Chandoba Marathi 1964 Full

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 336

क््रपणाने कर बसूळी

सुरू केली. शेतकरी शेतें सोडून पळून गि


गेळे. त्यांना परत कामावर लावण्यासाठी
स्वानें नानाप्रकारचे अत्याचार केले.
१३२७ मध्यें त्यानें आपली राजधानी
दिडीहून दौळाताबाद म्हणजे देवगिरी येथें
नेली.त्याच्याराज्यांतपंजाब, बंगाल, गुजरात
ब दक्षिणेकडीळ प्रदेश असल्यामुळें राज्याचे
स्याउदीन तुषल्क वारल्यानंतर तीनच पण व्यबह्वारज्ञान मुळींच नव्हतें. त्यानें योज- रककेंद म्हणून दौळताबाद येथें राजवानी
दिवसांनीं त्याचा मुलगा महंमद लेल्या योजनांच्यामा्गे फार मोठी कल्पना करण्याची त्याची कल्पना चुकीची नव्हती.
तुषलक याने स्वतःछा बादशाह म्हणून असे, परंतु योजना अमलांत आणतांना याक्चिवाय मंगोळ जातीच्या स्वान्यांची भीति
घोषित केळे. चाळीस दिवसानंतर तो दिछी मात्र त्याला कधोंच यक्ष मिळालें नाही. कमी व्हावी हाहि हेतु त्यांत एक होता.
येथें आळा आणि त्यानें मोठ्या थाटामाटाने उळट राज्याचें व प्रजेचे बरेच नुकसानच त्यानें दौळतावाद येथे मोठभोठ्या इभारती अ्वास ळक्षावषि प्रजेळा सुखाचा झाळा असेल
स्वतःचा राज्यामिषेक करवून घेतला. झालें. कारण स्वभावाने तो तापट ब ब रत्ते बांधले. दोळताबादला जाण्यासाठी
महमद तुघलक हा विक्षिप्त व दरी आततायी होता. कोणी त्यांच्या कामांत कीं कष्टाचा हेंकळणें तितकेसे कठीण नादी.
ज्ञे ळोक तयार झाले त्यांना त्यानें धन- सुळतानाळा प्रजेच्या कष्टांची कल्पना
स्वभावाचा एक मनुष्य होता. तो विद्धान दोष काढळा किंवा त्याच्या इच्छेविरुद्ध केळें सहाय्य केलें. हें सर्व ठीक होतें. पण आली तेव्हां सुळतानानें दुसरी आज्ञा
तर होताच, पण बुद्धिमान होता की माथे- तर॒ त्याळा खपत नसे. स्याच्या योजना
'दिछीची भजा दौलताबाद येथ जाण्यास काढली कीं राजधानी दौळताबादहून पुन्दां
फिरू, कूर होता काँ साधुद्रत्तीचा हें सांगणे अयशस्वी होत गेल्या तसतसा त्याचा 'चयार नाहीं हें जेव्हां त्याला कळलें तेव्हां
कठीण आहे. तो फार पराक्रमी होता विक्िक्षपणा पण वाढत गेला. त्यानें प्रजेच्या परंत दिल्लीळा नेण्याचें ठरळें आहे. म्हणून
आणि तत्वज्ञान ब धर्मक्याख या विषयांत हिताची कार्मे करण्याचा खूष प्रयक्न केला. स्या भयंकर रांग आला. त्यानें हुकूम ळा पुन्हां दिल्लीस जावें ळागलें. पुळता-
त्याचें असामान्य असें पांडित्य होतें हें परंतु तो अपकारच ठरत. काढला कीं दिल्ीच्या नागरिकांनी आपलें नाच्या या ळडूरी स्वभावामुळे कित्येक लोक
मात्र खरें आहे. सामानखुमान घेऊन ढोळतावादल्ा जावें. मरणास मुकले व सामान सुमानाची वाताहात
गंगा ब यमुना या नद्यांच्या खोर्‍्यांतीळ
त्याची स्वतःची राद्दवाणी अगदीं साधी परदेशांत त्यानें करवाढ केळी. तो प्रदेश
आ प्रवासांत प्रजेला किती हालअपेष्टा सडन पण झाली. प्रजा परत दिछीछा आली.
होती. त्याळा व्यसन . त्यानें दानघर्म पीक होता खरा, पण दुष्काळ पदळा कराव्या ळागल्या याची पुरी कल्पना आज परंतु दुःखी व कष्टी होऊन, अर्धी अधिक
पण पुष्कळ केळा. त्याळा पांडित्य होतें, असतां त्यानें करवाढ केळी आणि अवि- __येथेंशकय नाहीं. तरी ७०० मैळांचा पायी दिछी ओसाड पडळी व दिल्ली आपलें जुने
2:32,
बैमब घालवून बसली. पुन्हां
येण्यास एक दीड शतक तरी ळागलें, याना येतील चगताई सरदारानें भारतावर
पुढें सुळतानानें तांब्याची नाणीं काढलीं. स्वारी केळी. ही स्वारी परतळी. पण महंमद
ही एक मूलम़ाही अशी आर्थिक सुधारणा तुघलक यानें त्याला त्याचा पराभव करून
होती. परंतु हीं नाणीं सरकारी रांकसाळीतच कीं त्याला घन देऊन परतवलें हें सांगणे
पाढली पाहिजेत असा कायदा नव्हता. कठीण आहे,
बरोधरौँ नाणी पाडण्यास परवानगी असल्या- भारत व चीन देशांच्या सीमेवर
मुळें. “ प्रत्येकं घरच एक टांकस!ळ असलेला काराकोरम पर्वत जिंकण्यासाठी य्म्धहह घिना एछुन्लब्
पाटीळ कुळकर्णी श्रीमंत झाळे ब सोनारांनीं महमद तुघटकानें एक मोठें सैन्य पाठविलें,
सोन्याऐब्जीं तांब्याची नाणीं पाहून सरकारी पण थेंडीमुळें म्हणा किंवा रसद वेळेवर न॒ '्ूतराप्ट्र, गांधारी कुंती बगेरेंनी वानप्रस्था-
खजिना भरला, इतिहासकारांनी असा बोचल्यामुळें म्हणा, सैन्याठा परत फिरावे. अम स्वीकारल्यानंतर हस्तिनापुराचें भासे. पण बोलणार कोण ! परंतु
उल्लेख केला आहे. लागलें. इतिद्वासकार म्हणतात कौ अवघे बैमबच अणुंकांदी हरपलें. मातेचा आषार सर्वाच्या मनांतली गोष्ट सांगून टाकळी.
सुळतानानें आणखी पक वेडेपणा केळा. दद्दाच लोक परत आले व कांहीं इतिहास- तुटलेल्या मुळांची जी स्थिति होते ती स्हणाला-“ दादा! काकांना भेटायळा जावें
पांढवांची झाली. कारण लहानपणा- असें तुळा वाटत आाहे हेंमळा ठाऊक आहे.
त्यानें सोन्या-चांदीची नाणीं देऊन तांव्याचो कारांचें म्हणणें आहे कीं तीनच परतले. पासून कंतीच्या मायेचें छत्र त्यांच्यावर
नाणी बिकत घ्याया सुरवात केली. त्यामुळें परंतु या स्वारीचा मुरूथ हेतू पुरा झाला.
आईळा एकदां मेडून यावें असें सर्तरीना
संतत होतें. बाटत आहे. पण कोणी बोलत नाहीं.
खजिना रिकामा पडळा व तुघलकांबाद येथें त्या प्रदेद्यांतीळ लोकांनी दिष्लीचें आधिपत्य नांगरिक ब प्रजा देखीक दुःखी कष्टी तिला वनांत कांडी कष्ट तर नाहीं ना
तांब्याच्या नाण्यांचे ढीग लागले. स्वीकार केलें, झाळी, व्रद्ध ध्रतराप्ट्र व गांधारी एकदम निदान एवढें तरी पाहून यावे असें फार
बसंबासास गेलेळी पाहून त्यांना दुःख होणें फार वाटतें.
साहजिक होतें. लगेच दोयदी म्हणाली सासुबाईची
वडीलथार्‍्या मंडळींच्या अभावी अनाध पुन्दां कधीं मेट घडेळ की नादी, याची
झाल्याचा भास पांडवांना देखील होऊं झंका मळा कित्येक दिवसापासून वाटत
'ळागळा, अभिमन्यु व उपथांडव यांना वीरगति हे कोय! राज्य-
मिळाल्याचे दुःख होतें तें वेगळेंच, कीं जगांतली
जीवनाघार एक परीक्षित मात्र होता. एक देखीळ गोष्ट आठवत नाहीं, पण आम्हा
रा
काड
सर्वाना परमानंद झाला. सर्वात गृद्ध
हाच्या 1

कृपाचार्य, त्यांनाच सर्वानी पुढाकार दिला व कुंतीच्या डोळ्यांत मेमाथ्रु आले व तिनें
त्यांच्या आज्ञेप्रमाणे बनगमनाची सवे तयारी त्याह्य उभा करून पोटाशी धरलें आणि
गांधारीडा म्हणाली--“सहदेव आला आहे '"
झाली. रथ, हत्ती, घोडे, उंट जें वाहून
नंतर सर्व पांडब एकामागून एक येत |
मिळालें त्यांत बसून लोक निघाले. ज्यांना असठेळे दिसले.
हीं बाहनें नव्हती ते पार्यीच निघाले. कुंती प्वतराष्टर आणि गांध्यरीला बाट
द्रौयदी वगैरे ख्रियांसाठी पालख्यांची व्यवस्था दाखवीत पुढें निथाली. पांडवांनी पुढें धांबत
"| करण्यांत आठी. धौम्य ब युदुत्यु फक्त दोघे येऊन त्यांच्या हातांतून पाण्यानें भः
नगराच्या रक्षणासाठी मार्गे राहाले. तांबे व घागरी घेतल्या व सर्वाना घेऊन
सर्व कुरुक्षेत्र येथें येऊन पोंचले. शतम्‌प द्वौपदी बगेरे ख्िवा जाणि नागरिक वाट
। राष्ट्र वगेरे ज्या वनांत रढात असत तें पात उभे होते तेथें गेले,
जबळच होतें. म्हणून सर्वौनॉ आपाप्ळीं युनिह्षिरानें कोण कोण आलें आहे हे
बाने तेथेंच सोडली व पार्यींच निघाले, सांगितळें आणि नल्र्या भंडळींचा थोडक्यांत
्रियांना आपले छोक व आपली माणसें द्रौपदी वगैरे ख्रिया देखी पार्यींच निघाल्या. परिचय करून दिळा. सर्व आप्त मंडळी का असें विचारलें, नंतर विदुर
या पळीकडे कांहीं दिसत नाहीं. तुम्हांळा केळ्यांच्या क्षाडाआड आग्रम होता. आलेडी पाहून '्तराष्ट्राळा आपण परत
तर तुम्ही आपापळी कार्म तेथें कोणीच नव्हतें. सर्वत्र सामसूम होती. इस्तिनापुर्रीच पोडोंचळों असा आनंद झाला. धृतराष्ट्र म्हणांला-। विदुर फार थकला
पहा, फण आम्हां बायकांना जाऊन परँतु पांडवांना आळेळे पाहून जवळपास क्षियांनीं आपल्या सास: सासऱ्यांना नमस्कार आहे. रानांत सतत फिरत असतो.” तहपी
येऊं दया. राहणारे क्षी ब मुनी आले. सर्व थमुनेवर केला ब सर्वोरनी आश्रमांत प्रवेश केळा. मुनी केन्हां केव्हां केंः तो मेंटतो. असें
युधिष्ठिराचें मन देखील. सर्व बडीळ स्नानास गेल्याचें त्यांनीं सांगितलें. जवळपासचे क्षी ब मुनी पांडबांना सुदैवाने त्याच वेळीं सर्वीना विदुर
मंडळीस मेटण्यासाठीं अधीर झालें होतें. पांडब यमुनेबवर गेले. दूर श्वतराष्टर मेटाबळा म्हणून आळे. ४तराष्ट्रानें त्यांची
पण तो स्वत: कसा बोलणार! सहदेव व जांघोळ करून सूर्बाला अर्घ्य देत होता. ओळख करून दिळी. नंतर इस्तिनापुराची त्याचें सर्ब अंग धुळीने भरलें होर
द्रौपदी दोघांनीं बोड दाखविल्यावर जास्त सर्वीत पुढे सदेव धांवत गेळा अ स्वान 'कुझळ वार्ता विचारळी व राज्यकारभारा- अथिष्टिर धांबत बिदुरार निघाला.
विचार करीत बसळा नाहीं. वनगमनाची कुंतीला नमस्कार करून तिळा मिठीच मारळी . विषयीं चवकल्ली अधिह्ठिरानें सर्वे ओरडून न्हणाळा-“ काका! मी आळ
लयारी करण्यास त्यानें सांगिर आणि ळूहान मुलासारखा रडूं कागळा. माहिती सांगून दनवासाचा कांहीं कष्ट झाका जाहें भेटाया.” आणि त्याच्या पाटीमागे
सांदोया प ड् चांदोबा
घांबत गेला. विदुर एका दाट झाडींत शिरा. बिदुर एका झाडाळा टेकून, डोळे मिटून
मधूनमधूम तो दिसे. युधिष्ठिराचा आवाज निश्वेष्ट बसलेळा दिसळा. म्रृत्यूची कळा
त्याच्या कानावर पडला काँ नाहीं कळलें डावर स्पष्ट दिसत होती.
नाहीं, त्यानें मार्गे वळून देखीळ पाहिलें तेन्हा युधिष्ठिराळा व्यास मुनींनौं एकदां
नाढीं. शेवटी एका निर्जन स्थानीं विदुर सांगितळेळी गोष्ट आठवळी. व्यास मुनी
उभा असलेळा दिसछा. तो इतका थकळा म्हणाळे होते कीं बिदुराचा आत्मा तुझ्या
होता कीं त्याला ओळखणें देखीळ कठीण आस्म्यांत मिळून जाईल. त्यानें बिदुराच्या
होतें. युधिष्ठिराने जवळ जाऊन नमस्कार देहाचा दहन-संस्कार करण्याचें ठरवून
केळा आणि म्हणाला-“काका! मी चिता रचली. त्यावेळीं आकाशवाणी झाळी--
युधिष्ठिर ! " युधिष्ठिर बिदुराच्या समोर “ युथिष्िरा ! याच्या शरिराचा अंत्मविधि
उभा होता. ते अदूभृत गोष्ट घडली. करण्याची आवश्यकता नाहीं. ज्याने
बिदुर टक ळावून बराच वेळ त्याच्याकडे स्वत:च्या इच्छेने देह ठेवळा त्याच्यासाठी [ह्. ब त्याच्या दोघां सायी मित्रांना पकतण्याचा ठाव प्रह्देडीने योजल्याप्रगाणे
पद्यात उभा राहिळा, युधिष्ठिराळा असें शोक करूं नकोस." सांधा, तरह्मवेडी ब गर्डसुख सरदाराच्या अजुपायांच्या हाती तिभे केंद झाळे
वाटलें काँ बिदुरानें सशरीर त्याच्या शरिरांत युधिष्ठिराने त्या देहाळा स्पर्श केळा
शोते. अह्मदंडो ओरडला लखा खोहून दोघांना ठार करा, पुढें वाचा]
म्रेश केळा. जणुंकांदीं दोघांचा जीव व नादीं ब आश्रमांत परत येऊन घडलेलें दृत्त ज्कुंडीचा आवाज हढतूनें ओळखडा व धरलें ब त्याच्या हातांतही आणि जयमळ ब
आत्मा एक होऊन गेला. युधिष्ठिराळा क्षण सांगितलें, ऐकून ्रृतराष्ट्राला आर्नदच 'बळून तिकडे पाहू ढागळा. समोर गोमांग या दोषांची शक्नें काढून घेतलीं.
भर देहभान राहाळें नाहीं. झाला. सर्व हस्तिनापुरवासियांनीं ती रात्र . त्िबांना बेरून उभे राटिलेल्या पंज्ञवाल्यांना त्या तिघांना त्या असद्दाय व निख्याय
थोड्या बेळानें स्वतःला सावरून त्यानें आश्रमांतच आनंदानें धाळवळी. कोणाला एका बाजूला व्हायळा सांगून तो पुढें आला. अवर्श्बेंत पाहून जितवर्मा व शक्तिवर्मा खद-
विदुर कोठें दिसतो का पाहिलें तेव्हां इस्तापुराची आठवण देखील झाळी नाडी. हया रक्षणार्थ दोस्दी बाजूला जितवर्मा खदां हेस. हागले व म्हणाले-“ वरे झाळें
ब झक्तिवर्मा आपापल्या तळ्वारी उपसून आम्ही आपल्या तश्‍बारी वेळेवरच पाजळ-
उभे होते. अद्यईंडीला पाहतांच ठावू त्या वून घेतल्या."
कडे रागाने पद्धात त्याच्या अंगावर धांबणार इतक्यांत मदाकायनें आपल्या चाबकाने
त चार पांच पंल्लवाल्यांनीं त्याळा दोघांच्या तळवारी ओढून घेतल्या आणि
बिकत घेतें होतें, ते व्यापारी केव्डरांच आजूल्य उभे राहोळे. महाकायानें पंग धांपा
यमसदनास गेले आहेत." डाकीत आपला चावूक उचबन घेतळा आणि
ब ! ते मेले म्हणून त्यांना विकळेळी.
तो खांद्यावर टाकून करड्या नजरेनें त्रश्षदंडी-
वस्तु माझ्याकडे परत आली. तुम्हांढा एवढे
देखीळ कळत नाहीं का रे सूर्खीनो !" कडे पाहूं छागठा.
मद्दाकाब दरडावून *दणाळा. जश्नदेडी लखूजवळ गेला व त्याच्या
जितवर्मा व शक्तिवर्मा मद्दाक!याळा मार्‌- बाढीवर प्रेमानें हात किरवीत म्हणाळा-
ख्याताठीं धाबळे. पण मदाकायानें दोबांना ढ्खू,अरे, माझ्याशी वांकडें? मी तुझा
दोम्ढी हातांनी मांजर उंराला धरते दिवैषी आईें हें, तूं वाईट संगतींत पडून-
तसें घरें आणि गरगर किरवून वर या गुरुद्धोद्याच्या नादाळा लागून स्वत:चे
केडून दिलें. दवित व अहित कांत आहे. हें देखीळ
ब्रक्षदंदी तें सर्व इतका वेळ पहात उभा किसरळास. मी तुळा पक कोठ्याधीश,
त्यांना बजावळें-“ खबरदार, फोणी होता. त्याला इतकी चीड आली कीं त्याने नरस्हे इहळोकाचा मालक करायला निषाळों
अंगाळा माझ्या परवानगीशिवाय हात गरुडराजाकडे वेळून म्हरलें-“* गरुडराज ! होतो, स्वतःच्या इच्छेनें नव्हें, कालमैरबाच्या किती मोठा मांत्रिक आहेस
छाबळात तर. साठ सोस्माची नाणीं जो हे. तिभ्रे आपसांत कुड्यामांजरांसारखे आज्ञेने. परमेश्वर कुपेनेंच पुन्हां तुझी व ठाऊक आहे.
काढन ठेवीळ त्यानें त्यांना घेऊन जावें व भांडून स्वतः मरणार ब लखू व त्याचे माझी मेट घडळी आहे. अशि आणि वायु बरक्षईंडी आपला राग पिऊन तत;छा
काय बाटेळ तै करावें.” साथी आपल्या हातांतून निसटून पळून यांचीच जणूं दी मेट आहे. आतां आपल्या आवरून म्हणाला-'। लखू | पुरे कर वरवट
जितबर्मा ब शक्तिवर्मा मढाकायाच्या त्या जाणार्‌.” 'बाटेबर कोण आडबा उभा राहतो तें. तुझी, उपकारकरत्त्वाळा अशीच उत्तरें करतात
बिचित्र बागण्यामुळें डिवचठेल्या सांपासारखे गरुडराज आपला माळा त्या तिघांकडे पाहाबों.” बाटतें ? तू माश्ना जो 'अपमाने केळास तो
चबताळून त्याच्या भंगांवर घांबळे ब रोखून ओरडळा-* नितवर्मा व शक्तिवर्मा अक्मदंडीच्या त्या गोडगोड बोलण्याने मळा एवढा ळागळ! नाहीं. पण तू माझ्या
म्हणाळे-* अरे ५ मांसाच्या गोळ्या! सोडा त्या भटिंगणाळा | हे. तिथे मागे . ळू खूप दोण्याऐवजीं जास्त चिडला. मंत्रशक्तीचा अपमान करून स्वतः काळ-
पहिश्मानें तो चाबूक दूर केक ! ते तुजे गुळाम आहेत. मी त्यांना पकडलें आहे.” त्यानें आपल्या पाठीवरचा त्याचा हात मैरवाचा अपमान केळा आहेस दे विसरू
गुहाम नाहींत. होते पूवी, पण तूं त्यांना गरुडराजाची ती गजेना ऐकून दोषांनी . झिडकारून त्याला दूर ळोटलें व म्टणाला. नकोत. पुन्हां नास्त कांददीं बोळलास तर
केव्हांच विकून टाकलें आहेस. ज्यांनीं यांना मदाकायाला सोडलें आणि आपापल्या '&ज्रह्मदंडी तुझ्या या फुसलादण्यानें मळा उभाचा उना राखेचा एक ढीग होऊन
७"
25152052052:9ओ092र्‍9. यांदोबा 52 न्न
इतक्यांत गरुडराजानें आपल्या भाल्याने 'निंवूत जातील. या गोष्टींचा जरा विचार
त्यांच्या हातातल्या तळवारी खारी जमिनीवर कॅर. पळाळे तर ते नुसते पळणार नाहीत
पाडल्या ब म्हणाऊा-* थांबा | थांबा ! १. बुद्धा ठार करून पळून जातील ! माझें
तो पुढें म्हणाळा-“* या दोघांना पाहिल्या- आतांच्या आतां यांचे मांस गिथाडांना
पासून मला एक गोष्ट तुचळी आहे. ह्यांची खायळा घाळ.'”
तोंडें गिघाडासारखीं दिसत आहेत. तेव्हां पण श्मदेंडीचें तें बोलणें गरुडराजाळा
गिभथाडांच्य़ा जातीचे हे मनुष्य असावेत, आवढलें नाहीं. तो म्हणाळा-'' अझदंडी तूं
आम्हां गरुहजातीची सेवा करायला ही 'हहान सद्दोन गोष्टीची इतकी भीति मनांत
गिधाडेचे उपयोगी पडतील. आमच्या बाळगतोस, मग ती भयानक दरी कशी काय ।
जातीच्या शाखांत देखील ढिदिलें आहे की न्रिकणार ! पराचा कावळा करणारा काव-
या गिघाडजातीका आपले दास म्हणून ळाच दिसतो आहेस तूं! कावळ्यासारखी
बागवा व त्यासाठी त्यांचें रक्षण करा. ४काब काव' खूप करतां येते तुह्या. डू टेर्ते
पडशीळ हे लक्षांत ठेव. ती राख सर्व
तर मग हे दोघे आजपासून आमचे दास आमच्या शासखत्रांत लिहिलें आहे को नाही. तूं कायवाटेळते कर त्या दो
अंगाळा फांसून मी त्या मगरीच्या तकावांत झाले आहेत. कोळ्याच्या आतीच्या माणसांना गिधाड ेऊन. मी ळखूळा घेऊन भथानक दरीत
बुडी मारीन आणि कालमैरबाकडे निघून नंतर तो आपल्या अनुयायांकडे वळून ज्ञातीच्या माणसांची चाकरी करायळछा निघून जातों. मी तुला बनने दिलें
जाईन. या. जयमलला एक्शिंगी घोडा म्हणाळा-“ या दोघांना माझ्या परी नेऊन नेमादरे. तुळा या दोघांची चाकरी करायला होतें त्याप्रमार्णे मनुष्यबळी देण्यासाठी
होण्यापलीकडे मंत्रज्ञान काय जाहे !” नंतर यांच्यावर कडक नजर ठेवा. माझे पंख मी नेमतो.'' तुझ्याकडे मी मनुष्य पाठवितो. उद्यां सकाळी
जयमळकडे वळून म्हणाळा-“या दुष्टाला, धुवून बाळबण्याचें काम यांना धा.” गरुडराजाचें तें उफराटें बोलणें ऐकून आम्ही निघू!”
झा गुसुद्ाद्वाळा बाणांनी ब माल्यांनी गरुडराजाच्या आज्ञेनें पैखवाले अनुयायी नह्मदंडीच्या पाथाखाळची ञमीनच जणू “ठीक! त्याला माझी हरकत नाहीं !
मोसकून ठार करा ब याचें मेत गिवाडांच्या जयमळ व गोमांगळा धरून बेऊन जा 'कांढीं सरकली. हातांतही जादूची कांडी आधीं चळ बरोबर !” असें म्हणत गरुड-
हेवाढीं करा." छागले तेव्हां जश्मंडी त्यांना मर्ध्येच अडवून इकडे तिकडे फिरवीत व कांही तरी मंत्र राज निघाला. त्याच्याबरोबर इतर सर्ज
अझदुंडीचें बाक्य पुरें होण्यापूर्वीच गरुडराजाला म्हणाळा-' गरुडेश्वरा ! अशी 'पुटपुट्त तो म्डणाळा-“ गरुडराजा ! तूं निघाले. हखू जयमळ व गोमांगच्या पुढें
जिठवर्मा ब झक्तिवर्मा जयमळ ब गोमांगळा घाई करूंनकोस!तूंयांना अजून ओळखळें काठमैरवाच्या शिष्याचा असा अपभान ब मार्गे पांचपांच पंखवाळे चाळत होते.
ठार करायळा तलवारी घेऊन घांबळे. परंतु नादींस ! हे तुझ्या हातावर तुरी देऊन केला ञाहेस. पण मळा बाद घालायचा ज्रक्मदंडीने हळूच महाकांवाळा कांदींतरी
---२०्-> > >>> सांडोया ७७७270922222अ0420505 खांदोबा 22 क
“या टीचमर पोराची इतकी वाखाणणी गरुड राजाच्या हाती कैः
तुझ्या तोंडून ऐकून मळा तरी आश्चर्य 'इत्बंवूत बातमी श्वानकर्णीकडे पॉचली होती.
वाटतें. माझ्या मतें याची किंमत बीस 'ल्खू जापल्या अनुयायांसह ग
सोन्याच्या नाण्यांपवढी देखीळ नसेल." 'ओकणाऱ्या सिंद्दाच्या गुहेंत शिरळा तेव्हां
महाकाय म्हणाळा, श्वानकर्णीं व मार्जार आपल्या अनुयायांसह
“बा रेवा! तूं तरी काय बोलतोस £ त्ेगें वाट पहात उभे होते हें आठवतच
अरे तूं त्याळा ओळखला नाद्दीस वाटतें १
असेल. तिंद्ट पळून गेल्याची गोष्ट त्यांना
तो सामान्य पोर नाहीं. त्याच्या हातावर कशीतरी कळली. दोघे जापल्या अनुयायांसह
राजबोग भाहे. राजयोग ! त्याच्या हातावर
नागपुद्रा पाहिळीस तर तुला माझ्या म्हण-
मुहेंत झिरठे. श्वानकर्णीला आपली पूर्वजांची
ण्याची साक्ष पटेळ. स्वतः काळगैरवानें ती गदा सांपडली. नेतर ते लखू व गोमांग
मुद्रा आपल्या द्वातानें कोरळी आहे. त्याचा बंडया पावलांच्या खुणा पहात पदरात श्वानकर्णीनिं आपल्या अनुयायांना जवळ
खूण केशी. तो गढीतून थोडा बाजूळा अपमान होईळ असें बोललास तर !'' असे त्यांच्या मागून निघाले. गुहेच्या पलीकडच्या बोलावून सांगितलें की काळोख पडल्यावर
झाळा. त्याच्या जवळ जाऊन त्रश्तदंढी *्हुणव त्रक्षदंडीनें नाटकी सोंग करून आपले दाराजवळ जाऊन त्वानें बाहेर डोकावून तुम्ही गुहेपलीकडे जा, तेथे पंखवाल्यांचे
त्याच्या कानांत *६णाळा-“ महाकाया ! कान धरळे व दोन्ही हातांनी आपल्याच 'वाढिळें तेब्दां त्याळा महाकायाच्या पायांवर पडलेले पंख सांपडतील ते घेऊन लावून
तुं बीरचूडामणी आहेस. माझें ऐक. आपण गाहांत मारून घेतलें. लून ठेवलेली तळवार वत्यानंतरचा सर्व घ्या व त्यांच्याच पैकी तुम्ही आदा असे
या पक्ष्यांच्या खिह्मारांत का राइणार उद्यां “तो जक्षपुराचा राजा होईपर्यंत ठुझ्या प्रकार दिसळा. समो(चा हृक्ला करून त्यांना दाखवीत तुम्ही स्वतः गरुडइराज लखू व
पहाटे तू. ब मी जितवर्मा आणि शक्तिवर्मा या सर्व गप्पांबर माझा किधास नाही 'निकगें अशक्य आहे हें ओळखून त्यांनीं त्याच्या साथ्यांशीं कसा व्यवहार करते हें
ळखूळा घेऊन न कळत पाय काढ या, बसणार ! मला काय, तूंकाय वाटेळ तें कर्‌. 'ग्निभी काल्यानें आपल्या उफ्कारकरत्त्यांना पहात रहा व आम्हांळा कळवीत र॒दा-
हृखूळा कोठें निर दिळा नाहीं तर मयानक तूं दिेळें क्चन मात्र तू. विसरू नकोस! सोडविण्याचे ठरविलें,
दरींतीळ जळोट घनराशीची माळकी आपल्या बजावून ठेवठों.” महाकाय म्हणाला. मार्जार म्हणाढा-“ठीक आहे! मी
मार्जार व श्वानकर्णी यांचें सल्य झालें देखील एका दोबांना त्यांच्याबरोबर पाठवून
हातीं आळीच समज. पण तो जर का पळून जक्मदंडी व महाकाय यांचें हें गुस बोलणें
बं त्यांनीं ढळू व त्याच्या साथी मित्रांना
गेळा तर फुटकी कवडीदेखील आपल्या च त्या पूर्वीचे सर्व डोलजें श्वानकर्णनिं आतां आपली दोघांची मिळून ही
हातीं येणार नाई.” नेमलेले कांडीं गुप्तचर दगडाआड बसून सोडविण्यासाठी आपल्या सर्वस्वाचा दोम
करण्याची प्रतिज्ञा केली. जवाबदारी आहे.
७000009000.2050002007.2:.0 चांदोबा 0090700.0.7:.0.00.0.0्‌,0.9006%. 722:227:2352523552आ कक ५४2?
हना
थोड्या वेळानें सूर्यास्त झाला, हळू हळू हातांत घेऊन पाहारा देत होते. आंत
काळोख पडूं ागळा. श्वानकर्णी व मार्जारचे ळू, जयमळ व गोमांग एका चटईवर बसून
अनुयायी रांगत रांगत गुदेजाहेर निवून गेले. आपसांत कांहीतरी बोलत होते.
श््ा सांगितल्याप्रमाणें त्यांनीं जमिनी- श्वानकणींचे भनुायी निस्संकोच पुढें गोळे
बर विखुरळेले पंख ळावून घेतळे. ते पंख ब म्हणाले-“* वूर उमे रद्दा एका बाजूला !
दुपारी झालेल्या य॒द्धांत गळून पडळेले होते. गरुडराजाची आज्ञा आहे कीं आतांच्या आतां.
बॉटेंत त्यांना पाहून कोणाळा संशय या तिषां दुष्टांना त्यांच्यासमोर हजर करावे.”
आला नाहीं. कोणी त्यांना अडबलें पण जितवर्पा ब झाक्तिवर्मानें मद्ाळीच्या
नाहीं. ते. एकामागून एक राहुटी व उजेडांत त्यांचे 'चेद्रे लक्ष छावून पाहिले व नांव बद्रबसीम असें ठेवल्यानंतर सांगत असतां तुम्हांळा मिण्याचें कारणच
झोपड्या पहात खास ब्रश्चदेडी ब महा- बाजूळा सरकले. इतक्यांत जितवर्माला मामा म्हणजे गुळनारच्ता भाऊ उरत नाहीं. माझा भाऊ आपल्या भाच्याला
कायाच्या राहुरीजवळ येऊन पोंचठे, शंका आली. “ हे. पंखवाल्या जातीचे दिसत सालिहा त्याला उचतळज़ घेऊन 'ेंडूसारखा आपल्या राज्यांत घेऊन जाऊन सुखरूप
हांत त्या दोघांना नाहींत! रानटी जातीचे दिसत आहेत.” त्याच्याशीं खेळत घरभर हिंड फिरे लागला. परत घेऊन येईल. आपल्या मुळाच्या अंगाला
कठीग गेलें नाही तो शक्तिवर्माळा म्हणाला. 'गुलनार व बादशाह यांच्यासमोर धांवत पाण्याचा एक थेंब्र देखीळ लागणार नाहीं.
येथेंच कोठें तरी जवळ लखू ब त्याचे साथी “मळा देखील तोच संदाय आळा. येऊन पाहतां पादतां त्यानें खिडकींतून बाहेर लो आपला दोघांचा मुळगा आहे. तुमचें
'
असणार असें अनुभान करून ते थोडे पुढें ः्हणत तो तलवार घेऊन पुढें सरसावळा व मारही आणि समुद्रांत अदृश्य झाला, रक्त त्याच्या अंगांत खेळत आहे तसें माझ
गेळे. त्यांचें अनुमान खरें निघाले. एका म्हणाळा-' कोण तुम्ही ! थांबा | 7 - बादशाह ओरडतहोता. स्वतःला भावरूं देखील खेळत आहे. मळा जशी पाण्याची
राहुटी समोर जितवर्भा व शक्तिवर्भा तळवारी [पुढें चाढ.] न॑ शकल्यामुळे तो रदान मुळासारखा रढूं भीति बाटत नाहीं तशी माझ्या मुळाळा
गळा. गुळनारनें त्याची अनेक प्रकारें देखीक वाटणार नाही.'' परंतु सालिहा
घालण्याचा प्रयत्न केला. म्हणाली. मुळाला सुखरूप परंत घेऊन येईपर्यंत राजाच्या
मिण्याचें कारण नाहीं. आपल्या मनाचें समाधान झालें नाहीं. सालिद्दा उडी
जिवाळा थोडा देखील अपाय मारून भाच्याळा घेऊन हंसत आंत आठा.
र नाही. त्या मुळाठा नऊ महिने म्हणाळा-*' भी समुद्रांत उडी मारलेली पाहून
पोटांत वाढवणारी मी आई स्वत: तुम्ही घाबरून गेला होता, नाहीं का?”
पाण्यांत राहण्याची आम्डांला संवय आहे.
* पुन्दां मुलगा दृष्टीस पडेल या गोष्टीवर पिशवी काढली ब॒गालिचाबर अनेक |
माझा विशधासच बसंत नव्हता !” राजा अमूल्य रने ओतढीं. ती सर्व समुद्रांत कांहींच नाहींत. तुम्ही माझ्यावर व पाण्याबाहेर फार दिवस राहाल्यानें आम्हांळा
म्हणाला, दुर्मीळ अशी रले होती. *“भाच्याला आमच्या कुटुंबावर जें प्रेम दाखविलें व त्रास होण्याचा संभव आहे. तेव्हां आम्दांळा
“ जातां याला पाण्या'चें भय उरलें नाहीं, खजोळ दाखवून रिकाम्या दाताने कसे आमचा जादर केलात त्याच्यासमोर ही निरोप द्यावा. आम्डी केश्दां तरी
मी. स्वदेशी जाऊन समुद्रांत राह आणावयाचें म्हणून घाईघाईत औं रे तुच्छ रल्लें काय मोलाची येऊं आपणांला मेटायळा.'
मानवजातीला आवदबक असें सर्व मंत्र मिळाली तींच उचखन घेऊन आलो.? बादशाहाने आपल्या मेहुण्याला प्रेमादर- “ तुमच्या देद्यांत यावे असें मळा किती
याळा देऊन टाकळे आहेत. आयुष्यभर सालिह्ा म्हणाल्या. पूर्वक आलिंगन करून त्याचा सत्कार केला बाटतें 7 पण तें मळा शक्‍य नाहीं.” बाद-
जमिनीवर किंवा पाण्यांत हा स्वेच्छेने सुख- तीं रें पाहून तर बादशाहचे डोळेच ब म्हणाळा-“ तुम्ढी सर्वानी कांदीं दिवस शाह म्हणाला. त्यानंतर गुलनारची जाई,
रूप हिंड फिरे शकेल. तुः्ही अगदी दिपून गेठे. तो म्हणाला-“ गुटनार ! तुझ्या माझ्या महाळांत राहून तुमच्या सहवासांत भाऊ ब इतर मंडळी निरोप घेऊन पाण्यांत
बेफिकीर रिद्दा म्हणाळा, भावाने आणलेल्या एकेका रक्नानें माझ्या आनंदानें राहण्याचें भाग्य मला द्ावे.'' उतरली व अहद्य शाली.
गुळनारन॑ आपल्या मुळाला उचलन राज्यासारखों राज्ये विकत घेतां येतील. 'सालिद्वा म्हणाळा-“* आपल्या शब्दानेंच बद्रबसीमळा चवर्थे वर्ष छागलें, तोपर्यंत
घेतलें. सालिहानें बरोवर्‌ आणलेली एक गुलनार खालीं मान करून स्मित करून 'आन्हांहा किती मान मिळाला आहे. त्याळा अेंगावरचेंच दूध होतें. म्हणून
अठ्ठनसीमनें त्या दिवशीं स्वतः दरबाराचे बराच वेळ बोलणें चावं. होतें.
सर्वे काम पाहिलें. त्याची कर्तबगारी पाहूच आपल्या भाच्याच्या गुणांचें वर्णन
सर्ब दरबारी चकित झाले. संध्याकाळीं तो| करीत होता. स्वतःची प्रशंसा चाळ. असतां
आपल्या वडिलांबरोबर आईळा मेटायल्य | आंबण ती ऐकत आहो हें बोलणाराला
गेळा. नुळाच्या डोक्‍यावर राजमुकट पाहून कळूं नेये म्हणून तो डोळे घड मिटून
आईच्या डोळ्यांतून आनंदाची आांसवे आलीं.| अंथरणावर पडून होता.
एक बर्ष भानंदाने लोटले, बादशाहाने | सालिहानें आपल्या भाच्याच्या लग्नाची
नंधरुण घरें आणि एका आठवाड्याच्या आपल्या बहिणीजवळ काढली,
आंत आपल्या बाक्‍्कोळा व आईला दु:ख-| व्हणाळा-* तुझा मुलगा आंतां वयांत आळा
सागरांत खेडून तो पस्लोकीं'निघून गेल्य. आहे. वेळेवर त्याचें लग्न करून दिलेलें
एक महिनाभर राज्यांत शोककळा समुद्री राज्यांतल्याच एखाद्या राज-
होती. त्यानंतर बादशादाच्या कबरीवर |कन्येशी त्याचें ल्न करून थावें अशी माझी
समुड्ठांत राहणाऱ्या मनुष्यजातीचे गुण एक स्मारक उमारण्याचें ठरलें, सूचना आहे.” आपली नापसंती व्यक्त केळी. एकीच्या
त्याळा आईच्या दुधांतूनचन सडजीं मिळू. गुलनार'्या माहेरची मंडळी गुलनारळा & त अगदीं माझ्या मनांतली गोष्ट कुळाविरुद्धच तिचें मत पडलें. एकूण
शकळे, बादशाद्वाने त्याच्या शिक्षणाची उत्तम भेटायळा आर्ज. बादशाहवाचें प्राणोळमण| क्ेढळास बघ. मुलाचे ल्म व्हावे याहून सालिहानें सुचविठेह्या. मुलीपैकी एक
व्यवस्था करून दिली. त्याळा पंधरावे वर्ष पकापु॒की झाल्यामुळें त्यावेळीं इजर राहू न| आ्त्त आनंदाची गोष्ट आणखी काय देखील तिळा पसंत पडली नाही,
ळागळें तोपर्यंत शरीर सोष्ठाबाबरोबर विद्या, झकल्याबदळ त्यांना फार फार वाईट वारे. |णार ? नातवाचें तोंड पाहले वी मनाचे * आपल्या मुळाकरितां चांगळी मुलगी
अश्वारोद्वण ब इतर कलेंत तो पारंगत झाला. बद्रबसीम स्वतः राज्यकारभार पाह, होईेळ व मी आनंदाने ढोळे मिळावी हें तुझे म्हणणें मळा कबूल जाहे.
छागळा. तोनियमितपणे दरबारांत जाई व हि पण घडशीपाहिलीआहेसकातू.
उतारबय येत गेळें तसें मुळाचा राज्या- (०
बरें तर आणखी एका मुलीविपर्यी तुझें मत
आपल्या वजीरांच्या सह्याप्माणें राज्य-
मिषेक करून मोकळें व्हावें असें बादशादाळा हाने अनेक मुळींची नांवे
सांग. पण तिच्याविषयी मुळाच्या कानावर
वाह छागलें. तो मुळाळा घेऊन दरबारांत कारभार पाही. भाणखी एक बर्ष ठोटलें. |.
गेला आणि त्यानें त्याचा राज्याभिबेक करून .सांगितटी. गुलनारनें त्या मुठींची नांवें चकार शब्द जातां कामा नये.” सालिहा
टाकळा. त्याच्या डोक्यावर राजमुकुट ठेवून सका साम्दा निभ मी ऐकठी नसली तरी त्यांच्या आई-बापांच्या म्हणाला.
मेटण्यासाठीं आपल्या सनुद्रांतल्या राज्यांतून
लो स्वतः एका बाजूळा उमा राहिळा. जाळा. बद्रवसीम पलंगावर झोंपळेला होता. विषयी तिनें ऐकलें होतें. तिनें एकीच्या गुलनारनें जवळ जाऊन पाहिलें, मुल्गा
'बापाविषयी तर दुसरीच्या आईविषयी स्वस्थ पडून होता. तो झोंपळा आहे असें
खांदोवा
बाटले. म्हणून दोघें गप्य वसी. परंतु
समजून ती सालिहाला म्हणाळी-।' कांदी “ मुलीचें जहानारा असें !
आहें.
मारदाण करून त्यानें त्यांचा अपमान त्यांना नको होतें तेंच झालें. कारण
द्दरकत नाहीं. बोळ, काय सांगायचे ती समुद्राचीच मुलगी आहे. तिच्यासारखी
. आपण मागणी घातली तर आपफ्ली बद्रववसीमनें त्यांचें बोलगें ऐकलें होते.
आहे तें. सुंदर या त्रिलोकांत मिळणें अशक्‍य. तिचा
गत होईळ देवच जाणें. नुसता विचार जहानाराळा भेटण्यासाठी त्याचें मन उतावीळ
* हं पदा, एक राजकुमारी आहे. पण रंग, तिचे केस, तिचे डोळे नाक सर्व
आळा तरी अंगावर शहारे उमे झालें. पण त्यानें भनांतळी गोष्ट कोणाला
'तिछा सून करून घेणें अशक्य आहे. तिचा कांडी कल्पनेवाहेर सुंदर आहे.'” सालिद्वा
. स्हृणूनच भी मागें पुढें करीत सांगितळी नाहीं. आईजवळ किंवा मामा-
बाप प्राण गेला तरी था संब्रंधास कबूळ म्हणाळा.
1५ साळहा म्हणाला, जवळ तो कांहींच बोलला नाहीं. परंतु
होणार .नाहीं. तिच्याशी लग्न टरेपर्यंत “नांवाळा साजेल असेंच तिचें रूप
माझ्या भाच्याला था संबंधी कांढीं कळतां आहे महृण ना! तिळा मी आपली सून
% असें असेळ तर आपण देखीळ स्वस्थ राजेंदिवस जदानाराचा विचारच त्याच्या
बसून चाल्यवयाचें नाहीं. कांदीं तरी खटपट मनांत घोळत असे ब त्य़ा काळजीने तो
कामा नये. करून घ्यायला तयार आहें.'* गुलनार.
"केलीच पाहिजे.'' गुलनार म्हणाली, अमिष्टासारखा वागू लागळा,
“अरे. हो, पण ती मुलगी कोण? म्हणाली,
त्यांचें संभापण संपत आले होतें. त्याच एकदां पहाटे तो उठळा व आपल्या
तिच्या बापाचें नांव गांव कांहीं सांगशीळ * पण तिच्या बाषानें कबूळ केलें पाहिजे
कौ नाहीं?” गुलनारनें विचारलें, ना! तो एक राक्षस आहे. त्या राजकन्येला वेळां बद्वसीम जागा झाल्यासारखे त्यांना मामाला जागा करून म्हणाळा--“ मामा,
>
>>>“ 3
होतास. त्या मुळीविषर्या तिच्या बापाकडे |.
आम्ही निरोप देखीळ पाठविला नाही व तरं मंडळींना फार ञानंद झाला. आजीने
तूं आपलें हृदय तिच्या हवाली करून आंतवाळा जवळ ओहून कुरवावून विचारले-
मोकळा झाळास? मला यावद्दलच कार बाळ, तूं एकटा आलास, आईला कां
बाईट वाटत आहे.” नोदी बरोबर घेऊन आलास £ तिची तब्येत
* तिच्याशिवाय मळा हें जिणे व्यर्थ रि टीक आहे ना!"
बाट लागलें आहे. बद्वसीम म्हणाला.
* तिनें सर्वांना सळाम सांगितला आहे.
* तरमग चळ धरी. आपल्या भाईला ही 0 बद्वबसीमनें एक थाप मारली.
जाऊन सांग. समुठ्रराजाकडे जाऊं या.
बद्वबसीमळा राजवाडा दाखविण्यासाठी
मागणी घालायला !” सालिहा म्हणाला,
“मी आईजवळ याविषयी कांडी एक हयाची मावशी व इतर ख्रिया निघून गेल्यावर
बोलणार नाही. ती या गोष्टीस कधींच घडलेले कृत्त वर्णन करून आईला
सधुब्रकांठी फिरायला जाजें असें बाटत आहे. कब्रूळ होणार नाहीं, स्या समुद्रराजाचे हें सांग! समुद्रराजाळा मुलगा नापसंत
तुम्ही येतां का !' साळिद्दाबरोबर निघाला. बर्णन वुन्ही असें केलें आहे तसें तें खरें . आहे त्याळा खूप रागावली. मद्दणाली- पडण्याचें काय कारण आहे, सांग | रूपाने
दोघे सभुद्रकांठीं येऊन पोंचले. बराच वेळ असेल तर त्या नर राक्षसाकडे ती मळा तूं बा गोष्टीम कबूळ कसा झालास! तुझा नातू त्या मुलीला योग्य आहे कीं
ते सथुद्र किनाऱ्यावर वाळूंत चालत होते. स्वत: होऊन कशी पाठबीह? मळा तिचा त्याचारी समुद्रराजाचा स्वभाव तुला माहीत नाहीं १ त्याचें कुळगोत पण थोर आहे. तो
परंतु वद्रवसीम मामाजवळ कांडीं एक बोलला स्वभाव चांगळा ठाऊक हे.” बढबसीम का? तुम्ही दोघें तो झोंपळा होता स्वतः एका साम्राज्याचा अधिकारी आहे.
नाहीं, सालिह्वाने पण त्याळा कांहीं विचारलें म्हणाला. त्यानें मामाजवळ हड केळा कीं बोळ्त कसे बसळात हेंच मुळीं मळा मी समुद्रराजाळा हा संबंध त्यानें कजूळ
नाहीं, बदववसीम एका खडकावर बसून समुद्रराजाकडे ताबडतोब जाऊं या आणि "कळत नाहीं. एवढे मोठे झालात पण करावा अशी त्याची समजूत खात्रीनें घाव,
जह्ानाराचें नांव घेऊन तिच्या विरामुळें आईला कळण्यापूरवी परत येऊं या. साध्या गोष्टी तुम्हांला कळूं नयेत म्हणजे शकेन. मीच आपल्या भाच्याच्या वतीने
आरश्रर्यआहे.” मागणी घाळायळा जाणार आहें. कांडी
रडत एक बरिरंगीत म्हणूं ळागळा, सालिहा तरी काय करणार! अद्लावर
तें गीत ऐकून सालिहा म्हणाळा-** सर्व भरोसा ठेवून दोघांनीं समुद्रांत उडी नारळी. *तूं म्हणतेस तें सर्व खरें आहे, माई! मारहाण झालीच तर ती मळाच सहन
त्या अठ्ठाची मर्जी | म्हणजे तुझ्या आई- सालिहानें त्याळा स्वरक्षणासाठी म्हणून जें झाळें त्या विषयी राग काढीत करावी लागेल व मला चुकी केल्यावद्दळ
जवळ मी जें कांडी बोल्लों तें सर्व तूं ऐकत एक अंगठी दिली. काय अर्थ जाहे ! पुढें काय करावे शिक्षापण मिळेळ.'” सालिहा म्हणाला.
आळे
ट्ट की
की क जळा ळल.

% अस, सालिदा ! तुला मेटून कित्येके “ सालिहा! तूं. कोणत्या कामासाठी


झाली. एकाएकींमलामेटायळ्ययेण्याचे आला आहेस हें सांग!मला करतां
कारण झालें? नजराणा घेऊन तर करीन.” समुदराज *देणाला,
उगाच येत नसतात हें भी ओळखतो. सालिढानें या आणखी जास्त
बुकचे काम करतां आलें तर मी लवून मुजरा केळा आणि म्हणा
अवइ्य करीन.” समुद्रराज भ्हणाळा. “हें काम तुमच्याशिवाय इतर कोणा-
साठिहा पुन्हां मुजरा करून म्हणाळा- च्याही हातून होणारें नाहीं. भी आपल्या
मी एका कामासाठी आलों आहें हें खरें भाच्याच्या वतीने राजकन्येला मागणी
तै काम जह्ञाची कृपा असेल व घालण्यासाठी आठों आहें. तो बादशाह
आहे व घुरासान-
इराण साम्राज्याचा
सै ऐकून ससुद्राज खदखदां हंस पप्या असत किंवा मृत्यू! आपल्या
लागला, मुलीला मरणापासून बांचविण्यासाठींच मी
कांडी बेळ हंसत राहून तो गभीर मुद्रा हा उपाय आपणांस सांगितला आहे. ही
करून सालिहाकडे पहात बसलाव पुन्हां संधी हातची घालवून बसतं नये जशी माझी
जोरजोराने हंसू लागला. कष्टाने हंसू आवखून विनंति आहे.”
तौ म्हणाला-** सालिहा ! झरे मी तुला समुद्रराजाला सालिहाचें तें बोलणें ऐकून कदार्यो लाळ्ये ळयळाय्यो
इतके दिवस शाहाणा ब बुद्धिवान समजत अर्थातच मनस्वी रांग आला, म्हणाळा-
होतों. पण. ती माझी चूक होती हें मला ** कुत्र्या ' माझ्या मुलींच्या लग्नाची गोष्ट एका ग्रांबी दोन ग्रीव म्हातार्‍या ख्रिया तरी येऊन दारावर थाप दिली. तिनें विचार
आतां कळलें. या खुळेपणाचा कांदीं अर्थ १? काढतोस? कोण आहे तुझा माचा! त्याचा होत्वा. त्या शेजारींच पण निरनिराळ्या केळा पावसांत कोणीतरी सांपडळा असावा
* मी पक गोष्ट सांगितल्याशिवाय राहूं बाप कोण? कुल्याची जात? घेऊन ये रांत रात. दोघी एकद्राच होत्या. ब रात्रीं रदायगळा आला असावा. जाज
शकत नाहीं. बदबसीम ख्पानें, गुणांनी व त्याळा समोर ! उभा चिरून काढीन ! माझी ही नातेवाईक नाहीं. कोणी कांहीं नाहो जेवलें म्हणून काय झालें ? आजचे
ऐश्रर्यानें अद्वितीय आहे. त्याचें कूळ म्हणाळ बरोबरी करायळा येतो आहे का? त्यावरच त्यांचा उदर निर्वाह चाले. उद्या खाऊं, त्याहा देखील जेबायळा वाढलें
तर तें तुमच्या कुळाशी संबंध जोडण्या- समुद्रराजाचे नोकर सालिहाळा धरण्या- दोघौंच्या स्वमावांत मात्र फार अंतर तर दोघांची पोटें भरणार नाहीत. असा
छायक खात्रींनच उच्य आहे. राजकन्येचे साठीं धांबळे. परंतु तो त्यांच्या हातांतून . एक स्वभावाने उदार होती तर्‌ विचार करून तिनें सर्व मांडी झांकून ठेवळी
छम्न अशा घुयोग्य राजपुत्राशीं झाळें नाहीं निसटळा आणि विद्युत्‌ वेगानें दिंडींदरवा- दुसरी घोर स्वार्थी. आणि येऊन दार उघडलें.
तर. यांच्याहून योग्य वर तिला कोटून ज्यांतून बाहेर निसटून पळून गेल्य. 'जबळच एक बौद्ध विह्दार होता. त्यांत एका बौद्ध मिक्षळा पाहून तिला आश्चर्य
मिळणार ! म्हणतात कीं खीच्या भाग्मांत [पुढीळ अंकी संपूर्ण ] हणारे मिक्षु धर्मोपदेश करीत व गोर- वाटलें. त्याच्या दोक्‍यावर कांबळें होतें म्हणून
गरिबांची सेवाशुश्रूषा करीत. म्हणून त्या त्याचें तोंड तिळा दिसळें नाहीं. “बाई !
ठांत नित्य अनाथ ब पंगु वेत. तुम्ही जेवायळा बसळा होतां वाटते. उगीच
एकदां रात्रीं सोसाठ्याचा वारा सुरू त्रास दिला तुम्ढांला !'' मिक्षू म्हणाळा,
झाल्य व त्या मागोमाग पाऊस पडूं हागळा. तें उत्तर ऐकून ती चकितच झाली.
दोघां गरीब बायकांपैकी स्वार्थी बाहे ह्याछा कसें काय कळलें बुवा ? म्हणून वर-
जेबायळा बसळी होती कीं कोणी- करणी औदार्य दाखवून म्हणाळी-*“* तसें
शरीमंतांना काय कमी आहे ? ल्येकरीचे
कपडे ब पांघरुणें इवी तितकी आहेत त्या बाईला मिक्षूचा राग जाळा. पण
त्यांच्याकडे. गरिंबांचाच कोणी वाळी तो लपवून ती न्हणाली-“' मी स्वतःच एक
नाहीं.” सिल्लु म्हणाळा.
"अना, माझ्याकडे कोठून येणार अंथरूण
*बरोअर आहे आपलें म्हणणें. दयाळ 'बंघरूग ? 7
लोकांनीं भशा नेळीं मदत केळी नाडी तर
बिचाऱ्या गरिबांची का दक्षा होईल तें त्या
एखादे घोंगढेंदेखीळ नाहीं का
देवालाच माहीत!" ती बाई म्हणाळी. ११ बौदध-मिक्षनें विचारलें.
“ त्याच हेतूनें मी तुमच्याकडे आलों
त्या बाईने ओळललें. आज एका
आहें. या पावसांत! / मिश्लु म्दणाळा. मताच्या घरो ल्म झालें तेव्हां त्याने
* तुम्ही खरोखरच पुण्याला आहांत !”
भरिबांना कांबळी वांटली होतीं. मळा
बाई म्हणाळी. 'बिळालेळें कांबळें मा मिक्षनें पाहिलेले
नाहीं ! या ना आंत ! माझ्या घरची * दान करणारीं नाणसेंच खरोखरी थोर. दिसतें आहे. त्यावरच स्वारीचा ढोळा विचार करून ते तरट देत ती म्हणाली-
मीठभाकर खाऊन पाणी प्या ! पुण्यास्मा म्हणावयांचौ, पुण्य संपादन दिसतो आहे. काय वाटेल तें झालें तरी “बिछाना म्हणून मी हेंच बापरते आहें.
भिक्षु म्हणाळा-* बाई, माझें जेवण झालें करण्याची तुळा देखीळ संधी मिळत आहे. हें कांबळे कांडी मी देणार नाहीं. जुनी मला संधीवात आहे. पण काय करोख्र्ये १
आहें." ती चकित होऊन त्याच्याकडे पाहु पहा. तुझ्याहून जास्त दुःखी जो कोणी गक्षादी चादर असली तर काढून द्यावी गरिबांची फिकीर गरिबांनीं नाहीं करायची
छांगळी, मग हा आपल्या घरीं या पावसांत असेल त्याळा मदत करणें तुझें कतैव्य आहे. असा विचार करून ती घरांत गेली. दोनतीन तर कोण करणार ?
क्माळा बरें आला असावा ! त्या मिक्षूळा दोघी अनाथ बायका पावसांत भिजून थेडीनें चादरी होत्या. पण त्या चांगल्या होत्या. &ल्या दोघी देखी तुझ्याच सारख्या
तिनें त्या गांवांत किंबा त्या विहारात पूर्वी कुडककुडत आमच्या मठांत आल्या जाहेत. त्यांचा मो सुटेना. या दिल्या तर पुन्दां परत म्हाताऱ्या ब गरीब आहेत बाई! त्यांचें
कधी पाहिलें देखीळ नव्हते. तिनें भीत- बीज पडून त्यांचें बिचार्‍यांचें घर जळून येतीळ कीं नाहीं कोण जाणें. म्हणून घरदार सर्वे वीज पडल्यामुळें जळून गेलें
भीतंच विचारले काय दुर्वे आपणांला १ गेळें जाणि थाऱ्यासाठीं त्यांना जामच्या एक जुनें तरटाचें कापड होतें तें काढलें. आणि दोघी उघळ्यावर पडल्या आहेत."
कशाळा आलां आहां गरिब्रांकडे ? ” मठांत यावें ागळें. पण मठांत त्यांना फण तें देखील तसें जास्त फाटलेले नव्हतें. मिक्षू ते तरट वेत म्हणाला, '* आणखी
४ बाहेर थंड वारा सुटला आहे व पाऊस द्यायला अंथरूण-पांधरूण कांहीं नाडी. म्हणून ठरी दारासमोर आलेल्या बौद्धभिक्षूळा कांडौं नाहीं का बाई तुमच्याकडे?7.
मी म्हणतो आहे, हें तुळा दिसतेंच आहें. मी तुझ्याकडे धांवत आलों आहें. उदया हिकान्या हातांनी परत कसें पाठवायचे असा त्यानें पुढें विचारलें. तिनें दपथ घेऊन
बांदोबा लोचा
कांहीं नसल्याचें सांगितलें
भिक्ष निवून गेळा, ब स्वतःचा बचाव करण्यासाठीं पावसांत
भिक्षु दुसर्‍या अनाथ म्हातारीकडे गेळा पळूं लागल्या. वाटेंत त्यांना तो बीडमिडठ॑
ब तेंच म्हणाळा. त्या म्हातारीने सर्व ऐकून भेटला. तो दोघींना म्हणाला-*“ चळा,,
घेतें आणि तिला जें धोंगर्डे हम्म घरचे आमच्या मठांत! रात्रमर रहा तिथे!
दान म्हणून मिळालें होतें, तें आणि एक उजाडल्यावर पाहु काय करायचें तें.१
अंथरूण व पांघरूण तिनें आणून दिलें, दोघी बौद्ध बिह्वारांत पोंचल्या. बौद्ध-
आणखी कांहीं हवें आहे का म्हणून देखीळ भिक्षु म्हणाला. तुम्हीं जें कांदीं दिलें होतें
तिने बौद्धभिक्षूला विचारलें. तें बद्ध विहारांत ठेवळें आहे. तें आतां
“हें पुरे, आणखी कांद्दीं नको '' असें तुमच्याच उपयोगी पडेल, घ्या तुम्ही जे.
सांगत म्हातारीला शोंपण्यासाठी पुरेसे कांढीं दिलें भाहे तें.
अंथरूण पांधरूण सोडून भाकी सर्व बौद्ध- “पण दोघी पावसांत भिजत आल्या
भिक्ष उचदऩ घेऊन गेला. त्यांना मग काय देणार ?'' दुसच्या उदार
तो निघून गेल्यावर पावसाळा व वाथ्याळा ख्लीनें विचारलें,
जारतच जोर 'चढळा. एक मोठा कडकडाट “ल्या दोघी अनाथ ख्िया दुसर्‍या!
झाला आणि बीज नेमकी त्या दोघी अनाथ कोणी नसून तुम्द्रीच आहांत.” असें
श्लियांच्या झोंपडीबरच पडली. छपराळा म्हणत बौद्ध-मिक्षु अंतर्धान पावळा.
२३२
श्रीधर असाच पुक
त्वाचा नातेवार्रक होता. तो रूपवान होता
ब हुझार पण होता. परंतु त्यानें विद्या
किंबा कळा कांहींच संपादन केल ी नव्हती.
विकलाकाने हड लोडळा नादी. नेढगी- 'औथरचें चित्त तिकडे मुळींच नव्हतें. म्हणून
अनाणें तो झाडाजवळ मेल, खांदावरचें मंन्यानें बागेत काम करणाऱ्या मजुरांवर
परत काढले बते लांबादर टाकून स्मशाताकडे नबर ठेवण्याचें कापत त्याला दिलें. परंतु
निघाळा, तेव्हां प्रेतांत बसळेा वेताळ श्रीधर तें काम सोडून कोठे डोंगरांत किंबा
त्याला न्हणःळा-'* राजा, च्च पाडून मल्या नदीकाठी नैसर्गिक सौंदर्म पहात वसे.
शया. औधराची गोष्ट आठवते. त्यात्या मंत्याच्या नजरेस आणखी एक गोष्ट
येत असझेली कळाच त्याचा पात होण्यास आढी. त्याळा वत्सळा नांवाची एकुलती
कारण झाली, तुळा केटाळा येऊं नये एक मुलगी होती. श्रीघर लहानपणापासून
म्हणून त्याची गोष्ट सांगतो. ऐक." असे घरांतच वाढल्यामुळे दोघांचे परस्परांवर “तूं त्याच्याजवळ बोळे. नयेस किंबा
श्षांथन त्यानें गोष्ट सांगायठा सरवात केली प्रेम बाढत गेलें. दी गोष्ट लहानपणी टीक हिंड फिर नयेस हें मी कां सांगत आहें
अमरावती न्गरोंठ नयसागर नांयाचा होती, परंतु मोठेपणी मंच्याला ती आवडली द्या गोष्टीचा तूं. थोडा विचार केलास तर
जंत्री राज्यकार१ पदात असे. ह्याचे नाडी. म्हणून त्यानें आपल्या मुलीला तुहाच माझ्या म्हणण्याचा अर्थ कळेल.'१
सर्वाच्या नातेबाइडांवर फार मेस असे. त्याने 'बोढावून समजाऊन सांगितले. म्हणाला. मंत्री आफ्ल्या भुलीला म्हणाला,
सरवीना राज्यांत ल्हान थोर नोकऱ्या दिल्या. & बाळ! आतां तूं मोटी झालीस. श्रीधर- परंतु मुलीच्या मनावर त्यानें अपेक्षिल्या-
नोकरी करण्याची देखील भ्यांना बरोबर हिंडणेंफिरणें व गप्पा मारणें जरोबर प्रमाणें परिणाम न झाळेळा पाहून श्रीधरलाच
नव्दती त्यांना भापल्या घरीच त्याने दिसत नादी. इतर मुलांबरोबर देखील तूं दूर्‌ पाठवून थयाथचें मंत्र्याने भनाशीं ठरविलें.
हिंडणे फिरणें सोडून दे.'* मुलगी म्हणाली-- स्यानें त्याहा एकदां बोलावून हिताच्या
& बाबा ! श्रीधर फार चांगल्या चांगल्या चार गोष्टी सांगितल्या व॒म्हणाळा--
गोष्टी सांगतो. दिवस केव्हां निघून गेळा * श्रीधर ! आजपर्यंत मी तुळा स्वतःच्या
हेंकळत देखीळ नाही.” झुलासारखें लहानाचे मोठें केलें. परंतु

होता. त्याच्या प्रयक्नामुळें त्याळा ती शिल्प-
बडाच्या झाडाच्या सांवटीत जल्ला इतर कुचकामाचा म्हणत आहेत. म्हणून त्यांनी निरांच्याकडे जाई व तासन्‌ तास त्यांचें विद्या आळी, पण त्यानें फ्युपक्ष्मांपासून
झार्डे वाढत नादींत, तसें तुला आतां मल्या निघून जायला सांगितलें आहे. मी काम पहात बसे. दगडी मूर्ती करणाऱ्या ते देवीदेवतांपर्येत सर्वाच्या मूती घडबल्या..
स्वत:च्या पायांवर उभें राहालें पाहिजे. आतां परदेशी जात आहें.” वत्सठेळा 'कारागिराशीं त्याची फारच मेती जमली. काळवत्री दगडाच्या मूर्ती देखीळ जिवंत
तुळा स्वतःच्या पायांवर उर्भे राहतां यावें कार वाईट वारले. पण ती काय करणार. तले त्याच्या बराच वेळ बोलत बसे. रात्री मूर्ती बाटत. असें नैपुण्य होतें त्याच्या
यासाठीं मी सुरबातीळा थोडी मदत . ती दिपें गाळीत घरांत निघून गेळी. संगमरमरी दगडाचे तुकडे घेऊन आपल्या हातांत. परंतु त्याळा संगरसरमरी दगडाच्या
मी तुछा वर्षे ढोन वर्षे पुरेह एवढें धन श्रीधर एका गांवीं गेला, त्या गांबांत घरा जाई आणि घरीं जाऊन त्यांच्या मूर्ती मूर्ती ब पुतळे करण्यांतच जास्त आनंद
देतो, तूं. स्त्रतः 'कांदीं कामधंदा शीक एक कारागीर रद्ात असे. दगडाच्या सूर्ती करण्याचा प्रयत्न करी. बाटे. संगभरमरी दगढाची वाटेल ती मूर्ती
ब स्वतःच्या पायावर उभा रहा! चांगळा ब प्रतिमा करण्याचेंच तो काम करी. त्यानें कोणाळा शुरु मानून त्याच्याकडे आपल्याळा करतां येईल असा आत्मविश्वास
नांबढीकिक मिळवून तूं. परत आळास तर आणखी एक कारागीर मातीच्या सूर्ती करी शिष्य म्हणून राहण्याऐवजी स्वतःच्याच वाढल्यावर त्यानें एक मोठा संगमरमरी दगड
मळा आनंदच होईल." ब त्या भाजून ब त्यावर मुळामा चढवून तो. प्रबन्नानें ब बुद्धीनें येदेळ तें करण्याचें आणला वत्या दगडाचा एक सुंदर पुतळा
निघण्यापूती तो वत्सळेळा मेटळा जाणि त्या बिकी. आणखी तिसरा एंक कारागीर मनाशी ठरविलें. तो स्वतःच त्याचा गुरु केळा, तो एका ल्लीचा होता. तो त्या
म्हणाळा-“ तुझे वडीळ मळा उनाड व ळाकडी सूक्त करून बिकी, त्याच गांवा
कार स्वात कली. कीति
कळेंत दोष कोणाची छाती
2 राजवाड्यांत सर्वत्र गाजली.
नादीं असा आत्मविश्वास वाटल्यावर त्याने तरी श्रीधरचें ल्झ वत्सलेशी होण्याची
अमरावतीळा जाण्याचे आपल्या मनाशॉ हक्षणें दिसत नव्हती. कारण तो किती
ठरविलें ब एक दिवस ती मूर्ति बेऊन तो मोठा कारागीर असळा म्हणून काय झालें.
अमराबतीला गेला. कारागिराशीं का मंत्री आपल्या मुळीचें मन
श्रीबर परत आलेला पाहून सर्वात करून देणार मंत््याळा तो ठराव पसंत
कोणाळा झाळा असेळ तर नव्हता व त्यानें साफ नकार दिला.
स्वतः मंच्यालाच. कारण त्यानें हटन बत्सला ते ऐकून निराश झाली. माग
व थोडा दुराभह करून श्रीधरा परदेशी आर निघून गेल्याबर तिळा त्याचा वियोग
पाठविलें होतें. श्रीघर परत आळा ब बरोबर
एक सुंदर मूर्तीपण घेऊन भाळा होता. ती
असद्य झाळा होता. मध्यंतरी त्याची भेट
भूर्त त्यानें स्वतः घडवळी होती यावर झोळी व तिच्या मनाचे थोडें समाधान
मंत्र्याचा विश्रासच बसत नव्हता. परंतु झाळें. त्यानें तिचा पुतळा इतका सुंदर बस्सळा श्रीधरबरोबर रात्री निघाळी
सू्तीजवळ पसून काम करु हागळा कीं बाटे घडवला होता कां त्यामुळें तिच्या मनांत तेब्हां म्हातारा पाहाऱ्यावर उभा होता. त्यानें
की तो त्या श्लीशी गुनगोष्टी करीत आहे. स्वत:च्या भुलीचीच ती सू्है असल्यामुळे त्याचा आदर
त्यांला विश्वास करावा ळागळा. दुसरा ज्यास्तच वाढला वत्याच्य़ा
बत्सळेळा पुष्कळ समजाऊन सांगितलें कीं असे
कारागीर तिळा समोर बसतूनच तशी स्ती. शिवाय दुसऱ्या कोणाशी ल करावयाचें केल्यानें वडिलांची मान खाळीं होईल, माझ्या
तिळा गोष्टी सांगे त्यावेळीं ती जशी ऐकत बसे घढवूं शकळा असता. प्रत्येक जण र्हूणे नाहीं असें तिनें आपल्या मनाशीं ठरवून जिबांत जीब असेपर्वंत मी तुळा जाऊं देणार
तिचें तैंच रूप त्याच्या हृदयांत सतत वसत हुबेहून वत्सळाच आहे. 1 टाकलें. आतां दोघांची भेट उधडपर्णे दोणें नाडी, तेव्हां श्रीधरनें त्याळा बाजूळा सार-
असे व तेंच त्या मूर्तीत उतरले होतें. त्याच वेळीं राजकन्येंचा विवाह ठरला अशक्य होतें. म्हणून दोघांनीं अपरात्र ण्यासाठी सहज
धका दिला. म्हातारा एकदम
आपल्या त्या स्वतःच्या कृतीबद्दळ त्याच्या व सुमुडू्तावर ज्ञाळा देखील. वत्सळा तिची 'फ्ळून आण्याचें ठरविलें. मंत््याळा त्या मटकन खालीं बसला आणि डोळे फिरवठे.
मनाचे समाधान झालें होतें. त्या पूर्वी मैत्रीण होती. -तिची मर्तच श्रीबरनें लमाचा- गोष्टीचा संशय होताच म्हणून त्यानें बत्सले- श्रीधर ब वत्सलेनें एवढी षा केळी
त्यानें स्वतः घडवलेल्या किंबा इतर मूर्ति- उपडार म्हणून तिळा दिली. राजकन्येला बर कडक नजर ठेवण्यासाठी आपल्या त्याचें मुख्य कारण असें होतें काँ
कारांनी घडवलेल्या एकाहि सूर्तीत तो कारच आनंद झाला. ती सूर्य स्वत: श्रीघरनेंच
एका विश्वासू व म्हातार्‍या नोकराला त्या तिच्या वडिलांनी वत्सलेचें लभ एका राज-
जिवंतपणा त्याला आदळला नादीं. त्याच्या घडबळी जसलेल्याचें ऐकून तिनें त्याच्या कामावर नेमले. कुमाराशीं टरविलें होतें व चारच दिवसांनी
2
त्याच्यावर येणाऱ्या श्रीधरनें मागचा पुढचा कांही एक
तिकडे ह बत्सळा श्रीधर
ज करवेना. म्हणून तिनें ती प्रतिमा माळ्यावर बिचार केळा नाहीं व मातृवात्सल्याची ती
बरोबर पळून गेल्याची बातमी पसरली. प्रतिमा माळ्यावरून काहून घेऊन आला.
उचढ्ल ठेवून दिली.
त्यांत म्हातारा पाडुरेकरी मेलेला दिसला. ती प्रतिमा पाहून त्यानें किंमत विचारळी,
एकदां एक मनुष्य तीर्थयात्रेला म्हणून
त्याच्या खुनाचा आरोप श्रीधरवर लावण्यांत
उत्तरेकडून आळा व तो श्रीधरची कीति श्रीधर म्हणाला-'* ही प्रतिमा मळा विका-
जाला. ती बातमी ऐकून श्रीधर वस्सळेळा
ऐकून त्याची मूतिकला पाहण्यासाठी जाला. वग्याची नाहीं."
बरोबर घेऊन सूर दक्षिणेकडील देशांत
निघून गेला. त्यावेळीं बत्सला गरोदर दोती. त्यानें आ्रीधरकडे असलेल्या सर्व मूत विकत ते उत्तर ऐकून तो मनुष्य निघून गेळा
तीन मदिन्यांनीं दोघं एका नगरीत पोचली. 'बेतल्या व म्हणाळा-*“ या मूर्ती भी विकत आणि तासा दोन तासांनी कांहीं सेनिकांना
त्या देशांत संगमरमर दगड मिळत नसे, घेतल्या खऱ्या, पण माझ्या भनाचें समाधान बरोबर घेउन आळा, “हाच तो खुनी
परँतु जो दगड मिळे तोच वापरून त्यानें 1 झाळें नाहौं. कांदों तरी नवीन व अप्रतिम औधर. भरा याला !” त्यानें
उत्तमोत्तम मूर्ती घडवल्या व मोठी कीर्ति 1 असें घेऊन जावें या हेतूनें मी तुमच्याकडे म्हणाळा-“ मी तुळा ओळखः
संपादन केली. 1 आलों होतो.” मंब्याच्या मुलीचें रूप ओळखलें.'
1
मुहर्वपण ठरला होता, तेन्दां ही संधी बत्सलेला मुलगा झाळा. आतां दोषांच्या
हातच्ती गेळी असळी तर आयुष्यभर दोघांना सुखांत जास्तचभर पडली. मुळाचें कोड-
दुःखी व्हाबेंहागळें असतें, कौतुक करण्यांत दोघं रवून गेळीं. एकदां
दोघं परदेशांत येऊन पॉचळीं. घुरवातीळा श्रीधरला कोठें संगमरमर दगड सांपडला तो
वस्सळेच्या अंगावरचे दागिने विकून त्यांनीं दगड आणून त्यानें वस्सळा ब तिच्या
आपषळा उदरनिर्वाह चाळविळा. पण श्रीधर मुल्याची एक प्रतिमा घडवली. पार्वतीच्या
म्हणाळा--*मला पुक कळा अबगत असतां मांडीवर गणपति झोभावा अश्ली मातृवास्स-
वुझे दागिने विकून उदरनिर्वाह करणें बरोवर ल्याची ती एक अहितीय प्रतिमा. झाडी.
नाहो. थाशिवाय हे. दागिने किती दिवस वत्सळेला त्यानें ती प्रतिमा दाखविली तेव्हां
पुरणार ३" त्यानंतर त्यानें मूर्ती ब पुतळे तिळा अपार आनंद झाळाच, त्याबरोचर तिला.
करून विकायळा सुरवात केली व दोघं अय देखीक वाटू लागलें. ही मूर्ल पाहून
सुखानें राहृं लागली. श्रीधरा लोक जोळलखतीळ व त्यानंतर ।
मेक
“ डरीक आहे. तुमच्याबरोबर यायला ठेवळी जसती तर काय बिघडले असते.
मी तयार आहें. मी सामान वगेरें बांधून त्यानें स्वतःच्या हातानें स्वतःवर हें संकट
बायकोळा घेऊन येतों.'' असें सांगून श्रीधर नाहीं का ओढवून बेतले £ या प्रश्नाचं उत्तर
चरांत गेळा आणि बायकोचा व मुलाचा माहीत असून दिलें नाहींस तर परिणाम
कायमचा निरोप घेऊन तो मागल्या दारानें तुळा माहीत आहेच. तुझ्या डोक्याची
पळून गेळा. त्यानंतर तो कोठें गेळा हें शंभर छकलें दोऊन तुझ्याच पायांवर लेळूं
कळलें नाहीं. छागतीठ.'
वत्सला आपल्या मुळाला घेऊन आपल्या “मनुष्य फक्त झारीरिक सुखाचाच मित्र होते. एकाच गांवचे राहणारे. केळा आणि खणू ळागळे. पण पैसे तेथें
वडिलांकडे गेली, श्रीधरनें बनबळेळी ती भुकेला नसतो. स्वत:च्या भतिमेचा त्याळा त्यांत एक होता अगदीं साधू ब गरीब ठेवे असतीळ तर्‌ ना मिळणार ! भोळ्या
मातृबात्सल्याची प्रतिमा दिवाणखान्यांतच अभिमान असतो ब तिच्या रक्षणासाठी तो तर दुसरा ळबाड आणि वस्ताद. गरीव मिंत्राळा खरें वाटावें म्ह्णून बाढ मित्र पैसे
होती. सर्ब ती मूर्त पाहून ती घडवणाऱ्या स्वतःचय़ा सुख सतेस्वावर पाणी सोडायला मआणसाजवळ चार पैसे होते. पण लबाड मिळाले नाहींत असें दशविण्यासाठी मोठ-
मूर्तिकाराची स्तुति करीत. मंत्री म्हणे, तयार असतो. श्रीधरन तेंच केलें." माणसाजवळ एक पैदेखीळ नव्हती. मोठ्यानें रड पण लागला.
*ही माझ्या जांबयाच्या हातची कळाकृति बिक्रमार्क म्हणाला. छबाढ म्हणाला-“ मित्रा! आपण भोळा मित्र म्हणाळा-* मित्रा ! कशाळा
आहे.” अश्या प्रकारें त्याचें मौनमंग होतांच दोघांनी एकदम पैसे खर्च करून टाकळे तर॒ रडतोस! अरे! आपण पैसे होते तेव्हां
बेताळानें येथवर गोष्ट सांगून विचारळे-- वेताळ शवावरोबर अदृश्य झाळा आणि 'पैसे कांदीं पुरणार नाहींत. माझ्या मतें तूं. परस्परांच्या सुखाचे वाटेकरी होतों तसे
* पण माझ्या मनांत एक संशय राहून गेळा झाडाला जाऊन कोंबकळूं हागळा. पहिल्यानें खर्च कर, मग मी करीन.' तो आतां दु:खांत वांटेकरी होऊ ! ''
आहे. ती प्रतिमा थ्रीधरनें तशीच ळपवून गरीब भोळा मित्र त्या गोष्टीस कबूळ झाळा. सुदैवाने त्यांना लगेच एक काम पण
थोड्या दिवसांनी भोळ्या मित्राजवळ मिळालें, एका चढणीच्या जागीं एक गाडी
बितकेपैसेदोते ते सर्व खर्च टोऊन गेले. पडली होती. एक श्रीमंत मनुष्य पेटी
तेव्हां काड मनुप्य म्हणाळा-“ चळ, उचळायला कोणी मनुष्य मिळतो का 'वाट
आपण दोघे त्या झाडाखाली मी पैसे पुरून पहात उभा होता. या दोघांना पाहून
ठेवळे आहेत ते वेऊन येऊं.” दोवे त्या त्यानें विचारलें“ उचलता कारे ही पेटी!
झाडाजवळ गेले, त्यांनी एक दगड बाजूळा ही पेटी डोंगरापळीकडच्या गांवी पॉचती
असें सांगून तो निवून गेला.
नव्हतें. मित्राच्या त दोघांना फार आनंद झाला. कोणीतरी
औदार्याचें कौतुक करीत विचारा चालत बेडा पीर दिसतो आहे, असें लबाड मित्राळा
होता. डोंगरापलीकडे पोचल्यावर त्या वाटळें. तो आपल्या भित्राळा म्दणाळा--
भ्रमत माणसाने त्यांना मजुरीचा एकेक “मित्रा ! आपल्या ह्वातून कांदीं तो घण
रुपया दिळा,
आतांच उचलणार नाहीं. थोडें खाऊन
दोघे त्या गांवच्या धर्मशाळेत उतरले. पिऊन घेऊं व मग बसूं दगड फोडीत.
धर्मशाळेंत सर्व सोयी होत्या. धर्मशाळेच्या
माळकाशीं त्यांची चांगढी ओळल झाळी चमचा एकच एक आहे. म्हणून आपण
होती. ढ्बाढ मित्राने गोडगोड ग्या चमचे मोजून खाऊं या! तूं जितके चमचे
सांगून त्याच्याकडून कांदीं पैसे कर्जाऊ पिश्लील तितकेच मोजून मी पिईन. बरें
घेतले, धर्मशाळेचा माजकपैसेपरत करण्या- मग पहिल्यानें तू पितोस की भी पिडं
साठीं पाटीस लागला तेव्हां दुसऱ्या दिवशी भोळामित्रम्हणाला--“ तूंच पि आधीं !'? होती. भोळ्या मित्राळा' त्यावरच मनाचे
करावयाची आहे, ही थोडी चढण आहे.
पळीकडे सगळी उतरणच! मत्येकाळा पहाटे दोघे कोणाळा कांडी सांगितल्या- जणु कांह मित्राच्या आग्रहास्तवच पित समाधान करून घ्याबें लागलें.
एकेक रुपया देईन." शित्राय पळून गेले. आहें, असें सोंग करून त्यानें ए॒क तृतीयांश दगड फोडण्याची पाळी आळी. एकच
ळवाड मित्राने खूश केली, चळा उचळं. दोबे दूर निवून गेले. काम कोठें पेज पिऊन टाकळी व म्हणाहा-** आतां घण आहे तेव्हां पाळीपाळीनेंच काम करणें
मिळाळें नाहीं ब खायला प्यायला देशखीळ तुझी पाळी, तूं खा!" असें सांगून त्यानें
या पेटी ! दोघांनीं पेटी डोक्यावर उचळन भाग आहे.'? लबाड मित्र म्हणाला,
चेतली.. लवाड म्हणाठा-*“ हें पहा चढण मिळालें नाहीं. उपासमार झाळी दोघांची. | आपल्या मित्राला पेजेचें भांडे दिलें. “बरें तर मी आधीं फोडतो” भोळा
आहे ना म्हणून मी एका जागीं त्यांना एक बेलदार दगड
तों, उतरण भोळ्या मित्रानें इमाने इतबारे चमचे मित्र झणाळा आणि दगडं फोडू ठागला.
छागळी कौ तूं पुढे हो! चढायळा थोडे कोडीत असलेळा दिसळ्ा. बाजूळ येजेचे मोजून त्याच्या लबाड मित्राने जितके चमचे छब्राड मित्र नुसता गंमत पहात बसळा ब
एक भांडे व चमचा होता. त्यांच्या तोंडाकडे. प्रैज प्याली होता तितकेच चमचे प्याळी थोड्या वेळानें झोंपळा देखील, पका तासा-
पाहून त्यानें ओळखलें कौँ दोघे उपाशी व त्यानें चमचा व भांडें आपल्या मित्राळा भरानें त्याची झोंप मोडळी तोंपर्यंत एक
कळला नाहीं व तो त्या गोष्टीस कबूल आहेत. म्हणाळा-“ हा दगड एवढा फोडून
दिलें. लबाड मित्राने चमचे मोजूनच पेज तृतीयांश काम झालें होतें. जणुं कांही
झाळा. चढतांना मागच्या माणसावर व ढाका आणि यांतली पेज दोवे मिळून प्या!
घ्याळी. पण भांड्यांत फारच कमी पेज उरळी आपण केवढा अपराध केला असें सोंग
चांदोबा अ 4
दोघे तेथून निघाले. त्यांना वाटेंत एक ही सूचना आपणांळा सुद्धां पसंत पडली
शेत लागलें. शेतकरी शेताची राखण करीत बुवा !” शेतकभ्यानें त्यांना मेंढरें चरायला
होता. दोघांना त्याला कांहीं काम देतां बेऊन जाबल्य सांगितलें. दोघे मेंढरे घेऊन
का म्हणून विचारलें. तो म्हणाळा-* तुम्ही रानांत गेले. कुत्री होतींच घांवपळ करायला.
दिवसभर राखण केळीत तर्‌ तुम्हांला मी दोघे छान पाय पसरून सांवळींत झोपले.
पोटभर जेबायला घालीन व झोंपायत्त जागा त्यांची झोंप मोडी तेव्हां तेथें एक देखील
देईन.'' दोघांनीं काम करायचें कवूळ केलें. मेंढरू नव्हतें ब त्यांना पाळणारे एक कृर्तरे-
णाळा- ! मी देखीळ नव्हतें. लबाड मित्र म्हणाला-'' तूं
बाहेरून राखण करतों, तूंआंत बसून राखण एका बाजूनें दांकक आण आणि मी एका
कर! मी बाहेरूनच पक्ष्यांना हांकडन बाजूनें द्दांकत घेऊन येतो.”
छावीन. पण समज कांडी पोपट ब चिमण्या दोघे निघाळे. ळवाड मित्र चार पावले
आंत श्िरल्याच तर तूं गोफणीनें त्यांना
गेळा आणि आपल्या मित्राची वाट पहात ल्बाढ मित्र म्हणाळा-“ हें बघ! भीक
पळव.' भोळ्या मित्राने तें कबूल केलें.
करीत तो थांबत आपल्या मित्राजवळ आढा
बाड मित्र शेताबाहेर झाडाखाली छान परत येऊन झाडाखाळी बसून राहळा. भोळ्या मागण्याचा धंदा सर्वात सोपा! कोणाचें
आणि म्हणाळा-* मित्रा! तूं मळा उठ्बळें मित्राला बरेच अंतर चाटून गेल्यावर मेढरें बांधठेळे नाहीं. आबडलें तर मागितळी भीक
कां नाहींस! बरें तूं केलें भाहेस तेवढे झोपून राहिला आणि भोळा मित्र माचणीवर
काम केल्याशिवाय मी घण खाँ ठेवणार बसून पक्ष्यांना ओरडून किंवा टाळ्या वाजवून . बरींच दूर निघून गेळेलीं दिसली कुत्र्यांच्या नाहीं तर सोडून दिली. मी पाठीमागच्या
उडवूं लागला. - मदतीनें त्यांना एकत्र करून आणीपर्यंत दारानें भोक मांगायळा जाईन तूं पुढच्या
नाहीं बघ!!! त्यानें घण उचलला ब दगड
फोडूं हागळा. आणखी एक तृतीयांश काम रात्रीं दोघे मित्र जेवायला -बसले तेव्हां _क्रिचाच्याळा बरीच पायपीट करावी टांगली. दारानें जा!”
तां फक्त एक तृतीयांशयच उरलें मोळा मित्र म्हणाळा-“ नकोरे बाबा हें । आल्यावर त्यानें आपल्या लबाड मित्राला भोळ्या मित्राने तें कवूळ
भोळ्या मित्राची पाळी आळी. काम! शेतकऱ्यानं या पेक्षां मेंढरे पाळायचे . विचारळें-“ कायरे ! तूं येथें स्वस्थ बसून होता तसा अश्क्तच. म्हणून छोक त्याळा
तो दगड फोडूं लागला. त्यानें उरलेलें सर्व काम दिलें तर बरें होईल. रानांत मेंढरांना राहिळास आणि माझी मात्र चांगढीच भीक घाळीत. ल्जाड नित्र भीक मागीत
काम पुरेंकेळे. लबाड मित्र त्याला म्द्णाळा- सोडून झाडाखाली स्वस्थ पडून राहतां येईल. _ पायपीट झाळी.”” त्या दिवशी रात्रीं त्याने नसे. मागच्या दाराजबळ बदक किंवा
“अरे! तूं सगळें काम कां पुरें केलेंस £ टाळ्या बाजवायळा नकोत ब॒ ओरडून । आपल्या लबाड मित्राळा तें काम आपल्या- कांहीं दिसळें तर तें तो पळवून नेई.
मी होतों की!” कंठशोष करावल नको. ।कडून होणार नाडी असें सांगितलें. त्यानें तोच धंदा सुरू केला.
6
तो आपल्या भोळ्य़ा मित्राळा म्हणे- मोठ्याने ओरडून भीकमागूलागला. त्या
* तू.काय जञाणलीस भीक? चार दमड्या ! खेळी ळबाड मित्र मागच्या दाराने गेळा
आणि मी पहा आणल्या आहेत कोंबड्या ! आणि एक बदक आणि सुंवमुगाच्या शेंगा
प्रथम दोघे दोघे परस्परांची कमाई अर्थी उचडल घेऊन आळा. आपल्या मोळ्या
अधी बांडून खात. पण पुढें ळ्बाड मित्र त्या मित्राद्य म्हणाल्ा-““ तुझ्याबरोबर आपळा
गोष्टीस तयार होईना. म्हणाहा-' तुळा निभाव नाहीं लागणार बुवा ! तूं काय
मीकच मागतां येत नाहीं. तुझ्यासाठी भी आणलेस मिळवून ?" अर्से सांगून तो भुय-
किती दिवस मेहनत करीत राहणार ! 0 मुगाच्या शेंगा खाऊं लागळा.
भोळा मित्र स्हणाला-*तर मग या तिकडे छब्राड मित्राने केलेल्या चोरीचा
पुढें मी मागच्या दारानें भीक भागायळा ख्लृगावा ठोकांना लागला. त्यांनी शेतांत
जातो, बॅ. पुढल्या दारीं जा | काम करणाऱ्या चार सद्दा जणांना बोलावून
ळबाड मित्र त्या गोष्टीस पण कबूळ झाला, आणलें. त्यांनीं त्या छबाड मित्राळा शेंगा-
ज्ञांडुवानानें प्रोत्साहन दिल्यानंतर मारुतीने विद्याधर पक्षी घाबरून हाहाकार करीत
पण किती भीक मिळाळी तरी चोरीच्या खात असतांना पकडले. त्याच्या जवळ श्री रामानें दिळेळी अंगठी घेऊन आकाशांत उदं हागले,
माहादी कितीक्ी बरोत्ररी होणार ! लबाड बदक पण होतेच. सर्बीनीं त्याला खूष ढंकेंत राबणानें सीतेला कोठें लपवून ठेवलें मारुतीला भाकाशांत उड्डाण करून
मित्राची कमाईच जास्त निघे. बडवून काढलें. ते त्याला धरून पोळीस आहे हें पाहून येण्याचा निश्चप़ केला. त्यानें संगुद्रपार जात असळेळा पाहून कपी, मुनी,
एकदां दोथै एका परी भीक मागायला ठाण्याबर घेऊन गेळ. त्याळा तुरुंगांची आपलें शरीर बाढवळें आणि महेन्द्र पर्वतावर सिद्ध वगैरे वनवासी ळोक त्याचें कौतुक
चढल्या, त्याचा घका लागून झाडें मोहून करूं हागले.
'पढढी बत्यांच्या पायाखाली येणाऱ्या दगडांचा मारुतीने उड्डाण केल्यावर ' क्षणभर
चूर होऊं ढागळा. उड्डाण करण्यापूर्वी त्याने आकाद्यांत दूरबर पाहिलें ब जांबबानाळा
सूर्य, इंद्रवआपळे बडीळ वायु यांना नमस्कार म्हणाळा-“मी रामवाणासारखा वेगानें
केला. नंतर हात टेंकून त्यानें पर्वतावरून ल॑केढा जाईन. तेथें सीता दिसली नाहीं
एकदम उद्घाण केलें. त्या घक्तयानें महेन्द- तर त्याच वेगानें स्वर्गळोकीं जाईन. तेथें
गिरि हादरला. गुहेंत राहणारे प्राणी घाबरून देखीळ सीता दिसली नाहीं तर परत लंकेळा
ओरडत जाहेर आले. पर्वतांत राहणारे येईन. त्या रावणाचा वध करून परत येईन.
तुढा आजूवाजूळा व वर
मारुती दक्षिणेकडे उडत जात असतां बाढण्यास जावरयक शक्ति पाप्त जाहे. तरी
त्याच्या हाताच्या बोटांना ळागणाऱ्या वायूचा तै. पाण्याच्या पाठळीवर वाढत जा व
आवाज दूरवर ऐकूं येऊ ळागला. शेंडि- मारुतीच्या बाटेवर उभा रहा. तो तुझ्यावर
नक्षत्रासारखा मारुती ल॑केकडे जात होता. पाय टेकून थोडी विश्रांति घेईल व पुढे
त्याच्या वेगामुळें समुद्रांत वादळ आल्त्या- बाईळ, हें काम तुला करतां येण्यासारखे
सारख्या कारा उसळूं ळागल्या. त्याची आहे व तें तू करावेंस.*'
] सावली समुद्रांत तीस योजन लांब ब दहा तें ऐकून सुवर्ण शिखर असठेला
योजन रुंद्‌ अशी पसरली, मैनाक पर्वत समुद्राच्या इच्छेला मान
अशा तग्हेनें मारुतीला समुद्रपार जात देऊन बर आकाश्लांत वाहू लागला.
असळेला पाहून देवांना आनंद झाला. त्याचीं सुवण शिखरे शतशत सूर्वासारखी
समुद्राने मारुतीला थोडी विश्रांति मिळावी झळकूं लागलीं.
यासाठी एक उपाव योजळा. कारण समुदाची परंतु मैनाक पर्वत असा समोर आढवा असतां तुळा थोडादेखीळ थकवा बाटला
माझ्या नशिबाने सीतेचें दर्शन घडलें तर म्हणजे सागराची व्रि. करणारा ईक्ष्याकु
तिळा घेऊन येईन नाहीतर रावणासद छैकाच बंशीय सगरच होता. त्यांचे उपकार स्मरून द्येत असलेला पाहून हनुमानाला राग नाहीं, याचें प्रत्यक्ष प्रमाण *्दणजे तूं मळा
उचढन घेऊन येईन." < आला. माझ्या कार्यात विजन आणणारा सहजी घका देऊन बाजूळा सारळें आहेस.
स्वाच बंशांत आलेल्या रामचंद्राच्या कार्या- हा कोण! स्ढणून त्य नें पर्वताला छातीने तरी भाशी अशी विनंति आहे कीं तू माझ्या
असें सांगून मारुती पुढें निघाला. साठीं मारुती जात आहे, तेव्दां त्याळा थोडें
बका दिला. श्षिखरावर किंचित विश्राम करून पुढे जावें.
त्याच्या बेगामुळें वाटेतीळ झाडें लमूळ उपडून कार सहाय्य करणें आपलें कर्तव्य आहे.
सारतीचा तो पराक्रम पाहून मैनाक पूर्वी कधी काळीं रामचंद्राच्या पूर्वजांनी
इं ळागळीं व कित्येक समुद्रांत जाऊन असा बिचार सागरानें केळा, बर्वताळा राग येण्याऐवजी मारुतीच्या शक्तीचे स्दृणजे सगरपुत्रांनी समुद्रावर जे अपार
पडळीं. ती झाडें मारुतीबरोबर उडतांना समुद्रांत दडी मारून मैनाक नांवाचा त्यानें कौतुक केळें व मनुष्य रूप धारण उपकार्‌ केळे आहेत त्यांची थोडी फेड म्हणून
पाहून बाटे कीं परगांवीं जाण,च्या नाते- पर्वत बसा होता. समुद्र त्याला म्हणाळा-
करून एका शिक्षरावर उमा राहून हात राम कार्यासाठी जाणाऱ्या तुझ्यासारछ्या
बाइकांना निरोप देण्यासाठीं निष!ठेळे जणु “ पाताळ लोकांतून राक्षसांना येतां येऊंनवे
नोडून म्हण,ळा-“ हे वानरकेसरी ! तुझा वीराला विश्रांति घेण्यास आघार द्यावा
कांहीं ते इष्टमित्रच आहेत. झाडें समुद्रांत म्हणून मी तुला नेमळें होतें. आतां एक
पडळीं पण त्यांचीं फुळें वरीच दूर मारुती- काम सांगतों तें कर. बानरकेसरी हनुमान
पराक्रम पाहून मी थक झालो आईें. दुळेच्य अशी समुद्राची मळा आज्ञा आहे. दे वानर-
बरोबर उडत राहाटी, रामकार्यासाठी केवर्ढे साहस करून समुद
अ्या समुद्राळा एका उड्डाणांत पार करीत वीरा! तू क्षणमर्‌ माझ्या शिखरावर उतर,
खादोया ५७२०
०७२७222७२७
७2
कृपेनें माझे पंख आजवर जसेच्या तसेच
आहेत. म्हणून तूं माझ्या विनंतीस नकार
देऊं नकोस.”
मारुती म्हणाळा-' तुझें नमपणाचें ब
गोड बोलणें ऐकूनच माझा अम परिद्दार
झाळा आहे. मी तुर्झे आतिथ्य स्वीकारळें
१ । जाहे. परंतु रामकार्य जास्त महत्वाचे आहे.
बतें पुरे केल्याशिवाय विश्राम कोठे! असा
बिचार करून मला पुर्दे गेलें पाहिजे. तरी
तूं राग मानूं, नकोस. मी वानरांना वचन
दिळें आहे कीं मी रागबाणासारखा वेगाने
हंकेला जाईन.” असें सांगून मासतीनें
मैनाक पर्वताला हातानें नुसता स्पर्श केळा
आणि त्याचा आश्लीर्बाद वेऊन पुढे
निधाळा.
व ज्ञानी आहेस व वायुखुत आ “तुळा आपल्या कार्यात यश मिळो !0
माझ्याबर जे उपकार केळे आहेत ते असा मैनाक पर्वतानें आशीर्बोद दिळा. )
त युंगांत पर्वतांना दृनुमान जास्त वेगानें दक्षिणेकडे निघाळा.
रू तेव्हां वाटेके मैनाक पर्वताचे आतिथ्य मारुतीने
ह स्वीकार केलें नाडी. हें माहीत असूनहि
देवांना मारुतीच्या शक्तीची परीका ध्यावी
त्यांचे पंख छांडून टाकळे. देवेंद्र माजे पंख असें वाटलें. ते सांपांची आई सुरसा दिच्या-
कांपायळा आळा तेव्हां तुझे वडीळ वायुदेव कडे गेळे व हात जोडून म्हणाले-** वायुखुत
मळा वेगानें दूर घेऊन गेले. त्यांच्याच हनुमान लंकेला निघाला जाहे. तूं त्याला
बोजन मोठें केलें. मारुतीने आपलें शरीर
राम घरांत नसतां राबण सीतेहा उचल पन्नास योजन बाढवळें. अश्या तऱ्हेने
घेऊन निघून गेळा. मी रामाचा दूत म्हणून
ल॑केळा जात आहें. तूं देखीळ या रामकार्यास चढाओढ करीत मास्तीनें आपलें झरीर
मदत द्यावीस अशी माझी विनंति आहे. नव्वद योजन वाढविळें तर॒ सुरसेनें आपलें
लू नकार दिळाध्त तर मी रामाची परवानगी सोंड इंभर योजन.
घेऊन तुझ्या तोंडांत म्रदेश करण्यास तयार बण मारुतीळा गरिमा झछक्तीबरोबर
आहें." अणिमा शक्तीदेखील भासत होती. त्यानें
सुरसा त्याच्या ोलण्याकडे दुर्लक्ष्य करून एकदम आपलें शरीर माशी एवढें केलें व
म्हणाळी-“मी तुझ्या रामाळा ओळखीत मरसेच्या तोंडांत उडी भारून बाहेर निथून
नाहीं काँ त्याच्या बायकोला ओळल्ीत आळा आणि '्हणाला-“ माते! ्रश्देवाने
नाहीं. माझ्या 'नजरेळा आल्यानंतर मांझी तुळ्या दिलेला बर पूर्ण झाळा आहे. मी
नजर चुकवून कोणाळा जातां येणार नाहीं. बुझ्यासमोर आलों व म्हणून तुळा मळा त्यांची सांळी अरी पाण्यांत
ह्याच्या वाटे अड. तो तुळा जिंकून पुढे जो माझ्या समोर येईेळ त्याठा उमा गिळ- गिळतां आळे. पण मी आतां बाहेर आलो त्याळा धरतां येत असे. त्याळा मारुतीची
जातो कौ नाहीं हें आव्ढांळा एकदां पहा- प्यास मळा बर मिळाळा आहे. हा बर मला आहे. आतां तरी मळा सोडझीळ? मळा सांबली दिसळी. त्यानें मारुतीला खाऊन
वयाचे आहे, थोडक्यांत म्हणजे त्यांच्या स्वतः त्रस्देवानें दिळा आहे. म्हणून तू. सीता मातेच्या दर्शनाला आऊं दे !' आपली भूक भागविण्याचे ठरविलें.
शक्तीची परीक्षा ध्याबयाची आहे." निनटरजेमाझ्या तोंडांत पेश कर.” असे मुशसेनें गक्षसिणीचें रूप सोडलें व त्यानें सांबळी धरल्या$रोबर मारुतीचा
खुर्सेनें देवांच्या इच्छेहा मान देऊन सांगून ती *आ' करून मारतीसमीर आपलें सामान्व रूप वेऊन म्टणाली--" तू बेग कमी झाळा, त्याळा कळलें कीं त्याला
एका भयंकर राक्षसिणीचें रूप घेतलें आणि उभी राहाडी. आल्या कार्दीत यश्स््री होशीळ. राम ब कोणी तरी धरलेले आहे. त्याचबरोबर
मारुतीच्या बाटेबर “आ पसरून डमी मारुती म्हणाळा-“ दर मग तुझ्या तोंडांत
सीता यांची मेट करून दे!” त्याा सुम्रीवानें सांगितठेळी गोष्ट आठवली
राहळी. मारती जवळ येतांच म्हणाळी--“ मी उडी मारता येईळ एवढा मोठा *आ' कर्‌! मारुती पुढें निधाळा. समुद्रांत सिं काँ समुद्रांत सांबली घरणारा पक जम्तु
तुळा सोडणार नांद्रा. तुळा खाऊन मी असें सांगून मारुतीने आपलें झरीर दडा
नांबाचा एक रक्षस रदात होता. त्याला आहे. तोच हा प्राणी असावा हें अनुमान
आपली भूक भागवणार आहें. योजन मोठें केळें. ळगेच सुरसेनें आपळें
धुक अपूर्व शक्ति प्राप्त होतीं. आकाशांत ळावायळा मारुतीळा थोडा सुद्धां उज्लीर
मारुतीने तिका नमस्कार केला व तोंड बीस योजन मोठें केलें. मारुतीला राग
म्दणाळा--“मी रामकार्यासा्ठी निषाळों आहें! आहा. त्यानें आपलें अरीर वाढवून तीस कोणी पक्षी किंत्रा जीवजन्तु उडत असतां. छागडा नाही,
त"१ पाच्या रसद ७७७७०७२2०2 आदीचा: 2७90२०२
हद ककक क कक क कककक
मारुतीर्ने पुष्कळ दूर त्यालारेटत नेण्याचा ठुरबातीळा जंगल होतें. पुढे ळंका द्वीप व
लू. सिव
त्मा अचू सिंबेल (दोरन) हें. एक देऊळ आहे. हें ॥ देशाच्या प्राचीन
प्र्न करून पाहिळा. पण तो प्रयक्न फुकट तेथील बृक्ष, छता व पर्वत प्रदेश स्पष्ट दिसे.
गेळा. तेव्हां मारतीनें आपलें शरीरबाढविले. लागे. समुद्राळा येऊन मिळणाऱया नद्यांची
सिंद्कानें पण आपलें तोंड वाढविले. मारुतीने अनेक मुखेंपण त्याला दिसली.
त्याच्या तोंडांत सूबम दृष्टीनें पाहून त्याचें मारुतीला तितक्‍यांत आठवलें कीं त्याचें
मर्म ओळखून घेतलें आणि चटकन प्रवेश शरीर फार मोठें आहे. त्याहा पाहून कोणी
केळा, त्यानें सिंहकाच्या मर्मस्थळावर राक्षस येत आहे असा संशय ळं॑काबासियांना
आघात करून त्याचा बघ केळा आणि त्याचें येईळ व आंत प्रवेश मिळणें कठीण जाईल.
तोंड बंद होण्यापूवी बाहेर निघून भला. जे काम साध्य करून घेण्यासाठी आपण
सिंद्दक रक्त, ओकळा आणि गरांगळ्या खाऊं आलों आहों तें बिघडतां कामा नये, *्दणून
लागला. त्याचें प्रेत पाण्यावर तरंगू लागलें. त्यानें आपलें शरीर लद्दान करून घेतलें,
सिंहक राक्षसाचे प्रेत पाण्याबर तरंगत त्याच रूपानें तो अलंब नांबाच्या पर्वतावर
असलेलें पाहून आकाशांत फिरणाऱ्या भुतांना उतरळा. पर्वताळा अनेक शिखरे होर
परमानंद झाळा. त्यांनी मारुतीचे स्तोत्र आंबे, फणस, काजू वगैरेंची झाडे त्यांवर
गायळा सुरवात केली. होती. वूर त्रिकूर पर्वतावर त्याला ळंकापुरी
मारुती पुढें निवाळा. थोड्या वेळाने दिसडी. ती देवेंद्राच्या अमराबतीसार्खीच
त्र्याळा वूर पलीकडचा किनारा दिस. ढागळा. किंबहुना त्याहून जास्त सुंदर होती.
झाड स्वतंत्र झाळा. त्याने देखील <<.
नांवानें नाणीं पाडली. १३४०-
४ मध्ये अबोथ्या-जाफराबादचा गव्दर्नर "
मुल्क यानें बंड केल ं. १३४२
बंड मोडले गेलें. परंतु साम्राज्याची
कीच क्षोण होते गेल्यानें सुलतान हत-
विक,ाच्या राज्यावरचो संकटके वाढतच
'खुल्तान
महमद तुषळकांच्या सर्खपणामुळे प्रजेळा सुतानानें त्याचा पराभव करून शिरच्छेद , तेळंगणांत भोळय नायक यानें व
ज्ञो त्रास झाला त्यामुळे ती चिद्ठन गेळी. केला आणि बंडखोरांना कायमची दददझत बाठोंपाठकापय नायक यानें मुसळ-
जागोजागी बंडे होऊं कागलीं, राज्य व्यवस्था वसाबी *हणून त्याचें मुंडके किड्याच्या सावट उलटून पाढून दिंदू राज्याची
ढासळली. सुळतानाळा जास्तच राग आळा. मुख्य दारावर टांगून ठेवळें, केळी. होयसळ राजा तृतीय वीर
त्यानें अत्याचार सुरू केले. त्याचा परिणाम परंतु त्यानंतरदेखीळ बंडे संपली नादीत. केली. कृष्णा खोरपणाचा तुळतांनाळा वाटते असलेळा
यानें त्याळा
उलटाच झाळा. सर्व राज्यच खिळखिळे झालें. त्यांची संख्या वाढतच गेलीं. १३३५ नेतर या काटी देखीळ बंडे झाली. दक्षिणे- बक नाहींसा शाळा.
पहिली एकदोन बंडे सुल्तानाने दावून हिंदु ब मुसलमान मांडलिक सरदार ब राजे.
स्वतंत्र होऊ डागळे. भाबारंच्या गब्हर्नराने 'बिज्ञयनगर वगेरे अनेक हिंदू रा महंमद तुषळक जचानक बारल्यामुळे
टाकली, पहिल्या नेंडाचा पुढारी सागरचा
मांडळिक सरदार बद्दारुद्दीन मुररशाप्स हा आपल्या नांवाने नाणीं देखील पाडळी... आलो. १३९७ मध्यें देवगिरी येथें सैन्यांत बंडखोरब्रत्ति पसरू नये असा विचार
सुल्तान त्याचा पाडाव करण्यासाठी सैन्य आहे व तेथें ब्दामनी राज्याची थापना सरदारांनी फिरोजशाह्वला सुठतान
होता. तो ग्यासुद्दीन याचा भाचा होता.
. बेडलोरांचा पाडाव करण्यासाठी परंतु दिडीच्या अमीर उमरावांना
१४२६-२७ मध्ये हेंबंड झालें, पुलतानानें बेऊन निघाला. परंतु वाटेतच कॉलर्‍्याची
तेंबंड मोडले, त्यानें अमानुषपणे बहारुदीन साध पसरली ब तुलतानास्य दि्लीला पळांबे बुबलक देशाच्या पूर्वेकडून पश्चिमे- एका मुळाळा सुळतानांचा मुळगा म्हणून
याची आमडी सोडन काढविळी आणि रागटें. अशातऱ्हेने विजयनगरच्या झासन- 'बउत्तरेकडून दक्षिणेकडे घांवपळ करीत गादीवर बसविलें. परंतु त्यानेच स्वतः
हिका ब रोवटीं २० मार्च १३५१ या शादळा सुळतान मानून त्याच्याकडे
राजद्रोझाला हींच शिक्षा मिळेळ अश्लीं कर्त ्वांच्या हातीं पराभव होईपर्यत म्हणजे शरण मागितळी. फिरोज स्वत: लायक
१३७७-७८ पर्यंत मुसलमानांचे राज्य मर्ग पावला. बदायुनीनें लिहिलें
घोषणा काढली.
दुसऱ्या वर्षां सिंध प्रांताचा शासक मदुरा येथे टिकाव घरून राह अकलें. कौ अद्या तर्‍हेनें सुलतानाचा प्रजेळा नव्हता व महंमद तुघळकाच्या कारकीदीत
बहार ऐब्र यानें बंडाचें निद्माण उभारले. १३३८ मध्यें बंगालचा गव्दर्नर बडुदीन असलेला वचक आणि प्रजेच्या वेड- राज्यमर जी जराजकता एसरत होती तिळा
चांदोबा
आळा धाळगें त्याच्या शक्तीबाहेर वुघळकाच्या काळांतच त्याच्या पदरी नोकरी
त्याळा युद्धाचा अनुभव न्हता. तरी त्यानें स्वीकारली. त्याच्या कतेबगारीसुळेंचरीज्याचा
युद्धे केली, जय मिळण्याची वेळ जाळी कारभार चाळ रादिळा- १३७० मध्ये फिरोज
असतां ऐन वेळी तो युद्धभूमि सोडून निघून शाह वारल्यावर त्याचा मुलगा गादीवर
जाई. नगरकोट मेभ्रील युद्ध याचें एक असला. किरोजशाइनें ३७ वय राज्य केलें.
पसिद्ध उदाहरण म्हणतां येई
णळनयपच्छन्लब
यमय
त्याच्या कारकीदीत पजा सुखी होती.
किरोजशांद एक कटर मुसळमान दोता. मंगोळ जातीनें स्वाऱ्या केल्या नाहींत. पाट
त्माने िंवूंर अत्याचार केळे. त्यानें स्वः ची व्यवस्था करून त्यानें शेतकन्यांना
खलिफाचे मांडलिकत्व याच! मदत केली. ओनपुर, फतेद्ाबाद, हिल्सार,
|यां ब्य रात्रभर आथमांतच राहाले. मुले इतक्यांत कुरस्ेत्राहून शतथूप वगैरे आले.
यापूर्वी दिश्लीच्या कोण्या? फिरोजपुर, फिरोजाबाद' वगैरे शहरें त्यानेच
आपल्याच आश्रमांतझोपलेली पाहून दुतीच्या त्याचवेळी शिष्यांसद्द न्यासमुनि पण भा
बसविली. त्यानें दिली येथें ब चौफेर १२७० लढान थोर सथ त्यांच्या स्वागतासाठी सामोरे
मनाचें सभाधान झा
र्म स्वीकार करणाण्या होकांना ड्तामें वर उद्याने बनपिळी. दुसन्या दिवशी देखील गेळे. स॒गचर्माबर बसून ल्यासमुनीनी पत्त
देऊन लूपं केर वटी शेवटी तो ज्ञमिष्टासारखा वागू, राष्ट्राच्या आश्रमांतच राहाले. तिसः राष्ट्राहा कुशळ यार्ता निचारली. नंतर ₹
फिरोजदाटकडे खाने जदान मकवूळ ळागला होता. त्याचें कारण त्याचा मोठा दिवशी नित्यकर्भी उरकून प्रतराप्ट्राच्या विदुराची चनकक्षी 3 आणि म्हणा
नांबाचा एक मंत्री होता. तो मूळ तेलं- मुळया सन्‌ १३७७ मध्यें वारला. त्याच * बिदर हा यमाचा अवतार होता. यमाळा
'बरवानगीनें युधिष्ठिर आपले भाऊ अंत.
गाणाचा राहणारा एक हिंदू होता. त्या ने दुःखाने २० सेप्टेबर १३८८ रोजा किरोन- लिया व इतर लोकांना घेऊन अवळपासचा मढव्यमुनींनी शाप दिळा होता. भ्हणून
मुसळमान धर्म स्वीकारला. त्याने महे शाई. मरण पावळा. अन पदे पहावयास निथाठे, जागो जागीं त्याळा मानवजन्म ध्यावा ळागळा. परंतु
मुनि हवन करीत बसले होते. थोगबरळानें त्यानें युभिष्ठिराच्या देत प्रवेश
युनिष्ठिर हस्तिनापुराहून सुवर्ण पात्र, केळा. आतां युधिष्ठिराचा व बिदुराचा आत्मा
तांब्याची भांडी, रेामी व लोकरी कापड एंक झाला आहे. म्हणून युविष्ठिरळाच बिदुर
वैरि वेऊन आला होता. चेंते त्यानें तेथीळ मानावयास हरकत नाहीं.
छोकांना बांटलें. नंतर तो इतराष्टर व गांधारी णाळे-
पुढे ते धतराष्स्यूळा उद्देश्यून र्हणार
'बसले होते तेथें येऊन बसळा. जवळ पांडव “तुझें शंकासमाधान करण्याका रिता मी आज
'कुंतीसद्द बसते होते. आहो आहें. तु जेकांदीं विचारावयाचें
भन्यूच्या शोकाने दुःखी आहे. हीबरि- आमच्या राजवाल्याच्या गच्चीवर सूर्योदयाची
अवाची भार्या तिचे पति व मामा एकाकी.
गॅल्यकी गेल्यामुळें तिच्या डोळ्याचें पाणी गमत पहात बसते होतें. त्याचवेळी मळा
थांबत नाहीं आणि या माझ्या शमर खुना. खो क्र आठवला. मी सूर्याचे देदीप्यमान
त्यांनीं कोणता अवराध केळा होता की. प पाहिळें आणि त्याचें आवाहन
त्यांना त्यांच्या दुदैवाने एकाएकी शोक- हो आकाशांत होता तसाच दिसतराहिळ ु
(| सागरांत छोटलें !'” बत मनुष्य शरीर धारण करून देखीळ
समोर प्रगट झाळा. र
गांधारी बोळत अक्षता कुंतीला आपळा
मुलगा कर्ण वाची आठवण झाळी आणि
त्यानेविचारळे की तूं मठा कशासाठी
डोळ्यांना टिपे आळी. व्यासमुनौनी तिच्या
बोळाविळें आदेस ! काय वाटेल तो वर
दुःखाचे अनुमान करून विचारलें-“तुझ्या मग! परंतु मी फक्त कुतूहळ म्हणून
मनांत कोणती इच्छा उरली आहे?" 'करीक्षा पाहण्यासाठीच सूर्वाठा बोलाविले
तेव्हां कुंतीनें कर्णाची जन्मकथा व्यास- होते. तें मी सांगितले. तेव्हां सर्थाळा राग
आहे. तें खुद्ाळ विचार, तुरा कांडॉं मुनींना सांगितळी, म्हणाही--“ दुर्वास कवि. आका. '्हणाळा-'* तूं मळा बोलविठेंस व
असेल तर सांय, तुया मी मरी वर दिळा. पण तूं मागायळा तयार
विचार करणें फुकट आहे. पण आतां एकदा
एकदां भिक्षेसाठी माझ्या बाबांकडे आले. कर्णाळा पदाचे असें फार वाटत आहे,
देईन. नसळीस तर मी तुला व तुळा वर देणाऱ्या
ते फार कोविष्ट होते. त्यांचा राग होऊ
ब्यासमुनींर ंगितेल्यावर गांधा- दुर्बासादनींना शाप देईन!" मी नाह. निर्णय“त्यांत तुझा दोप नाहीं. तो दैवाचा
होता !” असें सांगून व्याससुनि
रीने पुढें येऊन व्यासधुनींना नमस्कार केला नये म्हणून भी फार काळजी मेली. 'ळाजाने-* तुझ्यासारखाच तेजस्वी पुत्र दे” पुढे म्हणाले -“ गांधारी, तुझे मुल अ: मोक
च. म्हृणाळी-** मुनिवर ! आसर्ची मुलें माझ्यावर प्रसन्न होऊन त्यांनौं मळा वर असा सूर्याजवळ वर॒ मागितला. तूर्याचें तुया दिसतीळ,
आारल्याळा सोळा वर्षे होत ळा की ज्या देवाचें स्मरण करीन त्या कुंतीला कर्ण, सभेबरेळा
आळी तरी तेजन माझ्या ज्ञरिरांत भवि ष जाणि
अभिमन्यू, द्रौपदीला तिचे वडी, भाऊ व
त्यांच्या पुत्रशोकानें आंचें (पृतराष्ट्राचे)नन देवाचें मळा तत्काळ दर्शन घडेल, तो वर॑ युद्धांत
सर्व अच्ह्य झाका. ही गोष्ट भी बाबांना पुत्र दिसतील. आतांपर्यंत ज्यांचाया
दुःल्ली राहाते, त्यांचें दशन एकदां घडलें मिळाल्याचे मळा कार आदग्यये वाटले ब चृत्यू झाठा ते देवच होते व दै.
तरी मनाचे अल्प तरी समाधान होईल योडेसें कुतूहळपण वाटलें. तो वर विस- देखीळ सांगितळी नाहीं. मी आपल्याच
आणि ही द्रोपदी. ती निपुत्रिक झाल्यामुळे रण्याचा मी किती प्रयत्न केला. परंतु सारखा 'होलीत डोतें. तेथेंच कर्णाचा जन्म झाळा. मुळें त्यांना मानवजन्म निळाळा होता,
कार :खी झाळी आहे. सुभद्रा अमि- तो. बर माझ्या मनांत येई. एकदां मी नंतर मी झछोकळाजेस्तव त्याळा नदांत लें कार्ये संपल्यामुळे ते पुन्हां
सोडलें. तें मीं पाप केलें की पुण्य आतां चुम्दी सर्व भागी-
खांदोबा व
रीच्या काँग आ. तेथे तुम्हांळा रात्री विराट, दुपद, उपपांडव, अभिमन्यु, कर्ण,
त्या सर्वाचे दर्शन पडेल. झकनी, दुर्योधन, दुःशासन वगैरे गांधारीने
तेंथे दजर असठेळे सर्वे लो मगदत्त, भ्रिभव, शल्य, पृष्ट,
भागीरथी नदीच्याकारठी गेले. तेथे त्यांनी शिडी, वाहिक, सोमदत्त बरे दिसले.
ऑसस्थान निवडून थोडी किशति त्यांची ख्यें ब वल्लें ते यद्ाला गेले त्या
घेतली आणि केव्हां सर्वाचे दर्शीन घा बेटचोंच होतीं. तींच श्वान ब च्यन
याची बाट पहात सूर्यास्त होईपर्यंत त्याच्या हातांत होते. त्यांच्या मर्नात
असून वैरभाव अल्तमात्र देखील नव्हता,
सूर्यास्त झाळा. सर्वानी स्नान च्यासमुनींनो पृतराष्ट्राला दिन्यदृष्टि
नंतर सर्व ल्यांससनि 16 ळी. त्याला ब गांधारील् स्यांच्या बृतत
होते. त्यांच्यासमोर येऊन सर्व धसते, नंतर ब दरझंन घडलें,
ज्यासुनींनी दांत मरण पारबर ॥सर्वाचे ज्यासमुनींच्या तपोवळानें सूत योद्धे, भाफल्या [बकडरााच्या अळयायांनी ४, या दिवशी रथो मार्शार
की. त. शाबूत हेरगिरी
आवाहन केलें आणि श्यर्व म्हणजे नदीत. मातापितारांना व बंखुबांधवांना मेड शकले, ते तेथें गेज, जितक्मां च शक्तिवरमाँ
केलो आणि लल. वगैरेंना तेथें कैद केळे
उसळू ळागल्या आणि एक कांडी काळ परस्प परांच्या संगतीत आनंदाने 'बाहाऱ्यादर दोते. त्यांना थंय आळा, ह त्यांना अडवळे, धु
सर्थीना दिसले, बाल्यू. शकठे. कोणाच्या मनांत शोक
कौरब पांड चे सैन्य उभें होतें. भीथ्म- किंवा दुःल यांचा खवलेश नव्हता. ती. -1134) तलवार नेऊन घांवळ!. त्याच्या ययळा सांगितलें आहे, शेजारच्या राहुटीते
द्वौणादिक थोद्धे ण बाठोंपाठ जितवर्भा देखीळ तळूवार बश्षदेडी बसळा आहे, त्याला कळतां कामा
उस्षपूत आांवळा. परंतु मार्जार व श्वान- नये असेसें देखीळ सांगितलें आहे/
घेऊन पाण्यांतून रात्र आनंद निघून गेळी, कोणाळा
त्या सैन्यांत कळलें
कलांच्या दोघां अलुदयावांनीं न मिता दोबांना त्यांच्या आवाजांत असा कांडी कढ कप्शा
बाळूहा उमे राहायळा दरडावून सांगितले. होता का शक्तिवर्मा व जितबर्मापरश्यरांचीं
तः
म्हणति“ उगीच जास्त दवळादवळ करण्याचें तेर्डि पहात उभे राहाले. शक्तिवर्मा
कारण नाहीं. मुकाठ्यानें वाजूळा व्हा. बार च्यानेंत ठेवीत म्हणाला-" सरदारानेंच
गरुडराजानें या तिघांना तावडतोव बेऊन तिघांना घेऊन याबळा सांगितलें असेल तर
स्वामीद्रोह ! पळा बांचबा !” असें ओरडत. ७व
आंतां ि
भी ळ सांगू
काब ा डराजा
दहावीस राहुट्यांना आग स्थवडी, राडुख्या. अरे ते दृष्ट आपल्या दातावर तुरी देऊन
बळाळे क! £ त्यांनोंच आपल्या तर्व राहु-
पसर ढांगली, ठायंना आग ठढावढी आणि तूं नाझी थट्टा
ब महाकाय आग खागढेली उडवीत हसत आहे ! तुझे कांट अनुयायी
पाहून घाबरून गेळे. त्यांना काय करावे दैच. हिर जाळे आहेत ! "
सुवेना. अ्द्मदेडी जाली जादूची कांडी वर झ्ञाळा असळा तरी राग पिऊन म्हणाठा,
भाकाशांत उचदन औरडूं ठागळा-* हे & त्या दुष्टांना आणि स्तामिद्रोझांना १ ण््शँ
काळमैरवा ! भापल्या या भक्ताद्या आगीत बरून आणण्यासाठी मी केळांच आपल्या 820,
होरपळून जाळून टाकणार! या भक्ताची क. फिकी शि
अनुयायांना पाठविलें भाहे, तु पावरण्याचे
परीक्षा घेत आहेस का तो. ओरडत कारण नाहीं. तै स्वस्थ अस रहा ) तुझे
ह्वोता 1. आणि शवत:छा वांचबण्यासाठी पळत अंगरक्षक जितवर्भा व शक्तिववर्भा कोठे आ
भापल्याळा पकडण्याची शिकस्त करून
रून होता. ळत असतां तो महाकाय, शत्तिवर्मा
पाहणार, भाषण कोंडे भाहॉ ण्ा बाटेनें ब जितबर्माहा ओरडून सांगत होता-* बीर ब्याजि लोगुळामांचा स!दार ऐदी कोठें गोळा तिघांना ! किती आहेत स्वामिद्रोदी ! १
हे ! ते देलीठ त्याना तामील झाळे की एकानें ढवून सुगरा केळा व
द्या गोष्टींचा मागमूसहि लागतां पुरुष दो ! आपल्या शौर्याची परीक्षा याच.
्ाय ?” गइ॥जाने संदायी नजरेने ५त्रिका- “ सरदार ! ते सर्व मिळून पांचचण आहेत !
नये. म्हणून त्यांची फसवणूक करण्या- वेळीं आहे! ते दुष्ट कोठें पळाढे ? शोषा कडे पहात विचारलें. जापल्यापैकीं दहा पांचजणांना ठार
करितां भापण एक युक्ति कळ या. मशाळी तदा त्यांना ! मी गरुडर!त्राठा जाऊन अश्ंदंडी घावरून पाड हाळा. त्याळा केलें आहे. कित्येक जखमी झाळे आहेत.
घेऊन शकय होई तितत्रमा राहुखयांना कहकाव 4 दोघे अंगरकक नदळगास कोठें ते घाबरून मगरींच्या तहाबाकडे पळतांना
माग.जा! , या, त्यामुळें थांबपळ सुरू होई हिले गाडीत. तरी तो म्णाळा-“ते दिसले”
ब त्या गडबडीत पळून जागं कठीण नाहो." सून म्हणाला“ काय किलर दोणें शक्य नादा ते देखीळ तुझ्या «तर मंग आपलें कोम जास्तच सोपें
जयमडने सुचविले. चुज्ञा मंत्रतंत्र कोठें रच्या : एवढीशी असुवारयोबरोकर त्यांना बरण्यासाठी धावपळ झालें, तुम्ही जाउन या बाजूनें त्यांच्या वाटा
जयमल बोलतच होता, लू गोमांग ब जाग लागली म्हणून घावरून गेलीस करीत असतील. अडवून उभे रहा आणि त्यांना रेंटीत
सर्गनी एकेक मशाळ गिधाडासारखे तुः जाहे हें मी म्हटलें ग तळावाकडे ! इकडे वळले तर पकडा
विश्वासवात !" डगाच ना ग्रकड राजानें विचारलें त्या त्यांना. तळाबांत शिरले तर्‌ मगरी आहेतच
चांदोबा द्यांदोचा
बअद्मईडीच्या त्या अग्रदंडी देखील मागे किरळा आणि

उंदरासारखे ळ
सांवडले
असें सांगून तो तळावाकडे
ा उत्तर म्हणून झाडीतून उतर आढे“ मार्जार पू सगळा.
की जय!” “ ध्यानकर्णी की जय!" मार्जार ब श्वा जा अनुयायां-
निघाळा. ब्रह्मईंडी निमूटपणे त्याच्या पाठोवाठ.
या जयघोषाच्या पाठोपाठ लांब निरोप किंबा खुणेचा आवाज
'बाल्यांबर येऊन त्यांना घायाळ करूं ला त दबा धरून असले हो
जोरडा ओरड चाड. होती, गरुडराज खुंदाबरून खाला पेकी एकि. झालें नाहीं. सुदैवाने
जाने दोघां तिघांना जबळ यावहा म्हणाला“ या रानटी लोकांनीं आ खांत एकदम पेख्बराश्यांच्या वरतीळा
आणि विचारले-* काय भान- बारी बाजूला गराडा तळा आहे वाटतें आग ला ळी. दिसल्याबरोदरर मार्जार ब
गड जाहे ! उंदीर िंजऱ्यांतून निसटून
आता. श्रतःच्या रक्षणासाठींच पळालें श्वानकर्णीने वि हर केळ कीं हीच संधी
पळाळे का!" उदून पळून आहे पंलबाल्यांचो खोर मळा, त्यांन
* नादींसरदार ! आही जाळे आव- बाहिजे ! बळा ! गारुडासारखे
आहे. कोढून निसटणार ते £ ज्ञा !” सर्व पेल्षवाे भागे फिरळे आणि ळोच छापा मारळ भाले ळागून
त्यांचा फराळ करायळा तिकडे.” गरुहराज तहाधाकाठच्या झाडीत शिरक्ते आहेत. पक ळागले. बेखबाठे पटापट जमिनीबर आदळू हागले
म्हणाला, सशासारखी दडी मारून बसदे आहेत.
“ परव. गरुडराज | त्या टळखूडा मगा- शुडपाआद. त्यांना बाहेर ओढून काब्हें त्य
वक
रौनीं घरून खाले तर आरोप सर्व खटा: शहिजे."
टोप! त्याच्या केसाळ देखीक धका हातां] जझदडीळा वाटलें की या सर्व पयलनांत
कामा नये. भबानक दुरींतल्या सर्ब संपत्तीचा इतरांबरोबर ठरू देखीक तहाबांत उडी
बारस तोच तर आहे | '। अक्मदेडी घाबऱ्या भारी. म्हणून तो ओरडून म्हणाळा--“ बाळ
आवाजांत म्हणाला. लू ! तुळा म्यायचें कारण नादी, तुझ्या
गरुडराजानें ब्रक्षदंडी जें म्हणाला केसाळा देखीळ कोणी शिंबणार नाडी. तू.
कांही ढक्षच दिलें नाहीं भाणि उठू धासधा5की साथीदारांचा नाद खोडून
आपल्या अनुयायांना म्हणाळा-* चळा ! रेकसा ! गरुडराज दयांड हे.
पाहे या जाऊन, मगरी त्यांचा फराळ ळा माफ करीळ.”
म क: यांदोबा
क)[कि]
इतक्यांत पंलवाले त्याच बाजूला पळत आलें,
चढला. परंतु ळू वगैरे कोठें आहेत हें त्यांना १. द्यायचे असा विचार करून
त्यांना कळेना, तें कळायळा भार्ग पण हसू बगेरेनो आपापल्या तळवारी उपसल्या
नब्हता, न्हणून त्यांना आणखी एक भीति ब त्यांना थांबविले,
बाटली. आपले माळे खुकून त्यांनाच हागले परंतु सखू वगेरेंना आपल्या तलवारीचा
तर! ज्यांच्यासाठी पबढी जोखिभ ब्रेऊन उपयोग करायला पुरेश्षी संधीच मिळाली
आहों त्यांचाच ज्ञीव घेतल्याचे पातक नाहं. कारण पुका बाजूळा सुर्ब्वे होती ब
कपाळीं येणार. म्हणून त्यांनीं भाले फेकू दुसऱ्या बाजूला तळाव, तरी थोडीफार झटो- [३]
नका असें ओरडून सांगितलें आणि ओरडून पट झा
झालीच, त्या
त्या झरा टीत कांडी
झटापर्टी, रश पसत राजाच्या सैनिकांच्या
सन् हातांतून आपली
घेऊन राजवाड्यांत शिरला. सैनिकांना
दवांक मारूं हागळे “ ळू ! नयमल ! कोठें तलांबांत १डले. स्वतः लू ब गोमांय हि बुटका करून सालिर ढे अर्थातच समुद्रराजाच्या तैनिकांशी युद्ध
भाढां १" देलखीळ दोनदां तळू.बांत पडळे, पण कुदैवाने आला तेव्हां त्याळा जेंदृश्य करावें त्यगळें, शत्रूचा पराभव
मार्जार ब श्वानकर्णीचा आवाज तळाबा- ते बांचळे ब बाहेर येऊन पंखवाल्यांना गूल हो जकितच झाळा. राजवाड्याच्या राजबाड्यांत प₹्य% समुद्रा
काठच्य़ा घुडपांत पून बसलेल्पा ळखूव तेळावांत ढकडई. लागले. दूर त्यांना आहेर एक हजाराचे सैन्य पोचळा, तेथे कवदराजाच्या
ह्याच्या अनुयायांना ऐकूं आळा. एकदां श्यानक्णी व मार्जारचा भावाज स्पष्ट ऐक पीपाप्या थो्यांवर सजन दडा करण्याची सैनिक उभे
त्यांना वाटलें कीं त्या आवाजाळा उत्तर येत होता. म्हणून त्यांना धीर भाळा होता. होण्याची वाट पहात सई थोडे लो समुद्रराजाच्या सिंहासनानवळ पोचला.
देगें धोक्याचे होईळ. परंतु पुन्हां बिचार ब शत्रूशी लढण्याचा चेन चढला होता. ळिदारथेच सबुद्गराजा स्वतःचा बराभव मत्यक्ष
केळा कौ हरकत नादीं, ते उत्त! देगार [पुढें चाढ.] समुद्राजाकडे निवून गे डोळ्यासमोर दिसते होता. परंतु त्याला
आईने समुडराजाचा कूर त्याची थोडीदेखीळ फिकीर हती, तो
आपल्या उरलेल्या सैनिकांना धीर देऊन
सतळ्वार उथसून सालिद्वाळा ठार करण्यास
थांबा. तो हंसत होता ब आपल्या सैनि
कांना ओरडून सांगत होता-“* धरून आणा
त्या बंडखोराळा ! त्याच्या हातापायाची

होऊन जमिनीवर पडळा. जखम तितकीशी स्वाहा वाटलें
मोठी नव्हती. त्याळा कैद करण्यास सांगून की त्या रक्तपाताबद्दल आपल्याला जवाब-
सालिहा अंत:पुराकडे वळळा. हर समजून ती रागावणार. म्हणून तो

नयी...
राजः 'कांढीं सांगितल्या शिवाय घराबाहेर ्
कळल्या. ब आपल्या आईकडे निघाला.
विचार केळा आणि आपल्या एका ल्यास, लोळी येतांना त्याचा मामा त्याठा
दासीला बरोबर वेऊन गुप्त मार्गाने ती 'स्द्मार्गांची वाट दाखवायला बरोबर दोता.
राजबाड्याबाहेर गेळी, दासी तिढ्या रका जातांना त्याला बरोबर वाट सांपडली
द्वीपांत घेऊन गेळी. ते एक अस्पंत तौ णक! निर्जन द्ीपांत येऊन पोचला.
रमणीय असे द्वीप होतें. च्यूकडे हिरवळ 'करसुठराजाची कल्या ज्या द्वीपांत लपून
ब्र दाट झाडी होती. तें निर्जन स्थान ही होती तेंच ते ड्रीप होते. हा
स्वतःळा राहण्यास उत्तम आहे असा बिचार हैवबोगच्त. आणि हा देखीट दैअयो
हाडे मोडून टाकल्याशिवाय माझ्या मनाचे करुन राजडुमारी जहानारा एका झाडावर कॉ. तोज्या झाडाखाळं निश्रांति चर्णन
समाधान होणार नाहीं. माझ्याशी वैर चट्टन ळ्पून धसली. तरी तिच्या मनात. होता त्याच झाढावर राज २ तरूणीशो जुळत
करणारा जिर्बंत रहात नाहीं हें त्याला सारखी धास्ती होतीच, कोणी येत तर्‌
नसेल! होती. तिच्यासाठींच तर त्याच्या तें. सुद्धाचें भग्न वाटून तीदेखीछ तिकडे
माहीत नाहींसें दिसतें." तिकडे बदबसीमळा कळलें कीं त्यांचा स्वतःचा जीव थोक्यांत घालावा पळून आली असावी असे त्याला वाटलें. तरी
*समुद्रराजांचा जय!" “ सालिहाचा मामा समुदराजाकडे गेळा आहे, त्याच्या होता. पण त्याळा किंब्रा तिळा या मनाची खात्री करून घेण्यासाठीं तो धीर
१" असा जयघोष दोन्ही तैन्यांतले रक्षणार्थ एक मोठें सैन्य कण गेलें आहे. कल्पना देखीळ नव्हती. करून गोड आवाजांत विचारू ठागळा-
द्धा करीत होते. साठिहाच्या ऐैन्याला कांहीं वेळानें सालिदाबरोबर गेळेळे गुळाम मले पडल्या पडल्या सट्टज बर “हे सुंदरी! तू कोण? आणि या
चेव चढल्या व त्यानें समुदधराजाच्या सैन्याला पळून आले व त्यांनॉ. समुदराजाकडे ल्लव्ां त्वाळा झाडावर एक चंद्र स्थानीं झाडावर असें बसून राहण्याचे
कापून काढले झालेल्या रक्तवाताचें वर्णन करून सांगितलें, सळो. तो दचकून उठून वसला तेव्हां काय कारण १
समद्रराज स्वतः सालिहावर तुटून पड बसीमनें विचार केल्य कीं यां सर्वात्णा छा कळतें की द्र नसून एका “मी समुद्रराजाची कन्या आ
परंतु सालिहानें आपलें चातुर्य दार कारण तोच आहे. त्याळा फार वादैट चिं तें तोंड आहे. त्याला परमानंद नांव, जहानारा! शत्रन
लपला भाळा केंकळा, संमुद्रराजा वेग वाटलें. आपल्या आजीसमोर॒ जाण्यास होण्याचें कारण वाड्यावर एकाएकीं स्वारी केठी
चांदोबा क यांबोबा
बडिछ्यंना कैद केलें, स्वतःचा बचाव करून आहें, गुळानारचा मुलगा ! मीं वल्ली मै साज्ञ वर राहणाच्या मनुष्या! तुळा पक्षीरूप
बेण्यासाठी मी इकडे पळून आलें आहें. होईल का, या काळजीने पर म करून देण्यास माझ्या बाबांनो नकार मिळो! तुझी चोंच न पाय तांबडे होऊन
आतांगर्यत त्या दुष्ट सालिडानें हाळहाळ बाहेर पडल्ये. त्या अह्याची मर्जी १ अभ हेंच मळा कळत आपण ज्ञातील."
करून भाझ्या बडिळांना ठार असेळ. आपली भेट झाली. आतां तुळा. दोघांन माझ्या बद्धबसीमला कळेना कीं प्रेमाने बोळणारी
मळा हुडकून काढण्या! नें सारा भीति नाही. तूं खाली उतर, मी बुझ्वार्थी |* ह्या अपराधाबद्दल तूं मळा माफ कर जहानारा एकदम कशी पॉलटळी. त्याहा
राजवाडा पालथा घातडा असेळ. या संक- लय करून तुळा आपली पडराणी !; आपल्या मामाला पण करायला पक्ष्यांचे रूप मिळालेले पाहून तर तो
टांतून कण माझें रक्षण करणार! त्या बेईन. माझें एव्वीचें राज्य व तुझ्या सा तुम पाहाल्यापासून माझे मन जपू. चकितच झाळा. ळाळ तोंड व हाळ पाय
अश्याची काय मर्जी आहे कोणास ठाऊक?" सनुदांतळें राज्य दोन्ही मिळून एक मोठे हिरावून गेळें आहे.” असे महणत होते. पंख होते, पण त्याहा त्यांच्या
असें म्हणत ती मुळवळ (ईं लागळी. साम्राज्य होईळ, आपण दोघें त्यावर वरून उतरली. सदस्याने उडता येईना. बदकासारखी
पण बद्रबसीमळा फार आनंद झाला, राज्य कडू,” अ पेमाने तिचा दत हातांत त्याची स्थिति झाळी, त्याला स्वतःच्या
स्तो म्हणाहा- तुला मिण्याचे गुळींच जहोनारा म्हणाळी-* आहांची मेहर पुढे आळा. परंतु तिनें त्याला स्थितीबद्दल इतकें दुःख झालें कॉ
कारण नादीं. मीच तो बदबसीम राजा बानी कौ तुझी व माशी मेट झाली. आता. ब म्हणाळी-* दुष्टा ! न्‌मी- डोळ्यांतून अश्रधारा येऊं लागल्या,
का? मग जापलींच दुर्दशा
आशिबाय तिढा बद्बसीमबर दया
त्याच्या सारख्या रूपवानाशॉ लग्न करण्यार आतमी कळतांच गुलनार घाबरून गेली
राजकन्येनें तयार होऊं नये चें ति आपल्या माहेरी आठी. ति
थोड आश्चर्यच वाटलें. म्हणून तिने बद्र ह बद्ववसीम कोठें आहे
बगीच्यांत सोडलें, भ्राहीत नसल्यामुळें ती देखील गुलनारबरोबर
र हाने ससुदराजाकडे
सालिहानें समुद्रराजाळा ज्ञ कांडी धडळें
:्
तो सर्व वृत्तांत
नोरयॉत कैद. करन टेके ॥ ती न सांगितला. ब्रदरन्सीमचा पता नाहीं
राज्याचाग राज्ञा धोषित केलें जद च ा ल े
'ठेकून ग्रलनारळा वाटलें आतां या
ती. देजीड
पुष्कळ मभत्न करून पाहिला. पण ति जिवत राहून तरी काय
पॅण जहानाराळा त्याच्या दुखाची पर्वा तिचा मागमूसही हांगा नाहीं, बंब तिच्या आईने तिची समजूत फरत आली. तिच्या बागण्या्ररून किंवा
| नव्हती. तिनें आपल्या दासीला सांगितले होऊन तो आपल्या आईला मेटण्यासाठी ब म्हणाठी -“ असें ओलण्यांवरून बद्अशीन नाहींसा झाळा
की याला धरून उघड्या बाळबंटांत सोड ! निबून गेळा, अद्ववसीम कोठें छ्या जिवाचे बरेंबाईट करून घेणें माहे या गोष्टीची कोणाळा शंकादेखीळ
बाकूंत पोळून मेळा म्हणजे माझ्या मनाचें म्हणून विचारलें. तेव्हां ती. 'इणाळी . आहयाची कृपा असेळ तर आली नाहीं.
समाधान होईल." * मुलींबरोबर कोठिंतरी डिंडाया. तिकडे बह्ानाराच्या दासीनें बद्रभसीमळा
माळकिणीच्या आजेमप्राणें दासी पक्षी १ परंतु काढी वेळाने वली परत एका ब्रेटावर आणून सोडलें. त्या बेटावर
झालेल्या बदुबसीमळा घेऊन निवाळी. पण आल्या. त्यांच्याबरोबर बदबसीन नव्हता. पुष्कळ फळझाडे होती व चहेकडे हिरवळ
तिनॅ विचार केळा फी कांही वेळानें माळ- तो कोठें आहे हें त्यांना माडीत नव्हतें. होती. परंसु त्या निजन बेटावर पक्षी
'किणीळाच पश्चात्ताप होईल व ती रागावेळ स्वराच्या शोधार्थ नोकर अ दासदासी' कोणी वारस नादी म्हणून गादीळा राहाणे नशित्री आल्यामुळें त्यांळा फार
काँ मी रागाच्या भरांत वेटांत ब्रतीळ. तेव्हां तूं लवकर परत जा.'' वाईट वाटलें. आपल्याला हें पक्षीर्य
सोडून आणायळा सांगितः आईचा सल्ला पसंत पडळा कलें! त्या राजकन्येनें आपल्यावर
चुद्ध थोडा विचार कराबळा नको होता निरोप घेऊन आपल्या घरी चेट्टक केलें. म्हणजे तिछा ती विद्या येत
चांदोबा ९ हे; > खांदोचा
असांबी. त्यानें उडण्याचा थन्न करून एकदां तो त्या बेटावर दिंडत होता. मांसाचे कांहीं तुकडे टाकले. त्याबरोबर
पाहिला पण त्याच्या पंखांत शक्तीच नव्डती. त्याला एका शिकाऱ्यानें पाहिलें. त्याला "नजर क्रेळा तर राजा मोठें बक्षीस तो पक्षी खाऊं लांगळा, सुटतानाला आनंद
उडता आळे तरी काय उपयोग £ आपल्याळा तो एक बिचित्र पक्षी वाटला, त्यांच असा विचार करून त्यानें जापल्या देशाच्या झाळा, त्यानें जापल्या गुछामाळा बोलाविले
कौण ओळखणार भ्षाणि कोण सोडवणार 7 सारखा लाल तोंड ब ठाळ पाय 'ब्रढतानाला तो पक्षी नजर केला. ुएतानानें आणि म्हणाला-'* आपल्या माळकिणीळा
पूर्ण हताश होऊन जमिनीवर अंग टाकून रक्षी त्यानें त्या पूवी कधींच पाहिळा नव्हता. 'स्माळा दहा दीनार वक्षीस दिले. जाऊन सांग कीं एक बिचित्र पक्षी भी
तो पडून होता. लो हळूच पाठीमागून आला वत्यांने बिकत घेतला आहे. तो पक्ष्यांचे ख्राणें
कांहीं वेळानें तो . त्यानें विचार खरळ्तानानें तो विचित्र पक्षी एका सोनेरी खात नाहीं. त्याला पाहण्यासाठी मायछा
केला, भल्लाची कुपा असेछ तर हे दिवसहि जोळाबिले आहे.'"
आतीळ, म्हणून स्वतःच्या मनाठा धीर देऊं लागळा. परंतु तो पक्षी त्याळा खुळतानांचा निरोप ऐकून बरेगभ तो
देऊन त्याने कांहीं फळें खारी व कोणाची बाजारांत बिकका तर ळोक याळा. देखीळ नसे. सुलतानाला आळ विचित्र पक्षी पाद्वाण्यासाठी आली, परंबु
नजर पडणार ना अक्षा जागीं पडून ब्रेऊन भाजून खाऊन टाकतीक. मळा 4 टले. म्हणून त्यानें पक्ष्याला पिंजऱ्यांतून पड््याहा पाहाल्याबरोबर तिने ते(डाबर
राहिळा, देखील अगदॉ बेताचीच मिळे. ण अर । काढल्या व त्याच्या श्मोर फळें व बुरखा ओढून घेतळा आणि मार्गे सरकली.
याच्याशी तिचें ल्म लावून देण्यासाठी आलि स्वतःचे र्ध घेऊन बाहेर ये.
करून तिच्या बापाळा कैदेत टाकले. मश्चर्य म्हणजे त्या पक्ष्याचे सर्व अंग एक
गोष्टीचा तिळा राग होता.'१ क्षणगर थरारलें आणि तो पक्षी अदृश्य
बेगमला मंत्रश्यात्र चांगलें अवगत्त होतें. होऊन त्याच्या जागी बदवसीन पगट
म्हणूनच बर सांगितल्याप्रमाणे बदवसीसचा पाहून थःथक
चाहा. झरतान त्याचें चें रूध रूप पाहून
त्तांत ती सुललानाळ्य सांगू शकली, तर्व | आल्य. म्हणाला-“* तुझ्या या , रूयाका
इृत्त ऐन घेतल्यावर घुरूतानानें बदनसीमहा (1. श्ॉमि असेच तुझें नांव तुझ्या आईबापांनी
म्हणजे पद्ष्याहा विचारलें-'" हे सर्व खरे | ठेवले आहे." व
आहे का!" त्यानें भापळे पैल फडफडवून बंद्रवलीस तुतांनाजवळ गेडा, त्याठा
दोकार द्विला. हल ब ला देशांच्या
कश्ह्णः या विचाऱ्याबर तर कारच रणे सुझतानाच्या हाताखें चुंबन
मोठे संकट येऊन पडलें आहे, तूं.याहा म्हणाला.“ मी आयुष्यभर आपले
सुहतानाळा आश्चर्य वाटलें. तो. तिच्याजवळ ळवकर मंत्रबळानें या
संकटांतून सोडव. हेबांचे उपकार विसरणार नाडी." कारस्थानें श्ञाळी असतीर कोण!स ठाऊक !
जाऊन म्हणाळा-“ येरे मी व माझा हुजन्या महा दमा येते याची.'' मुलतान आपल्या
गशतानाने त्याहा आशीवाद देऊन मी. नाहींसा झाल्यानंतर माझ्या आडेवर
आम्ही दोघेच आहों, मग पडद्याची काय
गरज आहे
बेगमल्मा म्हणाळा, मच्या काळाचे शकत केलें आणि स्वाळा कोणकोणती सॅकटें ओढवली असतील हें.
बेगमने मितींत बसवठेले एक कपाट औवनवृत्तांत सांगायळ!] सांगितले. तिचें तिळाच ठाऊन !
तिनें बुल्तानाला खूण कळून जवळ उघडून बद्र१सीमला (वांत जायला श्वा
बोळ्ाविलें ब म्हणाही--“ तो पक्षी नखून पक्षी लोच आंत जाऊल बराळां. नेतंगितर ळें.वी. सर्ब जीवन वृत्त सांगितलें.
सुलतानाने त्याळा विचार
प्रु्तानानें आपल्या स्वत:च्या गलबतांत
अद्रबसीमच्या प्रवासाची व्यवस्था करून
भनुष्य आहे. हा झ्ारिमान ब गुलनार यांचा घरांत गेळी उ एका
मांड्यांत पाणी नेऊन
झुल्गा बद्वभसीम आहे. समुद्रराजाची कन्या तिनें एक मंत्र हटला. मंत
तुळा माझ्याकडून आणखी दिळी, तो स्वदेशी पोंचळा त्यावेळीं त्याची
जहानारा हिने आच्यांवर चेटूक करून पाण्यावर झाटा. का
्राचा परिणाम होण्याश्वारली असेट तर तूं छः आजी, मामा ब आजोळची इतर मंडळी
रण त्या पाण्याळा हजर होती. बदवसीम सुखरूप परत आलेला
याळा पक्षी केलें आहे. कारण याचा मामा उकळी फुटली. तिनें
त्यातें थोडें पाणी. म स्हणाला-* धर सोडून कि पाहून स्मांना फार आनंद झाला.
सालिट्टा यानें तिच पाचा परानव करून चेऊन त्या कपाटांत बसल
त्याला कैदे ेल्या पक््यावर ज्ञाले, मळा प्रथन स्वदेशी झुला पाहून थुळनारच्या
न्हणाली-“ तूं हें खूप सोड
संकटे ओढवर्ली त्यांचें त्यांने वर्णन केलें राज्य आपल्या्या परत
द्यावें अशी
व म्हणाळा-“ जह्दानारा माझ्याशॉँ इतक्या मामांजवळ मी विनंति
करीत आहें."
दुष्टपणानें वागली असळी तरी तिच्याशीच समुद्राजाचें मन पालटले, म्हणाळा-
हम करण्याचा माझा निश्र्‍य आहे. त्यांत “माझ्यानुलीला तुझ्याहून जास्तचांगळा वर
थोडादेखीळ बदळ झालेल्य नाहीं. कोटून मिळणार । पण ती एका बेटांत
त्माची आजी म्हणाळी-* समुद्रराजाचा ळ्पून बसली आहे. ती माझ्
या झन्दाबाहेर
पराभव करुन त्हाळा तुझ्या मामागें वैद नाहीं, मी तिळा बोलावू
न आणतो,
करून आणलें आहे, त्याला हजर करण्यास समुद्रराजानें आपल्या खास नोकराळा होता. त्याचा वाडा म्हणजे “माझ्याशी १ माझ्याशी ! पण कां ?
अमीनदार
तिनें सांगितलें, समुव्रराजाळा साखळदंडांनो पाठवून जहानाराळा
बोलाविले आणि गक छोटेखानी किललाच दोता. जमीन- तिनें विचारलें.
बांधलें दवोतें. त्याका बदबसीमनें स्वतःच्या म्हणाळा. “ मुळी ! मी
याला तुझ्याच ल्ह्म लो, त्याच्याकडे हजारो एकर जमीन पहिल्यानें होकार देऊन नंतर तिनें ती
हातांनी सोडविले आणि म्हणाला--'।माझ्या- करून देण्याचें बचन
दिलें आहे. याच्या- 'ह्याळा एकाच गोष्टीची उणीव होती. पक्ष विचारखेहा ऐकून जभीनदाराहा राग
मुळें आपल्याळा फार कष्ट झाले. आतां सारखा संदर, पराकमी आहा, तरी स्वतःला आवरून तो तिची
, उदार व वैमव-. | बॉयको लहान वसलांतच वारली.
मी स्मतःच आपणासमोर आपल्या मुलीसाठी संपन्न बादशाह आणखी कोण
मागणी घालीत आहें. हें भापल्याळा पसंत
असणार १७ ह्या एका शेतकर्‍याची मुलगी मनधरणी करूं छागळा. त्या मुलीने तितक्‍याच
जद्दानारानें मान दळवून लाजत संमति. ही त्याच्या दृष्टीस पडली. तिला पाटा- इृढप्णानें नकार दिळा.
नसेळ तर माझें कादरी *६णणें नाही. दिली. सवाना आन तिच्याशीच य़ा करण्याचें त्याने
ंद झाळा. थायने त्यानें विचार केळा, मी तरी खुळा
तिच्याशी भाशे ळय झालें नाहीं तरं भी ढम्समारंभ पार्‌ पडल्या,
बदबसीसच्या रॉज्यांत. 8 ह्री गरिबाघरची मुलगी होती. आहें. तिळा विचारण्याची गरजच काय,
राज्य सोडून निघून जाईन. भी आपले त्याची मजा सुखी झाली. _तंपूर्]
ण बोटें कॉ गरिधाची मुलगी आहे. तिच्या बापाळाच विचारें या, त्यानें तिच्या
झुढल ज्ञाईल व विचारल्या- बापाकडे निरोव पाठविला. गरीब दोतकरी
तबार होईळ. त्यानें त्या धांवत आला ब नमस्कार करून वूर उभा
राहिला, च्हणाला-
हैं पहा, बुझ्यावर जै
हौ ' म्हणाळी. परंतु तिने हेना त्यांची परतफेड करण्याची गरज
केळा, या बेरब्याची खोड नाहों आणि तूं ज्या जमिनींत खंडावर शेती.
करीत आहेस ती बमीनदेखीळ मी तुझ्या
पण जमीनदाराला मात्र भाश्वर्थ बाटले, दुणात्य-* तुझ्या बापाने जमीनदार
कित्येक दिवस झोटळे तरी शेतकरी न. स्या शेतकऱ्याच्या घरी जायला सा गित! होणा तरी पाटवायलें बचन दिलें
ढेळा पाडून त्यानें त्याळा बोळावून आण- व्हणाळा-“ तो कोणाढा तरी पाठवीन
म्यासाठों नोकराला पाठविळें. रोतकरी आळा. म्हणाळा होता, जाऊन घेडन ये.'
ब हात जोडून उभा राहिळा, जमीनदार नोकर शेतकऱ्याच्या घरीं गेला आणि म्हणा
म्हणाला *“काय रे! आपल्या मुलीली खा 'नाळ्कांचा निरोप सांगून *्दणाला- आहे. ती काळी घोडी !"
न द्यायळ्या तू कवळ झाळाश आणि भाता. 'कोणाळा तरी पाटवितां म्हणाला नोकर घोडीळा सोडून तिच्याबर धसून
वीत नाहींस !१ थ्ाठबतां का माझ्या बरोबर अमीनदाराकडे गेळा. त्याका माळकानें
* होय, ती त्या पळोकडच्ता विचारलें-'* काय, घेऊन भाळास का!
आहे,पहा !'' शेतकरी म्हणाला हो! फाटकाजवळ उभी केली आहे
'हणाळा-* मालक ! आमच्याकडून काही. नोकर शेतांत गेट. तेथें ”7 नोकर म्हणाळा. “ वर्‌ माडीवर
उश्ौर नाहीं, ढक्ञाची तयारी कवी ! ५ झुळ्गी गवत कापीत ना तिळा ! " मालक म्हणाळा,
नांवावर लिहून देईन. पण एका अटीवर सुढीनें कवूल केलें का?" जमीन-
आपल्या मुलीखें हम माझ्याशी करून दे.'' दारानें सरळ पश्च केळा.
शेतकरी *हणाठा-“ पाहातो. मु्गी “तिच्या कबुलीची काय गरज । मुहर्त
छृद्ान आहे. पण पाहातो. सांगतो तिळा, डरवून मक्ता कळवा. भी तिला कामाला
ती मोझ्या शब्दाबाहेर नाहीं, शेतकरी म्हणून पाठवून पुम्ढी तिच्या गळ्यांत
घरीं निवून गेळा, त्यानें आपल्या मुलीला मंगळसूत्र बांधून टाका म्हणजे झालें.
अनेक पकारे समजावून सांगितळें पण ती शेतकरी म्हणाला.
कबूळ झाठी नाहीं. ती म्हणाली-*“ आबा ! जमीनदारोला तौ युक्ति पसंत पडेली.
त्यानें स्वतःचे सर्व योत जमीन, वाडा ब त्यानें हम्नाची सर्व तयारी केळी. ज्यानॉ-
री जरी तुमच्या नांवी लिहून ज्यांना बोलावणे पाठविणे आवड्यक होतें
बेरब्याशीं ढभ करणार नाही ” त्या सर्वाना त्यानें बोलावणे पाठविळें.

चांदोचा न्प््ळ
|
ना
७:००:33:5:5:5:05:5:5:5' च!

बर माडीबर म्हणतां ! बर नेता... नोकराने ठी


जाऊन सांगितलें ऱ्
य्रेईहढ का मळा" नोकराने चकित कींमालकाची आज्ञा आहे कीं जा वर आणि
होऊन विचारळें, त्या धोडी मुलीसारखें छान श्जवा !
मालकाला वाटलें कीं नवऱ्या मुळीला मोळकरणीनी मालकाच्या विश्वित्षषणा.
घेऊन एकट्याने जायळा त्याळां ळाज वाटत वददूळ आश्चर्य करीत त्याच्या
ल आज्ञेचें पाळन
असेळ म्हणून म्हणाळा-'' दोघां तिघांना घे केलें, नोकराने माळकाळा शांगिकळे कौ.
बरोबर म्हणजे झालें सर्ब तयारी झाली.
नोकराने दोघां तिघांच्या मदतीनें तर मग घेऊन ये तिळा खार्ळ..
थोडीळा वरच्या मजल्यावर जिना चहून जमीनदारानें आज्ञा केली.
पोंचते केलें आणि माळकाळा कळविळें, जिन्यावर लुरांचा आवाज ऐकून ब
मालक म्हणाळा-“ जाऊन बायकांना सांग धोडीचा तो श्रगार पाडून मांडवात अमा
की तिळा सजवून ठेवा ! '' झाळेली नंडळी ईस लागली.
नोकराने चकित होऊन बिचारलें दाराचें दुसरें लम अश्या तन्हेने
“हे काय माहक च संपले. सर्व वऱद्वाडी मंढळी
* उगाच आसतत बोळत राह. नकोस. हँसत आपापल्या घरीं निवूनगेलीं. त्यानंतर
साडी चोळी दाग दागिने सर्व नीट थाळा अमीनदारानें पुढे ल्झाची गोष्ट क्षी
व्हणावें,'' माळक म्हणाला,
अजेचा कोणी वाळी उरला नाहं
झर

॥ नाही. तो पुन्दा रक्षणासाठी आह्ान केलें व ची संघटना

अळ गेला. झाडावरचे प्रेत करून एक सैन्य उभे


काहून तैं लांद्यावर टाकलें व स्मशानाच्या झडला देशाबाहेर हांकड॒न ठावले
चां. हागला, तेव्हां पेतांत बसलेला देश श्वतंत्र केळ. गांधारे
दायांना देखीक गांधरेय देच
वेताळ त्याा म्हणाला-** या मध्यरात्रीच्या
वेळी तूं. कोणत्या फळाची आशा ठेवून
इतका कष्ट सदन करीत आहेस हे मळा दुखच्याचे राज्य शिकण्याची
7 समजत. पण तुळा मादीत जसेळच, कषोच नव्हती. म्हणून युद्ध संपल्यानंतर
मिळाठेलें अमरत्व सुद्धां चारकेशी सारखा. सर्वत्र शांता नांदू, ळागली. आपल्या
बसतो. तुझ्ञा चाटण्याचा झक्तीचा सदुपयोग न्हावा *्टणून त्यांनीं
'क्षिकार करण्यास प्रुरवात केली.
ते बसंत करतत शिकारीसाठी हिंट्कुश
बबतावर गेले, त्यांच्या बरोबर गांधरेयचा
आल्या चारकेश्ी पण होता. इतर लो
गांधार देशावर बाळबंटांतल्या एका
शिकार करीत हिंडत असतां तो एव
लोकांनीं स्वारी केळी तेव्दा ह्लाल्रावर वसून एका खोळ
त्यांना
बा डागा.
वाहता पाहता दरीच्या
असलेल्या एका सरोवरांतून
कांहीतरी वर आलें.
चांदोबा
३५.
अमरत्व ळाभेळ, तुळा वार्धक्य येणार नाहीं केशीळा इतक्‍या न देशाची कल्पना सर्व गोष्टींची आठवण
त््याढ्या या ा चे मित्र व
व नरणाची भीतिपरण उरणार नाहव. रोगांचे देखीळ नब्दती. तेथीळ प्रत्येक घर, दृक, असणार? चिंता व का नांवाची गेठे.. एक दिवशीं श्वभांतून तो जागा
भय नाह आपण दोघे छखांत वर्षानुबये सता व ल्हान लहान रोपटी इतका सुंदर बस्तु त्याच्या मनाल्य कधी शिवली देखीळ झाळा आपण गांधार
आयुष्य घाळ होतीं कीं जणुं कांहीं विश्वकर्भ्याने स्वतःच्या नाहीं, त्यानें इंच्छिलेी वस्तु मनांत फार वूर आहोत व स्वदेशी पोचणे
ारुकेशीला लें शर्व स्वम्तासारखें वार नेच तीं तीं. तेथें एक देखीळ इच्छा उत्न्न झाल्याबरोबर समोर हजर आतां अशक्य झालें आहे. थांची त्याला
त्याळा त्या आकस्मिक प्रसंगी काय क्रां कुरूष मनुऱ्य नब्धता, चक्रवती क्‍द्याघर होत असे. णीव झाळी ब मन फार फार दुःखी
हें सुचेना. तो थंत्रवत सरळ विमानांत स्वत: चारुकेशीच्या स्वागतासाठी सामोरा 'कांहो काळानंतर चारुकेशीचे मन पाल स्या दिवशौं त्याचा उतरले हेह चेहरा
जाऊन बसला. विमान उद्रे लागलें, गांधारे आळा, त्यांच दिवशी चास्केशी व विद्याधरी 'हाशलें. त्याठा स्वमें पडं ळांगठी. परंतु तीं पाहून विद्याधरीनें त्याला विचारलें कीं काय
स्मरे विद्याधर देशाची नसून गांधार देशाची झालें तुम्हांळा ! तेव्हां तो म्हण शाहा-
यांनीं ते पाहिळें ब मोठमोग्यानें ओर या. दोघांचे रम झाले, राज्यांतठे सर्न
लागठे, परतु त्यांचा भावाज त्याला ऐकूं करी ब दरवारी ल्माठा हजर्‌ होते. ह्षेती, गांधारेब देझांतील ठोक शिकारीला “ स्वप्नांत मळा हे हे मित्र भेटले. ह्यांच्या
आळा नाही, बिमान पर्वत, नद्या, समुद चारुकेशी स्वदेश ब गांधारेय प्रजेा. कसे आत, पक्ष्यांचे पंत्न कसे काढीत, बरोबर मी हरणांची क्षिकार करीत रानांत
ओलांडून विद्याधर लोकांत पोंचळें. चार- पार विस्न गेला. विद्याघरीच्या सहवासांत रानटी डुकराळा भारून कसे उचडन नेत १ हिंडत आहें."
रूप बदलते. कतूंचे एकामागून शेतकरी शेतांत काम अनुष्य़ जात इतकी का अशक्‍त झाली
एका जगीं एकल
जें ब जाणें तूं प्रत्यक्ष डोळ्यांनी करीत होता त्याळा हांक मारून त्याने आहे.£ गांबारेय असते तर्‌ दोथांनीं मिळून
असें
पाहिलेस तरच तुला त्याच्या आनंदाची 'बिचरारळे “या प्रदेशांत गांथारेय रदात तो दगड बाजूळा सारळा असता,"
कल्पना येईल, फक्त एकच दिवस गांधार. असंत ते कोठें दिसत नादीत ! "' मनाशो म्हणत आपल्या शक्तीचे मदर्शन
देद्ञांत जाऊन यावें वाटतें मळ्ा.' * ग्रांधारेय ढोक! त्यांचा काळ कोटून करण्यासाठी तो बिमानांतून उत्तरून चात,
पण त्यानें मर्त्यळोकांत जाण्याचे नांब तूं कोण!" लांगळा. पण दोनच पावे तो चालला
आनत्र तीन झततकें छोटलों.
काढलेले तिळा बिलकुळ आवडत नसे. असेळ तो खां पडला, बरिमान भाकाशांत
परंतु त्यानें फारच आग्रह केल्यावर तिनें तै. ज्ोतकऱ्यांनें चकित होऊन विचारले.
मान्य केले. ती म्हणाली-* तुम्ही ज्ञा या. चारकेशीळा ते खरेंच वाटेना. तो उडडून गेलें. दगढ सारणाभ्यांना त्याचा
'विभानांतून १रत निघाळा. ल्याळा आणखी काळवंडलेला दे
माव दिसळा,
बिमानांत असून जाणि जें जें पहावयाचे
आहे, पाहून या. पण जुळून सुद्धा अक दश्य दिसले. चार जण डोंगरांत कांही बेताळानें येथवर गोष्ट सांगितळी आणि
जमिनीवर पाऊळू ठेवूं नका, विमानातून लरी खणत होते. एक दगड बाजूळा विचारळें-'' राजा मळा एका गोष्टीची शंका
ब हॅ.
खालीं उतरूं नका." तिनें त्याला बजावून सारण्याचा बल मोठ्या कष्टाने ते करीत होते. वाढते. सामान्यपणे माणसाळा अमरस्
स्वप्नच अधिकाधिक पह ळागली. अजञावून सांगितलें
स्याळा म्हणे,“ तुझ्या मनांत चारकेशीला पुन्हा स्वदेझाचें दर्शन
विचारच नेददमीं येतात म्हणून होरा याबद्दल फार आनंद झाळा. तो.
बिभानांत असून स्वदेशी गेका. गांभारिब
जेथे जेथे निकारीठा जात, जेबें ते शता
रोग, वार्धक्य ब भरण यांच्या विद्या शिकतत्यासर्वजागात्यानेंबिमानांतच
असून पाडल्या. परंतु त्याला त्याचा एक
मित्रदेखील दिसळा नाहीं कीं त्यांचाआवाज
ब उन्हाळ्यांत तलाव व सरोवरें अटतात.'' ऐकूं आळानाही. सर्वत्र गुकुकाट, तरनंग
तो. म्हणे-“ उन्दाळ्यानंतर पावसाळा गांधारेब स्वदेश सोडन कोटे निवून गेळे.
आहेत कीं कायई
आांदोबा 2०८0:
दुर्कम असतां चारुकेशी सारखा समजूतदार देबल्येकांत चार्केशीला कोणत्या गोष्टीची
मधुष्य सर्व सुखांवर पाणी सोडून आपल्या उणीव असणार !पणमर्त्योकांतलें बदख्णारें
सुंबर बायके'ला सोडून मर्स्ब लोकांत याथला नैसर्गिक सौंदर्य देवलोकांत कोठून निळणार २.
कां आतुर झाला! ते देखीळ मरण म्हणून त्याच गोष्टी त्याहा स्वप्नांत दिसत.
आपल्याळा निश्थितपणें मिळणार हें माहिती फक्त स्वतः सुख उपमोगल्यानें माणसांच्या
असून! या प्रश्नाचें उत्तर माहिती असून मनाचें समा* रोत नाही. दुसच्यात्य
तूं दिलें नाहींस तर त्याचा परिणाम तुला मदत करून त्याळा धुखी करण्यांत देखीळ
माहीत आहेच. तुझ्य़ा डोक्याची शंभर एक तऱ्हेचा भानंद वाटतो. त्याच आनँ- राजा द्ोता व एक राणी होती. आपलें मागणें देवी पुरें करील ब भापण
छकळें होऊन तुझ्यांच पायांवर छोळूं दाच्या शोधार्थ तो थांबला होता. या. ह्यांना बारा मुलें होती. पण एक जसें मागणें घातळें आहे तसेंच पुरें करील:
लागतील," शिबयाय जन्मभूमि ही स्वर्गाहून जास्त पिय देलीह मुलगी नती म्हणून राणीळा हे तिच्या ध्यानीं मनीं देखीळ नव्हते,
* चाहे मिळालें असलें ते म्हणून मनुष्य स्वभावाळा तिचीच उणीव भासे. नाहींतर मुलगा होत देवी नवसाला पावली आणि राणीळा
तरी त्याचे मानवत्व गेळेळें नव्हते. स्वतः धरूनच तो जमिनीवर उतरळा होता आणि नाडी म्हणून ळोक अते अनुष्ठाने करतात. नऊ महिन्यांनी खरोखरच णक कन्यारत्न
जबळ जें नसतें तेंच मिळाबें असें माणासाळा त्याचा परिणाम व्हायचा तोच झाळा या. कळट मुलशी व्हावी म्हणून राणी झालें, तिची बाराची बारा मुळें बदके
बाटतें ब त्याची उणीब इतकी जास्त भार्स, राजा म्हणाळा. देवीच्या देवळांत गेळी ब पदर पश्षरून झालीं जाणि आकाश भार्ग उद्डून गेळी.
छांगते कौ त्यासाठी गनुष्य बाटेळ तो त्याग राजाचें मौन सँग होतांच तिनें देवी जवळ मागणें घातलें कौ देवी, पुढे तीं कोणाळा पुन्हां कधी दिसली नाहींत,
करायळा तयार हो तो. म्हणूनच मनुष्य ब्रेताळ झबाबरोअर नाहींसा झालां आणि मळा एक लुंदर कल्या दे. सग मुलें नसली बारा बर्वे ठोटलो. राजकन्या खरोखरच
आजपर्यंत प्रगति करीत आलेला आहे. पुन्दां झाडाला नाऊन ठॉक्कळूं छागळा, वरी हरकत नाहीं. फार सुंदर होती. तिळा पा काँ अः स
सॉंडानें ती म्हणाठी खरी, पण तिनें बाटे काँ पत्यक्ष देवीचाच अवतार आहे.
स्वतःच आपळी जीभ चांवठी व म्हणाली राजकन्येनें मैत्रिणींच्या व दासदासीच्या
% किती मूर्ख व पापिण आहे मी! माझ्या तोंडून ढे की तिळा बारा भाऊ हे
'सोंडांतून असे झन्द निघाळे तरी कले? ' जम्मल्यावरोबर ते बर द्ोऊ्त उहून
तिळा कार एरत्याचाप वाटळा, पण पुढें कांडी परंतु असें कां झाल हें मात्र तिळा कळळें
दिवसांनौं ही गोष्ट ती पार विसरून गेली, नादीं. घरांत ती एकटीच होती. वरोअर

आर त.) बगत
तैं इच्छा न
सांगून टाकलें. « ज्ञापलनें दुर्भोग्य कोठून वेऊन आलें
गवर भुळ्भी स्टणाली--* म्हणजे माझ्या बुद्धा कोण जाणेः एका मुळीमुळेंच तर
भाबांची अशी स्थितिब्हायद्या कारण परीच. आम्हांला आपल्या आरबापांपालून पारखे
त्यांना किती कष्ट सहन करावे ळागत व्हे लागलें आणि दिवसमर बदक होऊन
असतील कोण जाणें £ त्यांना पुन्हां मनुष्य 'जगावें लागत आहे. वारा वर्षे झाळो तो
रूप मिळेप्यंत मीं त्वस्थ बसणार नाडी." ज्ञाप लागून.”
हुसरा म्हणाळा..* म्हणूनच तर भुळगी
दिसळी कीं तिचा जीव घ्यायचे भाम्ही
ठरविलें भाहे. परंतु तूं इतकी शरीब व
आळी दिसतेस कीं तुज्ञा जीव प्यायळा हात
ठेवण्यासाठी दासदासी नेमल्या, परंतु त्वाच गुढे होत नादी. तरी आस्दांहा आपळी
दिवशी राजी राजकन्या राजदाड्यांतून बाहेर अ्रतिज्ञा तरी कशी मोडतां येईल !
नाहीं म्हणून भाऊ नस दूर रानांत निघून गेडी. तिने बरोकर & त्री तुमचीच बहीण आहें, तुम्ही तर पहा, तुम्दांला था तळावांतळें शेव्राळ
भाऊ खायळा थोडेफार चेतळें होतें. सुदैवाने म्हणाळांत तें भो. काळच ऐकलें आरि करून टाकीन मी! खबरदार तिच्या अंगाळा
कां बदके होऊल उडून गो यांबिषयो तिला रानांत फळें खायला मिळाकॉ, दुसन्या स॒भच्या शोधाथे घर सोडून निबालें,' हात छावलांत तर! ती तुम्डांढा शाप*
अर्थातच जास्त दिवशी. संच्याकाळीं ती. एका झोपडीत राजकत्या ःटणाली. करण्यासाठी आळी आहे. तें ते
एक जाऊन पोंचळी, त्या ज्ञॉपडींच्या चू बोर्जूहा
मानसिक तिच्या भाबांना तें ऐकून फार ठाज नाही, तिळा खडतर जत करावे
आजार होण्यास ते ए कारण झालें, कुल्वाडी होती. त्या झोपडीत नेवणांची बाटली. आपली बहीण इतकी चांगळी आहे. राांतळें मऊ गवत व ोवाळें जाणून त्यांची
रहाबें ब खेळत रहा सर्जे तयारी होती ब आरा अंथरुण पण आणि आम्ही अशी प्रतिज्ञा कां बरें वे तुमच्याक्षाठी विधून तिनें तयार केळी
टे. परेतु ती अशी आजाच्या तयार होतीं. इतक्यांत तिझा बाहेर कोणी केडी होती! याळाच निदान पांच बर्ष लागतील.
सारखी अंथरुणावर पडून राहायची किवा आल्याची चाह लागली. नंतर ऐका इतक्यांत दखाज्यांत एक श्री आर्ल या पांच वर्षीत तिनें हसता कामा नये कॉ.
एकटी कोठें तरी असून रडार ची डे पाहून मागून एक बारा तरुण आंत आठे. तिला आणि त्यांना रागावून म्हणाली-“ पुरे रडलां कामा नये कौणाशॉ बोठतां कामा
पाहून त्या सर्वाना फार बारड वाटलें. झाली तुमची मतिज्ञा : तुम्ही वा मुळीचा नवे. आ तिम्ही पेकी एक देश्वील चुकून
॥ कारण विचारळेंच व एकजण म्हणाला देखीक. ज्ञीव व्यायचा किचार नुसता मनांत आणळांत जरी बडळें तरी अतभंग दोदेळ: म्हणून
खांदोबा मळळे चांदोबा
०७८७
|
बषे होटलो. ती कोणाशॉ बोळळी नाही;
मौन संभ्ति दर्शविळी. ती त्या राजळुमारा- बायको सामान्य खरी नसून कोणीतरी राज-
बरोबर गेळी तरी तिच्या भावांना ती कोठें परंतु त्याच्या सावत्र आईळा
हेसळी नाडी की रडळी नाही. तॉपर्येत
गढी आहे हें कळलेच. तरी निघण्यापूर्वी बाटले कीं ती कोणी तरी रानटी जातीची
सदरे तयार झाले
एकदां ती फुल्बागेजवळ रानटी गवत तिनें तोपर्येत तयार झाठेले सदरे व गकत श्री आहे ब तसें म्हणून दाखवायला देखीळ
कापीत बसली असतां एका राजकुमाराने बौन टोफल्यांत घातलें आगि दोन्ही टोपल्या तिने मागे पुढें पाहिलें नाही,
बाहेरच्या फाटकाजवळ येऊन विळा
बेडन निघाली. राजकृमाराच्या नोकरांनी वरंलु राजकृमार्‌ स्वतंत्र विचाराचा होता
विचारले-“ येऊं का आंत?" तिन मान त्या टोबल्या नेण्याची जबाबदारी बेतठी. त्यानें सावत्र आईच्या बोलण्याकडे दुर्शक्ष
हळवून होकार दिल्यावर तो आंत गेळा. राजकुसारानें तिळा बरोबर घोड्यावर बसवून केल न्येनें गवताचे श्षदरे बिणून
तो म्हणाहा-“।नी बनापलीकडच्या नगराचा चेतळें आणि राजधानीकडे निघाळा. दोघांचा काम चाढ, ठेवलें, एक
राजा आहें. शिकारीसाठी आलों होतों या 'बिबाह भाटामाटानें पार पडला. ळा एक मुलगा शाळा, राजाळा
वाजूल्य. तूं येतेस का आमच्या गांबी£ तिच्या रूपाबरून व बागण्यावरन राज फार आनंद झाळा. सावत्र मुळाच्या मुलाचे
मी तुझ्याशी ळय करून तुला आपळी कुभाराची खात्री ज्ञाली होती कीं त्याची बारसे वगैर सोहळे पाहून सावत्र आईला
तम्दी स्वतःच्या हितासाठी तिची काळची बहृराणी करीन.”
बदात रादालें पाहिजे.'' असे श्वांगून ती तिनें त्याला पािळें तेब्हांपाखूनच त्याने
श्री अहृश्य झाली. ज्णुंकांडी तिथे मन चोरलें होतें. दोघांची
भावांना ते ऐकून परमानंद झाला. दृष्टादृष्ट झांळी व मनांची साक्ष मनाळा.
आपला उद्धार करण्यासाठी थाकड्या भेटली. परंतु तिला आफल्या भारा भावांचा
बहिणीळा हें खडतर त्रत ध्यावें ागणार उद्घार करावयाचा होता. वत्यासाठी तिनें
आबद्दळ त्यांना तिची फार दया आली. अतत केलें होतें. तें मत अर्धेअधिक पुरें
बाराच वर्षाची तर मुळंगी होती ती, त्यांनीं आलें होतें. म्हणून मनांत फार इच्छा
तिच्या. रक्षणासाठी सतत जागरूक असूनदेखीळ राजकुमार तिच्याशी बोळे,
राहाण्याचे ठरविलें, ह्मगला म्हणजे ती तोंड फिरवून बेईै.
बहिणीने श्र मुरू केलें. ती त्यांच्यासाठा शेवटीं तिळा राहवले नाहीं म्हणून राज-
रानटी गवताचे सदरे शिवू लागळी. तीन कुमाराच्या डात हातांत घेऊन तिनें आपली
चांदोबा *:५2>2७०>
दां सावत्र आईने त्या रानटी ्लीका तिचे भाळ पक्षीरूपाने येत.
घरांत पड्राणी हणून आणल्याचा काय.
सुलरूप आहे हें पहात व निवून आत.
परिणाम झाला तें तिखटमीठ छावून वर्णेन- आणखी पक वर्ष झालें. अकरा सदरे
करून सांगितलें. तिनें नातवाचा अश्या 'बिणून तयार काठे. बारावा देखील जवळ
नें जमानुषपर्णे वध झाल्याबद्दह ओकसा- अबळ पुरा होत आळा. थोडाच ड्र्ळा
ओोकशी रडण्याचें दोंग देखील केळे, असेल व तिला पुन्दा दिवस गेले व या
बायकोच्या तोंडाला रक्त ब नुळगा खेपेथ तिळा एक मुळगी झाली.
नाहींसा झालेळा पाहून दुःखामुळें व भयामुळे 'बहिल्याने झालें तसें पुन्हां होऊं नये
राजा बिंकर्नव्य विभूद उभा राहिला. तरी म्हणून राजकुमारानें राणीच्या खोळींत
त्याने सर्वांना बजावून सांगितलें की ही. चोबीस तास दास दासीचा पाहारा ठेवळा.
गोष्ट कोणाळा कळतां कामा नये. तिनँ. अब दृष्ट राजमातेनें था खेपेस दासींना
आपल्या सावत्र आईल्य सांगितठें कौ कोणी कांच देऊन राणीला पुन्दां भूल बाबी म्हणून
ह्याचा ळांगळा. तिनें आपल्या सावत्र विचारलें तर सांग लांदगा उचढत येऊन औषध दिलें. बेशुद्ध राण कुशीत राणी संकटांत पडली कीं काय कराबें १
मुळाथें ध सुनेचे आपसांत वितुष्ट यावें गेठा. तिनें होकार दिल्या. परु विन ज्ञोपठेल्या मुकीठा उचळत घेऊन ती निषाही. ळावे तर तरत भंग होणार, रडावे तरी
म्ह्णून म्रथ्न सुरू , प पुव पुरे होण्यास थोडाच
आपल्या सावज मुळाला असें सांगितले होतें.
तेबळ्यांत तिका लिढकीतू न तोंड थासून उभा अ्त-यंग हवाहोणारहोता,? नत तिने.
काळ मनांचा निद्रा
सुनेळा भूळ धाबी म्हाणून एक औषध तसेंच खोर्टे सर्वांना सांगितलें. असठेला तोच लांडगा दिसळा. तिनें
बु. तिच्या मुलाठा पळबून नेण्यासाठी हें सर्व घडल्याचे सर्वात अधिक दुःख भगचा पुढचा कांदीं एक विचार न करतां क्ेळा ब भाण गेळा तरी अत न मोडण्याचे
डबल. पण तितक्यांत तिळा खिडवींतून कोणाला झालें असेळ तर स्वतः राजकन्येळ्ा. त्तया मुळीळा खालीं टाकलें. कांडगा सुळीडा अनाझी ठरविळें. बॉरांबा सदरा विणून पुरा.
1 तोंड बासून उभा असलेला मुलगा नाहींसा क्षाळेळा व तिच्यावरच
दिसळा, तिनें त्या मुलाळा बाहेर कॅकून घेऊन रानांत निघून गेळा. करण्यासाठी ती सर्व शक्ति एकबट्रन कॉम
या खुनाचा आरोप ! राजाच्या मनांत. मागच्या प्रमाणेंच राणीने आपलें बोट कडू लागली.
दिंळा. ळांढगा मुलाला घेऊ न दूर पळून गेळा.
देखीळ तोच संदेड आहे अर्से कळल्यावर राजवाड्यांत अनेक वेत होऊं लागले.
कापून मेतळें आणि राणीच्या तोंडाला रक्त
नंतर राजमातानें आ बोट कापून तर तिळा फारच वाईट वाटलें. तरी तिने 'कासून मोठमोठ्याने ओरडू लागली की राजानें तिळा रानांत खोडून घायचा
मनाळा फार च आपल्या भावेडां- आठ्ल पय त्या राक्षसिणीनें नुळीला देखीळ विचार केला. परंतु राजमातेळा ते. कवूळ
निवून होली. राजकुमार शिकार करून परत साठी सदरे विणण्याचे काम चाळ. ठेवले, खाऊन टाकलें आहे. ती म्हणाली-* नशा राक्षसिणीहा
चांदोबा (क खांदोवा
मार तरी काय करणार
ती सार्यकाळीं राणीळा

अनोळखी क्ली आली.


बरोबर घेऊन निधाळी ब विणण्या र एक मुलगी होती व एक सुल्या
तिचें बोट धरून चारत येत होता. विन.

मात्तीने शेभर योजने तूर उड्डाण केलें क्षणभर देखीळ थांबला नाही. ब तडक
पाहून राजा तर चकित होतें. तरी त्याह्य दम लागल नाहीं छेकेळा निषाठा,
थकवा थोडा देखीळ वाटळा नाही. म्हणून ळंकेच्या चारी बाजूळा उंच ब सैदर
त झाले, सर्वाना आनंद झाळा. त्यानें विचार केळा कीं शेकडो योजन उड्डाण फुल्झ्षाडें ब फळझाडे होतीं. उद्याने दोती.
करणें त्याला सहज शक्‍य होई. हा सुदर पुढें सोन्याचा कोट होता, कोणाळा आंत
नें राजवाब्यांत परत आढळा. ओळांद्रून जाणें तर अगदी सोपें. अरवेश् मिळू. नये म्हणून चोवीस तास प्रस्येक
कोठून तरी बारा पक्षी ती. राजकुमार आपल्या तो हिरव्या गार जमिनीवरून अधांतरीच दारावर राक्षसांचा पाहारा होता. मुख्य
'डडत चाळढा होता. डोंगराळ प्रदेझांतळी भुइकोटाच्या आंत अनेक बालेकिल्ले व ध्वज
झाडी होती ती. एकदां उतरून ती स्तेम होते. गगनजुब्री इमारती उंच डोंग-
बनी ब्रहावी असें त्याच्या मनाला रावर बांधलेल्या असल्यामुळें ढंकानगरीहा
'बाटळें. परंतु त्यानें तो मोड आवरला. एक अपूर्व सौंदर्य शमले होतं. तिच्या-
रामकार्यीस निवालेल्या रास सेत्रकास समोर अमरावतीची देखीक मान खाढी
वेळ कोठून असणार! म्हणून तो तेथें होत होती.
रामायण
मनांत सहज आल्या वांचून राहिळी नाडी.
नंतर त्यानें बिचार केळा को सौतेळा मेडून
गोष्टोंचा विचार केलेहा बरा,
म्हणून लगेच माठ्तीनें अणिभा शक्तीचा
उषयोग करून लवुरूप वेतलें. फार ळहाने
रावले बाटले. तुला काय वारले
रूप बेतलें तर लंकेंत भवेश करून जायला
बुद्धा पाहून मिऊन जाईन १"
कार वेळ ळागेळ, फार मोठें ख्य घेतलें तर
राक्षसांची नजर चुकवून प्रेश क!णें अशक्य.
उत्तर देण्याऐवर्जी तिळाच म्भ केला
ह्री ळ॑ंकिणी आहें, रावणाची दासी
म्हणून जेथे असेंअनुकूळ पडेळ तसें काम ब सेबीका. मळा रावणाने या नगरीच्या
बेऊन नाहती पुढे निथाळा.
सीतेची मेट बेण्यास सर्वात उत्तम वेळ
रक्षणासाठी नेमळें आहे. ती राक्षसीण
म्हणाली. माझी नजर चुकवून तुळा आंत
म्हणजे रात्रीची बेळ. सूर्वास्ञानंतर त्यानें माझ्या ह्वातून उग्र र्य धारण करून तिच्या छातीत एक
जातां येणार नादी. आ
एवढें रूप घेतळें आणि उद्या मारीत मुका भारळा कीं ती रक्त ओकूं
बुक मरण निश्चित आहे, हेंविसरू नकोस ! असा
केत प्रवेश केळा. ल॑कानगरीचें सौदर्य छागली, तेवढ्यावरून तिछा मातीच्या
डंकिणी म्हणाली.
्ध होऊन
मी आलो आहें तुमचे तें सः शक्तीची कल्पना आही. ती बेशुद
येणार १ शेभर योजनें समुद्र ओळांडून ळंकेळा पाहून मारुतीडा आश्चर्य वाटलें. सात सात
येणे अंगद, नीळ पुग्रीव कौरे मोजक्या शर ठ ठ मजली इमारतीवत्यांस सोस्या-
बानरांना शकय आ चांदीचे खांब जाणि भिंती. त्यांवर हिरे व. नगर, येथीठ किला, वुरूज व गगनुबी जञनिनीबर आदळली.
इमारती पदायळा, नगर प!हून मी आल्या शुद्धीवर आल्यानंतर तिनें मारुतीळा हात
वानर सतुद्द पार करून कसे घेणार £ माणके बसवठेलीं. हें नगर जिंकगें वानर. कांहीं चोरी कर- जोड ून नमस ्का र केळ ा आणि म्हणाळी-
बाटले निघ ून जाईन . मी
जातीळा शकय दोईळ का! माख्वीच्या माझ्या
* बानरकेसरी ! तू. आपल्य पराक्रम
नार नाही कौ कोणाळा कांडी त्रास देणार
मारुतींच्या मनांत अशी!
आली काँ त्वबतः महाप्रतापी रामचंद्र तरी मनांत तेच तेच बिचार सारखे घोळत होते.. सारख्या अबला खीसमोर कां दाबिळास !
कसे छंकेळा येऊन रावण! जिंकगार 7 तीच्या डोळ्यांसमोर एकाएकी एक नाडी? मारुती म्हणाला.
[ण रामचंद्र किंती शूर आणि पराकमी मबंकर आकृति उभी राहाढी- ती एक.
माह्वीने ने विनंति केली, परंत मौ हात जोडलें, वै. मळा जीवदान दे ।
| उचळल आवळून ठार कर- अक्मदेवानें मळा एकदां सांगितळें होतं कीं
झीण होती. चें ोबर मालतीने कोणीतर री वानर येऊन मळा लिंकीळ,
पाबरस
त्य
ह) __ स्ञांदोवा
रस्त्यांवर व घरांसमोर तोरणे बांधण्यांत आढी. 'बोडे, ऐशवतासारखे हत्ती व
होती. निरनिराळ्या प्रकारची रंगरंगोटी दागिने घान सजून पाढारेकरी ठभे होते.
करण्यांत आली होती. ह्या महाळांत छञामंडय, चित्रशाळा आणि
कां र कांढीं घरांसमोरून जातांना मार क्ौडास्थलें होती. मण्याचे पडदे धुळत
तीब्ग आंतून बेदपाठ ऐकूं आळा. एका होते. पंग, पाट, भांडीं वगेरे सर्व सामान
वा राक्षतांचें सैन्य देखीळ दिसले. ॥ भाळा,
खास महाळाजवळ मारती
चळा तोपयत चांगला काळोख पडढा स्लॅम होते. बिधकर्म्याने निमिठेल्या
होता. किया आणि आंत वेक्षां सुंदर नगांत आणली कोणता महाळ
सोन्याच्याच मिती ब खांब. मोती, हिरे, पुष्पक विमान देखीळ
माणके बगैरे नवरजे त्यांवर अश्षवढेली.
सिंइद्वाराबर राक्षसांचा पाढारा होता. त पुष्यक्र विमान पाहून मारती
क्षणापासून राक्षसांच्या वैभबाळा उतरती कळा नें अहइयपरणे त्या बासेकिड्यांत राबणाच्या शयनग्रृदांत गेळा, मध्य रात्रीची जबळ गेला. नंतर भ्याल्यासारखा भागे
ह्ागेळ, तें आतां होणार यांत मळा शंका अवेश बे ॥. हती, घोडे बांधळेळे खेळ होती. सर्व ज्ञोपी गेळे होते. तेथे सरकला, [वळ ठेवलेल्या शिक्यांबर चढून
होते. रब
नाढीं, रावणाने सीतेछा पळवून आणून ठेबायडा सुंदर आगा तयार्‌ केडी होती. राक्षस मॉरुतीला सइखावधि ख्रिवा दिसल्या. त्यांत तो. रावणाळा पाह हांगळा, शोंपहेह्या
राक्षस जातीवर बिनाकारण वतःच्या हातानें श्री पुरुष मदिरापान करून डत होते. देव लिवा, गंधर्व ल्रित्रा व राक्षस खरिया स्रिथांम सीता तर नसेळ ना, असा विचार
हें संकट भोडझलें आहे. तूं नगरांत प्रवेश अस्थेक धर आणि उद्यान पहात होत्या. परंतु त्यांच्यापैकीं एकीला देखील करून त्यानें चारी बाजूळा पक नजर
करून तुळा काय बाटेळ तें का. सीतेळा महस्त, महापार्थ, कुंभकर्ण, विभीपण, भहोदर, रावण बळात्कारानें घेऊन आळा नव्ढता. फिरविली, रं रावणाच्या पळंगावर त्याळा
पण पाहून गरे."
. विरूपाक्ष, विध्यमाठी, वत्रष्टर, शुक, सारण, अत्येकीचें रावणावर भ्रेम होतें. दिसली. तिढा पाहून त्याच्या
अशा तऱहेने ल॑किणीळा जिंकून मारती इंद्रजित, जंबुमाढी, रेनकेव, कत्नकाय, रावण एका पळंगावर झोंप्टेला होता. मनांत शंका आ!डी. ही सीता असेछ का£
छंकेचा बुर्य कोट ओळांडून लवे शिरा. क्ष, विदुतरूप, विषन, सुकनास, युद्धोन्मच, त्याच्या काळ्या अंगावर चंदन लावलेले पण छोच दुसरा विचार त्याच्या मनांत
तो राज मार्गाबर चाळत अत्ता त्याला व्वजमीज, अझकर्ण, इद्रजिद्धा, कराळ वगैरेंची शी वर्हे त्याच्या आला. रामाच्या वियोगानें सीता रडत
आटेंत वाद्य, घरें पडात रावणाच्या महाळांत क्षिरव्य. त्याचें तें सव्य असणार. ती निश्चितपणे कोढून खाणार
आळा. हंसे खिदळ' गे पण त्या महालाच्या अंगणांत अनेक रंगाचे झरीर्‌मदराचळासारले भासे. मारुती रावणा- किंबा ज्ञॉपणार! ती सीता असणें शक्‍यच
“>. र य.
ळं तर रान
ढा, त्याचा भाऊ
दलाने
भरतीळ, "हणून सीत! जॉ प्त
हीं तोपयंत मी ळंका सोडणार नाहो.
हर करून पढून राहीन.
नाहीं अशी मनाची खात्री झाळी. मनाझो

आणखी रात संपत आली होती. किझ्याच्या


सीतेने भिंतीवर चढून त्यानें पाहिलें
तर करून तेत्यां त्याठा अज्ञोकवाटि
घेतली नसेळ ! तर्‌ मग सर्व यत्न निष्फळच त्याच्या मनांत आ
डत दृर येऊन ब परिथम कडून श॑ आहे का पहावें. त्याहा अशोक इृक्षांबरोजर
दर्शन घडल्यांशिबायच का मला परत जावे आंबे, पेरू व इतर फळझाडे दिसढौ.
छांगणार! तो विचारांत पडा, ती स्वतःका आवरू शकळा
हृनुनान प्रत्येक धरांत गेछा क
कून पाढिी. पण सीता गळून पडूं लागलीं.
र्ठे दिंसही नार्ही. ते त्मगळे. मारुतीने वोरानें
न चांदोबा
झाडें हळवून फळें खालीं पाडळी. लता व वाटलें कीं या झांडानाच
त्या धुवर्ण वृक्षांच्या
२६. ळुग मेन बुद्ध
बेळी ओरबाडून खालीं प होत्या डंगमेन खोऱ्यांत बबथ्या शतकांत वी एक भग्ब प्रतिमा डो
अशोक वा! एक अशोक इक्ष दिसळा. बनविण्यात जाळी. ्नफयािस्तानांतून
नें ळा का बांगब्यांचा
हनुमानाळा आश्चर्य ब
पर्वताच्
घरें होतीं. डोंगरावर शुपा वृक्षावर चढला.
खाळी मैदानांत येत द्ोती. नदीपासून दूर त्यानें बिचार केला. हेअशोक बन किती
घुका तळावांत निरनिराळ्या रंगाची ब रमणीय आहे ! सीता रोज येथें येत अस्वावी.
जातींची कमळें होतीं. एक थंड पाण्याचें तिळा बिहार करण्यासारखेच हें बन आहे.
सरोवर एका घाजूका या सरोबराच्या स्नानासाठी शेजारौंच पक सुंदर सरोवर
कांठी रन्नलखंनित घाट होता. काठावर मोती जाहे. सीतेसाठीं अशोकवन व अशोकबना-
बाळूसारखे पडलेले च्या काटा- साठी सीता,-दोषांची निर्मिति जणुकांदी
काठाने सुंदर घरें बांधलेली होती, परस्परांसाठींच झालेली असावी. सीता जिबंत
मारुतीळा एक दाट पानांचा, सोन्याचा असेळ तर्‌ याच वनांत असणार किंवा विद्ारे
औंधरा असलेला एक शिंशुपा बरक्ष दिसळा, करण्यासाठी येत अश्णार. मी तिचें दर्शन
नंतर सोन्यासारखी चमकणारी. कांदी झाडें
स्थानांचे अंमळ्दार व मुसळ्मान
_ “अतिनिवि स्वतंत्र झाले.
'दिहीचें साम्राज्य मध्या पकारे व
खिळखिळे झालें असतां अमीर तैमूर यानें
हिंदुस्थानावर स्वारी केली. त्याचा जन्म
१३३१६ मध्ये टॉस्स आना देशांच्या |;
फिरोज शाह आरल्यानंतर त्याचा केश नातक स्थानीं झाटा. तो १३३९
तुषलक शाह ग्याखुद्दीन तुघलक द्वितीय त्याच्यानंतर त्याचा सर्वात लहान मध्ये समरकंदच्या गादीवर बसळा ब आपलें
साम्राज्य आदविण्यासाठी त्याने इराण, ।
या नांवानें सुलतान झाला. परंतु कांडी नासिर्द्रीन महंभद गादीवर बसला,
अफगाणिस्थान, पेसोयोकेदिया इत्यादीवर
वरिष्ठ अंमळदार व अमीर उमराबांनौं कट हाच तुघलक येशांतळा शोबटचा तुळतान..
स्वाच्या केल्या. भारताच्या वैभबाें अर्पन
करून ता, १९ फेब्रुवरी १३८९ या रोजीं र्‍या मोठ्या मुळाचा मुळगा
ह्रयाची दृष्टी भारताकडे वळली,
1 बध करबिळा. त्यानंतर त्मांनीं सर्वानी करीत डिसेंबरच्या अखेरीस तो दिष्लीस
चा एक अतिशर्थी होता. याचातूमहंमद यानें १३९८ मध्ये येऊन पॉंचळा. त्यानें सुभारें एक ळाख
मिळून त्यांचा एक नातेबाईक अबू बकर . वरिष्ठ अंमळ्दारांच्या मदतीत गांडी] मुळ्तानबर स्वारी केळी व सहा महिन्यांनी कैंदांची कतळ केळी. सुळतान महंमद मुळा
याळा दिल्लीच्या गादीवर बसविलें, मध्यंतरी त! तो. विदा ह्याने ते सदर निकले, १३९८च्या एपिळ इकबाळ यानें हिसेंबरच्या १७ तारखेस

झाहचा मुलगा नासिरुद्दीन महमद ती.यारे महडपाजळ मध्यें वमर स्वत, एक मोठें सैन्य बेऊन ५० हजार घोडेस्वार व ४० पैदळ तैन्य
याळा र्‍या अनुयायांनी सायान नजीक
नंतर तुषळक पराण्यांतळे सर्वे सुमरकंदहन निषाळ्. राबी,
बेऊन १२० हत्तींसह तैमरळा थोपवून
सुलतान के' अबू वकर आपल्या विरो
जुलतान निर्बळ होते. म्हणून सा्राज्याचे ७ बैरे नया ओलांडून त्यानें त्याच धरण्याचा प्रबक्न केंळा. परंतु त्याचा पराभव
सरदारांचा मो शंकळा नाहीं संरजक होऊं शकलें नाहीं च त्याचे बुकडें . हदी. ऑक्टोबरच्या १३ तारखेळा मुळतान झाल्याव त्याला पळून जावें छागलें. दुसऱ्या
दीवरंचा हक सोडून तुकडे झाळे, दिल्लीच्या अंमल्दारांमरध्ये दाखून ७० मैत्यावर तळून या जागी तळ दिकशीतैमूरदिल्ली शहरांत शिरळा. कित्येक
दहा. पण आजारी पडळा व आपसांत भांडणें होतीं ब ते श्वा किंवा त्या. टिका, त्यानें तळंब गटर ठरलें. तेथीळ दिवस ढट चाळ, होती, नागरिकांची अमा-
सन १ सुलतानाची बाजू घेऊन आपल्या गक्तीचा कत्तक केढी आणि कांही लोकांना नुषपणें कतळ करण्यांत आळी. सहस्तावधी
अपळ्यब करीत राहिळे. यामुळें दिल्लीचे अनेक नगरें डटीत, कत्तळ तर्काच्या दाती कैद झाळे, उत्तमोत्तम
राज्य कमकुवत होत गेलें. जोनपुर, गुजरात,
चश्दोवा > नव्य
वस्तूंचा संग्रड संमरकंदळा नेण्यांत आळा व पडला. जे लोक उरले दोते ते देखील
तेथे तैमरळंग याच्या योजनेप्रमाणे जुम्मा दुष्काळांत बळी पडले. असें सांगतात की
मशीद बांधण्यांत आळी.
तैवरळा भारतांत राहण्याची नव्हतें. दिछीचे
नव्हती, तो दिल्लीला फक्त १५ च दिवस तसेंच ढांसळत आलें होतें. तैमरच्या
राहिळा, पर्त जातेवेळीं त्याने फिरोजाबाद स्वारीमुळें तें कोलमडून पडले. १३९९
(१३९९ च्या जानेवारीत) व मीरत जिंकून मध्ये तुसूत शाहनें सुल्तान होण्याचा यज्ञ
हरिद्वार नजीक कांगडा येथें १६ जानेवारी करून पाहिळा, परंतु मुद्धा इकवाळ याने
रोजीं ढोन हिंद. सैल्यांचा पराभव केला. त्याळा हुसकावून लावलें. १४०१ मध्ये
य्म्यर्‍ूहणळन्यपसछन्ल्य
नंतर त्यानेंजम्मू शहराची बट केळी व मुक्या दिश्ीळा आला. त्यानें म॑मद शाइला सतर व्यास मुनीनी सतकांना परत जाण्यास उनी शतराष्ट्राकरबीं सरवात परत जाऊन
असंखूब प्रजेची कत्तळ केली. तो मुलतान देखीक सांगितलें. सर्व आपापल्या वाडनांत राज्यकारभार पाहण्यास सांगितलें, प्रुतराप्ट
बोलावून घेतलें. १२ नोब्हेवर
छाह्ोर, दीमाळपुर इत्यादींची राज्यव्यवस्था १ या रोजी स्रिज्रखान यांच्या होती.
_ असून पुन्दां गंगेत उतरळे व आपापल्या बुभिट्टिराळा म्हणाळा-* सुल्ांनो! आतां
पाहण्यासाटॉ खिज्ञलान सैभद याची नेमणूक ह्येकांत निघून गेले. अम्ही सर्व परत जा! तुम्ही येथें असेपर्यंत
ह इकबाळचा अंत झाळा, महंमद शाह. ज्यास मुनि क्वियांकडे वळून ्टणाले त्र्य करणें शक्‍य नाडी. मी हस्तापुरांत
करून सिंधू नदीपळीकडे गेला, तैमरळंगच्या रं सुळतान झाळा. २० बर्षे पर्यंत तो. कळ्यांना ज्यांना आपल्या पतीबरोबर राहिळॉँ असते! तर जितर्के तुल मळा मिळालें
स्वारीमुळें भारताचे जेवढे नुकसान झालें नांबापुरता सुळतान होता. १०१३ मर्थ्ये ज्ञाण्याची इच्छा असेळ गॅगेत असलें तितकेच
तितकें कोणत्याहि परकीयाच्या स्वारीनें शाळे लो मरण पाबळा व त्याच्याबरोबर तुंघळक ् शतराष्ट्राच्या आपल्या शतराष्ट्रादिकांचा निरोप घेत असतां
नाहीं. तैमूर निवून गेल्यावर दिल्ली येथें बँश देखीक संपुष्टांत आळा. सातूसालर्‍यांच्या अचुजेनें गंगेत उ . विशेपेकरून आईचा निरोय वेत. असतां
ह्यांनी सवोनी आपापे भतिक युषिष्ठिराचा पाय अखडला. परंतु कुंतीने
बॅगेत सोडले व दिस्म देह भारण स्वतःच पुढें येऊन प्रेमानें निरोप दिल्यावर
आफल्या पतीबरोबर प्रस्यान केले. ह्वाद्या नकार देवकर नादीं.तो अंत:पुरां-
आपापल्या बिसानांत बसून पर- तीळ लिवा, इतर ब नोकरांचकरांसह
ही गेडी. हस्तिनापुरास परत आळा. शतराप्ट्र वनवा-
बरतराप्ट इतर
ड्‌तर लोकांबरोबर सास जाऊन तीन बर्वे लोटली. एकदां
आशभ्मांत परत आला. व्यास नारद मुनि युविष्ठिराळा मेटण्यासाठी आले.
शेबटरचे मलप्रपर
सांगितळलींत तर मी आपळा फार आयारी षु किंवा पळणे
* युविष्ठिर म्हणाळा.
रे, मी जें कंदी पाहिळें
लें ते सांगता. ऐक, तूंआल्या> चचा जवळ जवळ चें
नंतर धतराष्टू, गांधारी, कुंती ब संजय ृत्तराष्ट्राने सं हांक
काठाकाठाने तिच्या यः.
आहेस. आमच्यावरोबर तूं असः
इतर छोक ज तपस्वी देखीळ निघाळे, वाटेत. काँ भरतोस !”' कण संजबाला तें कसे
वुझ््या चुलत्याने सहा महिने मौनत्रत बेतले
वतो वायुभक्षण करून राहिळा, त्याची तप-
अर्था पाहून अदपीयुनींनी देखीळ तोंडांत बोटें 1. आमह क्र्न
घातलों. त्याचें शरीर म्हणजे फक्त हाडांचा कडून आयला सांगितलें, म्हणाला. भा! 1)
सांपळा मात्र उरा, गांधारीनें फाहार अझींत
देढ ठेवण्यास स्वतःच तयार आहे त्ती दुःखद व झर्शाअनक वार्ता ऐकून
युधिष्ठिराने केढा, कुंती एक महिना निराहार राहिली.
सांगून कुशळ पश्न केल , संजय प्रत्येक सट्टा पडर त्येटल्यावर आहार पण तुळा तसें करण्याच अधिकार नाही.'' सर्व पांड स्तिनापुराबर
नारद सुनि म्हणाठे-' युविष्टिरा ! तुला घेत असे. नंतर छृतराष्ट् रानांत थोडा शोककळा पसरली
अेढून पुष्कळ वर्षे लोटली, तीर्भदर्शन करीत हिंद किळं लागल्य. गांधारी 4 कुंतीदेखील. िष्ठिर आपला शोकाबेग आवरुन
मी तुला भेटायला आलो आहें.” त्याच्याबरोबर जात. संजयांचा हात धरून पूैकडे तोड करून बसले. म्हणाला: -* इतकी खडतर तपश्चर्या करून
* गंगाकाठच्या छोकांच्या मी शृतराष्ट्र व कुंतीचा ददात धरून गांधारी प्रदक्षिणा करून नमस्का झा सर्व जिवेत असतां आमच्या काकांना
आहे की आमचे काका शतराष्ट्र चाळत असे. एकेदिवशी गंगास्नान करून गेक्म, येगाक काकूंना, १ आई परिव्थितींत
तपश्चर्या करीत आहेत ब त्यायुळें त्यांचें सर्व जाअमांत परत येत असतां एकनोठे भराबें कागलें, पोटची मुळें पटापट मेल्यामुळें
झरीर फार कृद्ठ झालें जाहे. तुम्ही त्यांना वादळ जालें व वणवा पेटळा- धृतराप्ट्राचा शेवट गांधारी भाः कर्वे
भेटून आळा असोळ ! त्यांनी गांधारी, कुंती देह मुळांतच निराहार तपश्चर्या करीत गले, बेथ ऐश्वर्य नोगीत आहे
जे संजय थांची कुदाळ्वाता. आम्हांळा राहल्यामुळें अका होता. त्याच्य धावणे आणि आमची माता. असद्दाय अवर्स्येत
आगींत जर मरावी ! कशा हें राज्य व म्हणून एक तन्हेने स्वत:
य £ आाम्हांळा त्यांच्याबरोबर मतच प्रतराष्ट्राचा देह जळळा
त्या बणव्यांत मरण आलें असतें तर ब लो सर्वोच ळोकाचा अधिकारी झाळा
ब असतें! प्रत्यक्ष काळाळा जिक- आहे. आतां तूं आपल्या भावंडांसद त्याचे
ए्य़ाची शक्ति जिच्या मुळांत आहे तिळा द्ध ब तर्पण कर,
अशा तर्‍हेनें सृत्यु यावा ! अम्तीळा अर्जुनाने
नेंतर युधिष्ठिर आपल्या चौषां भावां-
जी मदत केळी होती ती सर्व फुकट गेळी बरोबर गंगा नदीच्या तीरावर गेळा. तेथे
म्हणाबयाची ( अश्नीचा हा किती कृतज्ञपणा ध्रतरा गांधारी ब कुंती तिघांची
कॉ त्यानें आपल्या सहा्यकर्त्याच्या खोकत विधीप्रमाणें अन्त्येष्टी क्रिया केली.
मातेचाच अशा तत्हेनें बघ करावा.'' ते. नगराबाहेरच कांडी काळ राहिले.
शोकावेगानें दुःखी कष्टी पांडवांना थोडा तराष्ट्र आदिकांनों जेथें देह ठेवळ् तेर्भे
धीर देऊन नारदाने भाणखी एक बातमी जाऊन शाशोक्त विधीप्रमाणें करीन्य तें केलें. [२४]
सांगितळी, म्हणाळा-* सामा त दडा दिवस सुतक, तेराल्या दिवशीं भाद
शतराप्ट जळून मेळा ना नें बायुभक्षण तर्पणादि केलं. सुवर्ण, चांदी यांच्या दाना-
करून तपश्चर्या केली होती. हूबनदि
ा संपूर्ण बरोवर गोदान पण केलें. _जाण्यात छान संती मिळाली. परंतु झजूने त्यांना मगरीच्या तज्ञावायशळ पुन्हा पेरले,
करून अम्निकुंड तसेच सोडून देण्यांत आलें
तििक्यांत श्वानकणी प माजांर आपल्या अजुवायांकह त्यांच्या मदतीला भांबळे, त्यांचा
नंतर युधिष्ठिराने हत्त्तापुरांत मवेश केळ, आदान त्यांना रेक आल्यावर एथांना नवीन येथ चवदला--युदें वाचा. ]
होतें. हवन करणाऱ्या आह्मणांनीं नि नारद मुनि रोबटपर्यंत युचिष्ठिराजवळ हजर
स्थानीं हवन तसेंच सोडून दिल्यामुळे होते. नंतर युविष्ठिराचा व पांडवांचा निरोप
दौन मिनिटे पंखवाल्या लोकांशीं हागळा. तो छखूळा म्हणाळा-
वणबापेटला घेऊन निः
त्यांचे युद्ध झालें. मार्जार व श्वानकणींचा “ आतां. आपल्याळा कसलीच भीति उरळी
बाज ऐकून पेखवाल्यांचा धीर खचळा नाहीं. आपल्या हातांत शस्त्र असल्यावर
ऱ्य व त्याच्या साथी अनुयायांना आपल्यावर हल्ला करण्यांची कोणाची छाती
|चेव चढला, सर्वानी मिळून पंखवाल्या आहे? तूं. देखील अगदीं निर्भयपणे पुढे
ना मगरींच्या तळावांत रेटीत न्यायळा होऊन ळोळव सगळ्यांना."
त केली, गोमांगनें खालीं पडळेळा गोमांगचा हला परतविण्याची शक्ति
'उचदञ वेतळा आणि पंखवाश्यांना पंखवाल्यांत नव्हती. ते ओरडत मार्गे सरकत
नक आपली जादूची कांडी फिरबीत मोठ-
मोठ्याने ओरडू ढांगळा-“* जय काळयैर्व !
भाता आपले मह आपल्या विरुद्ध
काळगेरव आएल्यावर रागावलेडा
हे. न्ाषूश भाषक ती
॥णपण आहे. चल
ऊन तेथें दबा दोषापैकी काने
मांत्रिका | माझा सरु तोच विचार
तीच्या लोकांना रात्री
सूर्योदय होऊं दे.
प्रताप," असें
अंगावर धांब ढा राज गुहावासी आपण हे
र्मा ब जितवर्मा पण पळत 1 दरडावून म्हणाळ-" पुरे वेळीच पळून गेलो नाही तर सर्वाचाच
गे येऊन पोचले. त्यांच्या तळ्वारी ह्या खेळ लंड तुमच्याचमुळें पदा के ळी त्या कुत्या मांजरांच्या देवी
अंगे रक्तंबाळ मोठें संकर आलें
पाहून मश्मदेढीहा अक्षता ते दोघे
सारखें वार्हे. तो
म्हणाा-' त्यांनीं तुम्दांढा कततळ करून महाकाय,
टाकलें असावें असें आटळें होतें मळा ! बरें त्याच्या पाठोपाठ पळाले,
जितबर्मा केवर्भाहा ः्हॅणाहा-“
केळा काँ स्वतःचा
जाण्याखेरीज दुसरा कचठ! कोण करणार १0 1! आपण झत्रूचा नाश करण्या-
“्द्ञा धोक्यात घातळा तौ
त्वा पंख्वाल्याच्या नादाळा
$
्ा] तड्यर्भा
[क]
जागोजागी पडलेले होते. रे आणि मायूबाई आहेत सर्व. स्यांचें
बे, असें दोघांना द वून सांगत
दिवस ते किती अमांत हो शौर्व व साहस आम्हांठा आतां कळलें
सारखा डुग दिक्ली डडी माखून
जोरानें घांवळ्य. ब॒मार्ज्ञारळा कळलें. आहे.' १ श्वानकर्णी म्हणाळा,
हसू. आपल्या अनुयायांवरोबर आणि कुदरिम दो ळखू ब जयमळ दोघांना त्या रानटी
र ब श्यानकर्णीच्या अनुयायांसह गरूड- & आम्हांला वाटत होतें कीं गुहावासियांचा उत्साह पाहून भानंद झाला.
जाच्या झोंपडीजवळ पोचला तेव्हा त्याछा आंग्चे व नैसर्गिक असावेत. ५! सूर्योदय झाल्यानंतर मार्जार ब श्यानकर्णी
एक देखी, 1 जातीचा मनुष्य यांना उडता पण येत असावे. पण ती सर्व दोघांनीं ळखू,्यमळ व गोमांग तिघांच्या
छा नाहीं. आलेल्या संकटाळा तोंड कत्तवणूक होती हें आतां आ'हांढा कळले." गौरवार्थ एक मेजवानी दिळी, मेजबानीच्या
अशय आहे दे ओळखून सर्व पळाळे मार्जार म्हणाळा. वेळीं गाणें व तृत्यदेखीह झालें. तरुण
कळायला त्यांना फारसा वेळ
ला नाहीं. परंतु काळोखांत त्यांचा * ठीक ! त्यांचें कपट उश्ञिरां का होईना गुद्दावासियांनीं माझृयुद्द व निरनिराळ्या
करून त्यांना गाठणें देखीळ शक्‍य ऑम्हांळा कळलें. आतां रानटी जनावरां- प्रकारच्या कसरती द]खवून सरवीचें मनो
ळागून हा मांत्रिक देखीळ
खं भा म्हणून लखूनें पुकठ्या दुकड्या श्वारेखे पटापट मरतीळ हे आम ऱ्या द्वातून, रँजन केलें.
एका फर कवण माई गुहाबासिर्यानीं रानांत जावें व ओ पंखवाळा
१ अरे ते दोबेच काय! हा मांसाचा जे मेटेक त्याळा ठार करावे असे
गोळा महाकाय देखीळ आपला अपमान सांगितळें, त्याप्रमाणें मार्जार ब श्वानकर्णीचि
करीत आहे. चांगश्त्या तळवारी मिळूं तर दे. रानांत शिरठे. त्यांच्यापैकी
पहिश्यानें मा. तिघांचा समाचारच वेऊं णाच्यातरी हाती जह्मदेडी व गरुडराज
आक्तिवर्मा म्हणाळा. ॥ची शक्यता होती. पण त्यांचं
इतक्यांत '*मार्जार की जय" असा चळ्वत्तर होतें. ते निसडून पळून गेळे,
जयधोष दुरून ऐई आळा आणि त्यांच्या त्र लखू , जयमर वगैरेंनी गरुड-
पाठोपाठ भाल्यांचीं पार्ती कस असले झोपडी नजीकच काढली.
दिसली, “पळा ! शर अगदीं जवळ येऊन वाल्या जातीचे छोक
ठेपला आहे. तोंडें बंद करा वधू तुम्ही ग करीत असत ते पंख
चांदोबा
जयभळ हंसून म्हणाळ्य-* एक काम ह म्हणाळा-““ आम्ही
कर. सर्वच जीकांढी भदत मागूं ती तुम्दी द्याळ
भ्थम तुम्ही तुमच्यापैकी तरुण मंडळींना आम्हांल्य माहीत आहे. तर मग एव
दानांत रद्ायर्य परवानगी था. काँदी. करा. आम्हांहा भवंकर दरांत जावयाचे
त राह ळागळे व त्यांचा महे. तुमच्यापैका कोणी त्या दरीत कधी
अनुभव कळला इतरदेखीळ हळूहळू नाठन आला भसेट तर त्यानें सांगा
बाहेर येऊन रा. लागतील. तें कांढीं असो, ऐकून मार्जार परस्परांकडे
'वानकणं
या पैलवाल्यांना पुन्दां झोपल्या बांधून राष्ट बाह लागळे. दोघांच्या मुठे आश्चर्याची
हा, येथें पाण्याची सोव आहे, 'छद्या ळकत होती.
जागा इतर दृष्टीनें देलखीळ उपयोगी आ्यानकर्णी एकदां खाकरून म्हणाला.
ही जागा सोड नका. & आमच्या पिढोत तरी कोणी त्या दरीत
जाऊन परंत जिवेत मेळा भाहीत
मेजबानीच्या वेळीं जयमळनें मार्जार व [ची आम्हांठा भीति नाही. नाही. पण आम्ही त्या दरीविषयो ऐकळें * ब्ञानकर्णीनिं सांगिठल्याप्रस्याणे त्या
श्रानकर्णी था दोघांना एक सद्या दिला. र्‍या मदतीनें आन्हांहा आमची भोरा- मात्र पुष्कळ आहे. विर्य पर्वतापली कडची दरीत नाणें धो
तुम्हांडा जातां पेखवाल्या जातीचें जराधुदां मोठ्यांची गदा मिळाली. मार्जार व मी देशे पोचगें फार कटीण म्हणेन कौँ अशक्य पण आहे . '१ मार्जार
अय उरलें ना म्ही आपल्या दोघांचे वैर संपून आतां आम्ही वोषे *्हणाळा,
गुदा सोडून उघड्या मैदानांत काँ येऊन मिन्रिच थी झालो आहो. तुम्ही आमच्या रून मळा *माजीर ! अरे हँ सर्व भाःदळा माहीत
रद्दात नाही दोषांच्या जातीबर जे उपकार केळे आहेत अले बाटते का तुम्दांहा बाट माहीत आहे. नादीं असें का वाटतें तुळा, बाटेळ त्या
पण श्यानकर्णीका तो सह्या पसंत पडला ते. आम्ही कर्धीदि विसरणार नादी. वुम्ही रस्ता दाखविछांत तरी आ गरे योकयांच्या जागीं जायळा तयार्‌ होडनच
नाही, तो *्हणाळा-“ आम्ही जञामच्या दुसच्या "दणण्यावर आम्ही आपला पाण आहे. स्या दरीत एक औवयीवनस्पती आ आलो आहे!. आम्हांद्य तुम्ही वाट दाखवून
वाडबडिलांच्या काळापासून गुद्धेंत बास देखीळ द्यायत्य तयार आई! श्रानकर्णी लो आम्हांत्य आणाइ- ड्रझपूरचा दिडीत कॉ पुढढें आमचें आम्हीं पाहून
करीत भाळ आहे सोडून आतां म्हणा. बेऊं. आणखी एक मदत तुम्डी करावी
झा खाळी राहणें आम्हांला शक्‍य नाह. नार्जारने वानक्णीच्या म्हणण्यात्य दुजोरा डतों. गरुडाचे तोंड
तें कर्सें जमेळ भाम्हांठा ? दिला. जयमळ आपल्या साथी मित्रांकडे पाहून भामस्वाबरोबर तो
चांदोबा
गोसावडा मांत्रिक ब्र्वदंडी षण आहे. तो ज्क््य्यां
बोळे व सूवास्तानतर
छुम्हांळा कोठें दिसळा तर तुम्ही त्याळा कैद जयमळ, लखू ब गोभांग तिथांना डोंगराच्या
करा आणि आम्ही परत येईपयेत त्याळा उंच शिखरावरून मोठमोठ्या ळांब सरक
सोडूं नका. त्यानें गडबड बिडबड सुरू केळी रानटी झाडांच्या मुळांच्या सहाय्याने मार्जार
तर त्याहा ठार केळेंत तरी हरकत नाहीं !" व श्वानकर्णीनें एका दरीत उतरविळे. ते
जयमल म्हणाला, म्हणाले-' त्या दरींत त्यांना गुहदेसारखा
“तें. आम्ही पाहून घेऊं. आम्दी बोगदा दिसेळ. त्यांत शिरून तुन्ही पढीकडे
तुम्हांळा त्या भर्यकर दरीची वाट तर ॥ंल तर तुम्हांळा ती मयंकर दरी ळागेल, आश्चर्य म्हणजे झाडावरून उतरल्यांबरोबर
दाखवूंच, आणि आम्द्री दोघे मीव मार्जार ढळू वगैरे श्वानकर्णीं व मार्जार यांच्या आजारांत विकत ठ्न तरी खरोखरच एक
तुमच्याबरोबर त्या दरौत येऊं, काय मदतीने लांव सटकबुळें दोरखंडासारखी ह्याचा उदरनिर्वा होत असे. तौ त येऊन पडळा, तो पक्षी भत्मनः
भार्जार!'7 श्वानकर्णी म्हणाला. धरून खोळ दरीत उतरळे. त्यांना वूर १.बानांत आळे पसरुन कोणता पक्षी जाळ्यांत पक्षी निघाला, ₹ विचित्र होता,
मार्जार तितक्‍याच उत्साहाने म्हणाळा. दोळकयाचा आवाज आला. त्यांनी सांपडतो कलांची आट पहात बसला असतां शेपटी बिचित्र होती ब त्याच्या भंगाची
“मी आपल्या जातीचा सरदार म्हणून कडे वळून पाहिलें तेव्हां त्यांनासमोर बक कावळा जाळ, त येनऊ पडला. घडणच अशी कांहीं विचित्र होती कीं
आणखी एकाला नेमून तुमच्याबरोबर कोणीतरी आपले केस पिंजारून उड्या झ्या धरून चेऊन येण्यासाठी तो झाडावर पक्ष्याह्ा पादाल्यावर वाटेळ ती किंमत
यायळा मोकळा होईन." मारीत असळेळा दिसला. त्याच्या हो्ठत अढळ. पण कावळा मनुष्यासारखा बदं, बिकत घेण्याचा मोट सुलतानाला बार
त्या गोष्टीस जयमळ ब लखू दोघांनी एक भयंकर पक्षी होता. गळा. म्हणाळा मुला ! मल्य धरून खेरीज राहिळा नसता. तो
आपळी नापसंती दर्शविली. नंतर कांदीं [ पुढीळ गोष्ट पुदीळ अंकी ] काय कायदा मिळणार आहे! तू
हा सोडून दे. त्याबदवळ तुळा एक सुंदर
बिचित्र पक्षी पुडल्या खेपेस मिळेळ. तौ
ळा मनमुराद झाळा कीं त्यानें त्या मुला
दिलें. नंतर सुलतानाने त्या फह्यासाठी एक
सोन्याचा दर पिंजरा तयार करविला आणि
त्त्यांत त्वा दयाळा ठेवलें.
आ. ज. मा. सरवटे
मरी हें काम केलें नाः
शिक्षा मळा केळी जाईल
त्या मुळाळा बोळावून म्हणाठा.
दिवसाच्या आंत पुक घर '& घाबरण्याचे कारण नाही. भी सांगेन
पुरतीळ एवढे इत्तीचे दांत आणून थायळा. कर्‌ म्हणजे तुळा वश मिळेळ. तूं
सांगितः व
मुलाने बिचारठे-“ पण हत्तीचे दात
कोडून आणणार मी इतके!"
भेऊल येण्यासाठी तुठा चाळीस पिप
दारू द्यावी. पियें घेऊन भी सांगतो त्या
स॒लतानाचा दुकूम आहे. तूंबाटे सेढाबाबर जा. त्या तलावांत वाणी यायल्य
तेथून घेऊन ये. आणले नाहींस तर तुद्या _ ढैर्षीचे कित्येक कळप येतात. तूं ती दारू
रतीच्या पागल तुवून ठार बाबा सजाबांत औत. हती पणी पयला आ
परंतु सुळतानाच्या वजिराळा ही गोष्ट अशी आज्ञा आहे.'' दुष्ट जीर न्हणाला. तै पार्णी पिऊन बेशयुद होऊन पडतीठ, आपण हस्तीदंती पर देखील करविले, पण
मुळीच पसंत पढली नादीं. त्याहा विचा- तो मुळ्या काळबीत पडला कौ हत्तीचे मल्य हें कळत नाहीं कीं द| पक्षी मोळत.
रल्याश्िवाय एका मुळाल्य राजानें बक्षिस दांत कोटून मिळणार ! विचार करीत तो. कसा नादीं व गात कां नाहीं !*
दिळेळें त्याहा आंवडलळें नादी. राजवाड्याबाहेर पडळा. तितकर्यांत एक सह्याप्रमाणे मळा तरी तेंच आर्थर वाटत आहे !'7
तो. मुळ्तानाळ्य आऊन भ्हणाळा- काळबा त्याच्या खांद्यावर येऊन असला... पाहून सुल्तान म्हणाळा.
* शहेनथाद ! या पक्ष्याला सोन्याच्या त्यानें त्यात्य किचारलें-* काय झाळें!फार जास्तच खूप झाला. त्यानें जाणखी “मळा असें वारतें कीं हा पक्षी पक
पिंजभ्यांत ठेवल्यानें त्या” काळजीत पडळेळा दिसतो आहेस£* 'दिळेज त्या फह्यासाठी सुंदर हस्ती पाळठेळा पक्षी असावा. हा मालकाच्या
त्याहा घरासारखा भोठा दृ* “कांय सांगू! तुळा बांचविल्यावर मळा बनविले समोर बोलत असणार ! त्याच्या माळकाळा
आंधून दिळा तर तें शो मेळ.' खरोखरच एक सुंदर पक्षी सांपडला. त्याळा . त्याळा जास्तच जोळांवून आणलें तर कदाचित हा पक्षी
“हो. पण इतक्या मोट्या संख्येने घेऊन मी वुल्तानाकडे गेळों. मदा मोठे . तो ख्ुलतानाकडे गेला आणि बोळेळ.'' नें
कोडू नमिळणार!" मुळ्तानानें वक्षिस सुल्तानानें दिळें. पण त्या ५क्ष्यासारठी "अहेनझाद ! आपल्याला हा एक *“अरें पण तो माळक कोण हें कसें
छाच विचारले. दंती घर आंघायळा हत्तीचे दात.
“तें त्या पक्षी आणून देणाऱ्याळा
माहीत असणार ! ' वजीर म्हणाला. तानाची आज्ञा आहे. ती बजावून वेण्याची & त्यांत एवढी काळजी करीत वसण्याचें बरोबर नेठेल्या दासी आहेतच. तिच्या
बजिरानें त्या त्तरुण मुळाकडे निरोप जबाबदारी माझ्यावर आहे. तूंत्या हुकुमाचं कारण बुवा तूं दरबारांत जा आणि मनोविनोदासाठीं तूं विशेष व्यवस्था करून
पाठवून त्याळा बोलाविले, तो त्याळा पालन केलें नाहींस तर त्याचा जो परिणाम नळ विहार करण्याची मोठी ठेव. ती दारू पिऊन बेशुद्ध झाळी कौ
म्हणाळा-।' या विचित्र पक्ष्याचा जुना माक होईल तो मी तुला सांगितलाच आहे.” | आहे तौ व वरोक्‍्र चाळीस दासी नांगर उचढल स्वदेशी चलायळा खळाश्यांना
कोण हें चाळीस दिवसांच्या आंत कळलें वजीर म्हणाळा. ून बे. त्यांत बसून तूं पश्चिमेकडे सांग." कावळयानें सक्षा दिळा.
नाहीं तर तुझें डोके उडविण्यांत येईळ..१ [चारा दुःखी मनानें घरी गेळा आणि हस तर॑एक वेट लागेल. तें बेट त्या तरुण मुलाने कावळ्याच्या सांदद्या-
मुलगा म्हणाळा-* त्याचा मालक कोण खाटेबर पडून मुळूमुळू रह लागठा. त्याच समुद्वांतून वर निघालेला एक डोंगरच अमार्णे स्व केलें, अप्सरांची राणी बेशुद्ध
हें भातां मी काय सांगणार / त्याळा मी बेळौं कावळा खिडकीतून येऊन एका जज. ते एक अप्सरांचें द्वीप आहे. स्थितींत असतां विद्वार नौका दूर सधुद्रांत
धरून आणलें तेव्हां तो पक्षी झाढावर कटढ्यावर बसला आणि विचारू ळागळा-< हांची राणी त्या. पक्ष्याची भाळकीण येऊन पोंचली, तिल्या शुद्ध आळी तेव्हां ती
बसळा होता. तो रानटी पक्षी आहे काँ “असें एकाएकीं कोणतें संकट कोसळले खुळतानाची विह्वारनीका पाडून त्या घाबरून गेळी. परंतु त्या तरुण मुळानें तिळा
पाळळेळा हें मळा तरी काय माढीत /" हे!” त्यानें घडलेला अृत्तांत सांगितला. ती पाहण्यासाठी घांवतीळ. पण नम्रपणानें सर्वे परिस्थिति समजाऊन सांगि-
तही ब म्हणाला-* तुम्ही बिलकुळ काळजी
विसरून गेली. सुलतानाच्या मनाची वेगळीच
'आणणाराळा
स्थिति झाली होती. त्याळा दे कळेनाकीं
त्याचे मन प्याच्या गाण्यावर भर्ब झाले. वयंयायला.
तरुण मुळाल्य पुन्हां भप्सरांच्या द्रीयांत
आहे कॉ अप्सरांच्या राणीच्या सौंदर्यावर,
त्यानें रागीळा सिंदासनावर स्वत:जवळ
बसवून घेतलें. राणी सुहतानाशी छम झागलें, तो
करण्यास तयार झाली. दुसऱ्या दिवशोच या एव्यणाचा
दोघांचे लम देखील झालें. मेजवानी झाली.. च कक
सर्वसर्वत्रत्रविआनंआनंदी दी आनंद झाळा.रब .गोष हित हळशीक तामभ
. ाणसादेत
परंतु वजिराळा या सर्व गोष्टींचा आनंद ्टीचा ळा
गोल ते. पकम
वाटण्या ऐबजी खेद वाटत होता.
डे त्यानें जे वने
मुळावर सूर उगवण्यासाठी 'ळागळे- ब नंतर भोठ मोठक्याळ
ने लगर्जना
करूं नका तुभ्दांढा छुक्रूप स्वदेशी पॉच प्रयत्न केळे तेसर्वफोळठरे. कायकरावे सत्या मुळानें कावळ्याचें एक पीस काढून
क.
विण्याची जबाबदारी मी घेते. माझें एक हृंच त्याळा सुचेना. बेवळें आणि कावळ्याने सांगितल्याममाणें
ळह्ानें काम आहे. तेवढें करून द्या पुढें कांडी दिवसांनी सुलतानांच्या सिंद्दांच्या अंगावर पेमाने फिरविले. सिंह
म्हणजे झालें." ब्रेगमेची तब्येत बिघडली. राज कैांनी आजूळा उभे राहिळे. तो मुळगा राजवाड्यांत
गेळा, त्याहा पाहून सर्व अप्सरा त्याच्या
बिदारनौका किनाऱ्याळा हागल्या-
नौका किनान्या औषधो'
ल्या औषधोपचार केला. परंतु गुण त
सुरू केल्य. ह कव. आ
बरोबर मुळगा अप्सरांच्या राशीला घेऊन पडला नाडी, चारी आजूळा घोळका करून उभ्या राहिल्या.
त्यांच्या राशीच्या आजाराची गोष्ट ऐकून
सुळतानाकडे गेळा. वबिह्ारनौका परत कैद्य व हकीम दात ओोढून सु
आलेली कळतांच सुळतान आपलें सिंद्रासन म्दणाळे-*“ झहेनशाद !वेगमसाहेब सामान्य येऊन बसला. मुलाने थोडक्यांत त्यांना फॉर बाईट वाटलें, त्यांनीं त्याळा
सांगितले. एक आषध आणून दिलें. तें घेऊन तो
हृत्ततीदंती घरासमोर ठेवून त्याच्यावर येऊन मनुप्य जातींतळी बी नसून अप्सरा आहे. ळा म्हभाळा--“ मार छृगेच स्वदेशी परतठा,
असळा. राणी समोर येतांच किननरपक्षी गाऊं म्हणून आमचा द्वा सर्व प्रयतन फुकट आहे.
लागला. सर्व त्याच्या गाण्यावर ळुव्व झाळे. अप्सरांच्या देशांतून औओषचें आणून औष- या अंगाबर तूं. खुळतान त्याची बाट पहातच बसळा
कोणाळा स्वतःचे अप्सरांची रागी देहभान घोयचार केल्याशिवाय गुण पडणारनार्डी." नाहींत. होता. तो येतांच त्याला बरोबर घेऊन
0 च ही ऱ ख्ांदोबा
ळ%:27::02032:5
खरुळ्लान आपल्या बेंगमेंकडे गेला, नाहीं कळलें मळा.” खुठतानाने विचारलें.
कावळापण बरोबर होताच, “ही माझी एक दासी आहे. तिनें माझ्या
औषधाचा एकच थेंब तोंडांत पडल्या- सेवेला असतां टाळाटाळ केळी. मळा राग
बरोबर वेगम शुद्धीवर आळी व उठून बसळी. आला ब मी तिळा झाप दिळा. तिळा
त्या मुळाच्या खांद्यावर कावेळ्याला पाहून कावळ्याचें रूप मिळालें. पण तिळा आतां.
ती म्हणाही-* अग | इथें आहेस का तूं / नी माफ करतें," अप्सरांची राणी म्हणाली.
आळशी कुठळी, राणी गोळत असतां कावळा अदृश्य
तें ऐकून जणूं कांदीं त्याळा भीति बाटळी झाल्य व त्याच्या जागीं एक सुंदर दाखी
असे दाखवून कावळा दअळून बसला. सीना दिसळी. ती देखीळ सुंदर होती.
. कराच्या दरबारांत तानसेन जसा एक तेव्हां खळीकांनीं अगदीं साधा पोशाख
नांवाजळेला गबई होता तसाच हसन करून यायळा सांगितलें. सर्व खलीफांच्या
“या मुळाळा ठार करण्याचा पयक्ष चाड,दासी सुल्तान ब बेगम दोघांच्या आशेने अल रक्षीद खलीफांच्या दरबारांत इशाक हुकमाप्रमाणें साथे कषडें घाडन दजर झाले.
होता. पण तूंत्याळा बांचनिळेंस दे मळा त्या दासीशीं त्या तरुण मुळाचें लप करून
'अळ नदीम नांबाचा एक प्रसिद्ध गव होता, नेतर ते राजमहाळाबाहेर निघाले, एका
माहीत आहे. तूं मळा देखीळ मदत केली देण्यांत आलें. ल मोसळ येथीळ राहणारा होता. खलीफांची ल्हानशा नावेत बसून ते टाइम्रिस नदीच्या
आहेस. माझा औय वांचविळा आहेस," अजिरानें मुळा कसें छळलें हें मुळ्ता- "ह्याच्यावर फार मर्जी होती. एवढेंच काय काठाकाठाने अल्ताफ नामक जागीं येऊन
अप्सरांची राणी कावळ्याळा म्हणाली. नाळा कळलें तेव्हां त्यानें बजिराळा नोकरी कर ते त्याला आपला जीवड्थ कंठब्य मित्र पोचले. तेथे सर्व नावेतून उतरले.
'
राणी उठून उभी राहिली. “या काव- बरून कमी केलें आणि हद्दपारीची शिक्षा मानीत. त्यांनां आपल्या सुंदर महालापैकॉ ते हंसत गप्पा मारीत चाळले असतां
ळ्याची तुझी ओळख दिसते आहे. पण दिली. पुलतानानें त्याच्या जागेवर त्या एक भडाळ त्याला राहण्यासाठी लिहून दिळा समोरून एक म्हातारा आला. त्यांची दाढी
वुम्ढी आपसांत बोडं. शकतां हेंकसें काय हे. मुळाला आपला वजीर म्हणून नेमले. हौता ब त्याळाच राजबाळ्यांतल्या दास- पांढरी होती. त्यानेइक्षाकचा हात आपल्या
'दा्सौना गायन-वाद्य भादि शिकविण्यास डातांत घेऊन डोळ्याळा हावळा, इथ्याकने
लें होते. त्याला ओळखले. तो म्हातारा राजमहाछांत
एकदां खलीफांना करमतनारसे झालें. दासदासी विकायळा बेऊन येई. त्याच्या-
नीं आपला बंजीर जाफर याला बोलावून कडून विकत बेतढेल्या दासदासीपैकी
मंखूर व युनूस नांवाच्या कारकुनास कित्येकांनी इद्याकच्या ताठिमींत संगी तविद्या
आणावयास सांगितलें. ते आठे संवादन केळी होती.
त्या म्हाताऱ्याने खलीफांना ओळखले तिचें गाणें ऐकावे. आपणांला तिचें र . तिच्या हातांत सामथ्ये फक्त आपल्या आशीर्वादांतच
नाहीं. कारण खलीफा साधा पोशाख करून पसंत पडलें तर मी आपल्या महालात होतें. ती वाद्य वाजवू ळागळी आहे.” असें म्हणत ती डोळ्यांतून टिपें
आले होते. तो इशाकला म्हणाला-“ हुजूर, पाठवून देईन.” णि गाणें म्हणू ळागली. तिचा बारीक गाळूं रागळी.
आपल्याळा भेटायला यायची इच्छा बरेच इग्याकर्ने एकदां खळीफांकडे पाहूनइंगित तिची ती मुद्रा पाहून इश्याकळा थोडें
दिवस झाले माझ्या मनांत द्ोती, पण आज केळे ब त्या म्हाताऱ्याला म्हणाळा-* तुम्ही आश्चर्य वाटळें व तिची दयापण आली. तो
माझें केबें नशीब ! आपण स्वतःच आलांत. दा पुढे! आम्दी येतो तिळा पद्ायळा.” : , इझाकसुद्धां शाबासकी म्हणाला-' तुळा इतकें बाईट वाढून घेण्याचे
जपणांजवळ एक ब्रिनंति आहे. एक मुलगी म्हातारा निघाला. सर्व त्याच्या पाठी- होता. पण तितकयांत ती कारण काय! कोण तूं! सर्ब निल््संकोच-
आहे. बाद्य संगीतांत ती स्वतःच चांगळी मागून तो गेला होता त्याच वाटेने गेले. परणें सांग!" ती इतरांसमोर योळायळा
प्रवीण आहे. तिनें आपल्या हाताखाटीं गुळामांचा ज्यापार ज्या महाळांत होत असेरि हातांत बेऊन आपल्या ढोक्यावर तयार नाढीं हें पाहून लिफाची परवानगी
काढी दिवस ताळीम घेतली तर जगांत तिची स्या महालांत पोचले. त्यांना एका मोठ्या त म्हणाळी-'' उस्ताद : आपल्या समोर घेऊन हशाक तिच्या बरोबर एका बाजूला
बरोभरी कोणी करुं शकणार नाहीं. त्यांत ती दिवाण खान्यांत बसविण्यांत आलें. म्हातॉ- त॒ चालत नाही. लोंडांतून भावाजच गेळा. तेर्थे तिनें तोंडावरचा बुरखा बाजूला
कार सुंदर पण आहे. एकदां येऊन भापण र्‍्यानें एका सुंदर मुळीळा आणून इशाकसमोर . भळा प्राविण्य मिळवून देण्याचें सारळा. तिचें सौंदर्य पाहून इशाक चकित
“हिचे नांव तुकडा अळ कुलाब असें ब श्ँगार पाहून त्यानें मनांत विचार केल्य
आहे ब किंमत विचाराळ तर फक्त दहा. कॉ हिळा मी काटी दिवस शिक्षण दिलें
हजार दीनार ! इतर स्यापारी या किमतीवर तर ती खात्रीनें लठीफाच्या अंतःपुरांत राणी
बोळी बोडन गेळे आहेत, परंतु मी तिला. सारखी झोमभेळ. ही या इहलोकांतीळ मुलगी
आतांप्यंत विकलें नाहीं याचें कारण ही. असेळसे नाही वाटत. स्वर्गातील अप्सरा
मुलगीच. मौदा पटायच्या ऐन वेळीं एकदम हेल्ीक डिचे सोंदर्य पाहून माना खालळो
ही असें कांदीं बोलते कौ सौदा बिघडून ० व
स्वानें ति&ा शिकण्यासाठी सवे आव-
जातो. मी दहा हजाराहून जास्त दीनार.
मागत नाहीं. तसा हिच्यासाठी केठेला. हृषक ती व्यवस्था करून दिळी. तिची सर्व
खर्व भागणार नाहीं, अ्रकारे बडदास्त रहावी म्हणून काळजी
बेततढी, तिळा कोणत्याहि गोष्टीची उणीव
इशाक हसून म्हणाळा-“ ठीक ! मग.
आलू दिली नाटी. कानावर तो गोड आबाज गेला. त्याछा
झाला. तो ढळूच तिळा म्हणाळा-“' बोळ ! तूं दुप्पट तिप्पट किंमत थाढवून काँ नाही.
मागत? हिची किंमत खात्रीनें तेवढी
आहे.
गके दिवशो तिच्याबरोबरच्या इशया- संगीताचा स्वर्गिक आनंद मिळाला.
काय हवें तुळा
इतर शिष्या वन विहार करण्यासाठी नकळत ? लॉडावाटें वाह बाह
* माझ्या आयुष्याची कथाच एक करुण तूं पाठ्वून दे टिळा माझ्या तरीं आणि आपले. काच्या
निघाल्या. महाळांत कोणी नव्हतें. संगीत शब्द निषाठे. त्याचा जावाज ओळलून
कहाणी आहे. आपलें शिष्यत्व ळाभावें पैसे वेऊन त्यानंतर इद्चाक खळीफा
िद्लेची साधना ज्या खोळोत होत असे त्या तुकडा उठून उथी राहिली, इश्याक मितीला
म्हणून मी कित्येक दिवसांधासून वाट पदात होते ग ेळा जाणि त्या दासीच्या ोल्त तुफदा गेली. वार दाता घेऊत टेकून उभा होता व तन्मय
आल्तये, इतर दासीची विक्री होऊं ळागळी खरेदीचें वर्णन केलें.
हीबाजवूं ळागलीं ब गाणें म्हणू लागली, ऐकत होता,
कीं माझी छाती घडघड डड लागे, कोठं तारा त्या मुडीला घेऊन इद्याकच्या
तिच्याहाताच्या नाजूक योटांतून व कंठांतून पाहून त्यानें डोळे उघडून पा
नेऊन टाकणार आहेत मळा कोणास ठाऊक £ महाळांत गेला आणि किंमत वसूळ करून गोड संगीत असताच्या परवाहासारखं वाहु जंबळ येऊन बिचारूं ळागली-'* तुम्ही असे
वरत मी नक्षिबाने स्वतःहा बांचबीत आठे, घेऊन परो परतळा. इश्ञाकच्या दासोनी या. वगग, ड्भे तब्येत बरी आहे ना ३"
आपलें क्षिप्यस्त्र करणें हेंच माझ्या आयुष्याचे नव्या दासीला घातलें ब तिची ह्याक त्याचवेळी खलीफांच्या मदा- * आंत असून तूंच का गाणें म्हणत
थ्येय आहे.” इतक्यांत म्हातारा व्यापारी वेणीफणी करून तिळा सुंदर बस्बे अंगांठ. 'छांतून ज्ञापल्या घरी परत आला. त्याच्या डोतीस १” इशाकनें तिळा विचारलें.
सेथें आळा. इश्याकनें त्याळा त्या दासीची
चांदोबा
* होय !
आजपर्यंत कोणाळा आपल्याहून वरचढ
ती म्हणाठी, गुरुपण संपले. तुझ्या आवाजासमोर व मानायला तयार्‌ नव्हता, आज तो दुसऱ्याची
इद्याक स्वत:चं डोकें घरून स्वतःशीच झ्या तयारी समोर भाई कसत फुकट आहे. |
अप्सरा घेऊन आढों एवढी स्तुति करतो आहे.”
पुरपुटला-*“ उघडलें का डोळे तुझे? इशाक! ती. हृशाक आपल्या शिष्येला घेऊन आंत.
आपल्याला नजर करण्यासाठीं.
तूं स्वतःछा अद्वितीय संगीतज्ञ समजत
|आतां श्रिप्या नसून गुरु तुल्य आहे." आळा. तिनें खळीफांना सलाम केळा आणि
होतास. कळलें का तुळा कीं हिच्यासमोर खलीफांच्या समोर हजर करतों. खी आपणत्यादिवशींगुळानांच्या बाड्यांत बुरखा काढून टाकळ. तिनें सौदर्य पाहून
तुळा देखीळ मान खाळी करोबी,” त्याने तुळा आपल्या अंत:पुराची राणी केल्याशिवाय | ही तीच का ही!" खलीफांनी खळीफा थकच झाले. जफर व मंसूरळा
तिचा हात आपल्या द्वातांत घेऊन डोळ्यांना राहणार नाहींत. या इश्ाकळा विसरू| देखीळ स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास होईना.
ळाबण्याचा यक्न केळा, ती म्हणाळी- झालें," या पूर्वी कधीं न पाहिलेले सौदर्य प्रत्यक्ष
*हें काय उस्ताद ! आपण माझे गुरु! डोळ्यासमोर उर्भे होते. खलीफा सिंहासना
पली दासी !" असें सांगून तिनें खलीफानें तिळा आंत घेऊन यायला चरून उठून तिच्या जवळ आले ब ती
ज्ञा केळी व जाफरला म्हणाते- आपलीच मिळकत भाहे हें दर्शविण्यासाठी
तिच्या तोंडाबर त्यांनी ओढणी टाकळी.
चंतर॒ त्यांनीं तिका बसायला सांगितलें
आणि म्हणाळे-*“ तुफहा ! तू आल्याने * हजूर ! आपण म्हणतां आहां त्यांत
आमच्या या घरांत चहूंकडे उजेड पडळा थोडी देखीळ अतिशवोक्ति नाहीं. ती एकटी अ्डुलाचा आण्येय
आहे बच." गात बसली होती तेव्हां मी आढ उभा
इश्ाकनें एक वाद्य तिच्या हातांत दिलें. राहून ऐकलें. तेव्हांच माझी खात्री झाळी विक्रमाकानें आपल्य हृ सोडला नाहीं. तो.
तिनें सिंह्यासना जवळच वसून बाजवायळा को माझी कळा हिच्यासमोर काडीमोळाची झाडाजवळ गेळा, झाडावरून मेत
सुरवात केळी. कांहीं बेळ वाद्य बाजबिल्या नाही खांद्यावर काढून घेऊन स्मशानाच्या दिशेनें
निघाळा. तेव्हां मेतांत बसलेळा नेताळ
नंतर ती गाणें म्हणू हागली,
खडीफा सिंद्दासनावर बसून कांढीं वेळ त्याच्याशी बोळे, ळागळा, महणाढा-'' राजा,
पुष्कळ प्रय्न करून पाहिळा. मळा वाटतें की कोणीतरी मंत्र टाकून तुळा
गाणें ऐकत होता. पण तो गाण्यावर इतका
म्हणाले-“ तू आपल्या या नव्या माळ | भुलविळें आहे ब तुझ्याकडून बाटेल तै
मुग्ध शाळा होता कीं तो. सिंहासनावरून
उठून ती बसळी डोती तेथें जवळ जमिनीबर किणीला अंतःपुरांतीळ सर्वात गोट्या व सुंदर काम करवून घेत आहे. हें पदा ना, सह-
असून गाणे ऐ म्हणाळा-- खोळींत घेऊन जा. आणि पहा त्यांना ने मंत्र-भाबामुळेंच अमानुष अशी
“ तुफददा | तूं कांतळी नाहींस. कोणत्याहि प्रकारचा त्रास होता कामा नये. चै केली होतीं. त्याची गोए आज मी तुळा
अश्याने स्वतःच्या हातानें तुळा घडविले रं त्या एक लाख. दीनारें बक्षिस सांगणार आहें. लक्ष देऊन ऐक. असं
आहे." नंतर इश्ाककडे बळून म्हणाळा-- दिलीं आणि पुष्कळ शाळीपण दिल्या. भ्ांगून वेताळ गोष्ट सांग. रागळा.
हिची पश्लंसा केलीस ती कांढीं [पुढल्या अंकांत संपूर्ण ]| सहमित्र द्वा समुद्र किनार्‍्याबवरीळ एका
भदेझाचा रहिबाशी होता. तरुण वयांत

पॉंचळा. एकदां तो करिकुव्ज


नांवाच्या गांबाजवळून जात असतां ळोः

वेताळाच्या गौरी मव
सहमित्र रानांत शिरला. पक्षी आनंदाने आत, पोळी, भाकरी बगैरे कोठें ठाभणार /
किलविठ करीत होते. आता. शिकार केल्याशिवाय ग्वंतर नाही
एका झाडाखाठी बिबांतीसाठी तो जरा रानांत बराच वेळ शिकारीच्या शोधार्थ
बसला आणि तेवल्यांत त्याचा डोळा ठागल्या. हो किरत राहिळा. पण समोर एकदेखीळ
त्याची झोंप मोडली तेव्हां त्याब्य खूप भूक शिकार दिसली नाहो. गांवांत जाऊन
लागळी होती. सहज स्याचें हक्ष पोटाकडे खायला कांही मिळतें का पहावे असा विचार
गेले. पोटावर पांढरी पिवळी खव पाहन 'बळून तो गांवामवळ गेला. त्याळा दुरून
हटाय आश्चर्य वाटलें. पुढेंतर दाताळा एक सुंदर बळगी दिसली, त्याला वाटलें
बोटांच्या ऐवजी पंजा ब मनगटावर लब. की आपण तिच्याजवळ कांदीं तरी खायळा
आणि वाघासारखे पिवळे पट्टे पाहून स्वाळा 'म्रागितलें तर खायला मिळेल. बोलण्यासाठी
श्वरीच वाटलें, ठळ्याच्या कांठीं जाऊन न्हणूनत्यानेतोंडउघडलें भात्र, हें पाहून ती
त्यानें पाण्यांत आपलें प्रतिबिंब पाढिळेंतेव्हा 'सुळंगी मोठ्याने भोरडली व धूम पू छागळी,
ह्यानें विचित्र विचित्र गोष्टी ऐकल्या, त्याठा भापण बाघ झाठो आहों हेंसमजलें,. & अदे बापरे वाघ !'" तिनें भागे वळून बकरी, कुत्रे कांढींरक
्हणें त्या गांबाळगतच्या रानांत बाघ वगेरे त्याठा फार आश्चर्य वाटलें. अंगांत एक. देखीळ पाहिलें नाही. तेव्हां कोठें करि तेव्हां अगदीं हताश होऊन तो रानांत
श्वापदे राहतात व कांहीं जागा तर विचित्र शक्ति आल्यासारले वाटे हागळे. 'कृह्जळा कळलें कीं मनुष्यवस्तीत जातां परतळा आणि एका जागीं पडून राहिडा,
आापप्रत्तच आहेत. म्हणजे त्या जागो कोणी त्यानें उड्या मारल्या. ढोंगरावर चढन आपल्याला भवेश नादी. तो जागा झाळ्य तेव्हां छान उनाडलें होते.
चुकून गेळाच तर आयुष्यांत क्धो न पाहिलें, त्यानें विचार केळा, वाईट वाटून बलु त्याळा नक इतकी ढागली दोती ती एका जागीं गवता बहन
घडलेल्या गोष्टी घडतात. गांबकरी त्या घेण्याचें काय कारण ! मनुष्य जन्म आप- 'की तो रात्रीं गांवांत त्रिरटा. छान काळोख त्तयाळा दुरून कोणीतरी बोळत येत अस्त.
बाजूळा फिरकत देखीळ नसत. ह्याला मिळाळा होता. आपण वाघाल्या भीत. 'बडळा होता. त्याढा दिवसाच्यासारखें सर्व ल्याची चाहूल ळागळी. त्यानें कानोसा
मित्राने तें सर्व ऐकलें होतें. पण होतों. आठां आपल्याला पाहून सर्व मितील.. 'कांदी दिसत दोतें. पण घरें गोठे सर्व बेतळा आणि दबा धरून गवताआड बसून
स्याळा गांवकऱ्यांचा तो भोळसटपणा असेल दा देखील एक अनुभव मिळेल. तून बद. गांदानजीक वाध आल्याची राहिळा. तिथे कोणीतरी बोळत त्याच
असें वाटलें, त्यानें साइ्स करून त्या परंतु हें काय त्वाला तर अनिवार नूक 'बार्त संध्याकाळ गांवमर पसरली होती. जाजूळा येत होते. एकजण ढट्ट होता.
रानांतूनच जाण्याचा विचार केळा. नुकतांच लागळी. भूक कशी मागवावची ? आपण रामे रात्री गांवांत येईळ वा भीतीने लोकांनां त्याच्या अंगांतल्या कपड्याबरून तो माळक
गावसाळा संपा होता. सर्वत्र हिरवळ ती. खाबंचें काय १ आपल्यास फळ-भाज्या, "गोठे देखीक वंद करून ठेवले दोते. वासरू, असावा व इतर दोघे त्याचे नोकर असावेत
मलन: आग्या
माणसाचें रूप जाऊन वाघाचे ख्प मिळाले
असलें तरी मनुष्याचा स्वमाबघर्म नादींसा 'कांडीचबोलल्य नादी, तो प्रे हित दि
झाळा नब्ढेता. त्याळा उणा बाटली स्वतःच्या एका राज्यांत राजाच्या पदरी नोकरी करूं
जिण्याबद्दळ प्रथम बाघ झाल्याबद्दळ त्याला, 'हागल्म- त्याछा चांगळी नोकरी मिळाळी.
आनंद झाळा होता. पण एकाच दिबसांत ह्याने क्षा कोणाजवळ आपल्या व्याघ्र
परत मनुष्य होण्याची तीव्र इच्छा त्याच्या जीवनाची गोष्ट काढली नार्ही. दळू हळू
मनांत उपजळी, लो लवत; आलें ते ९णित ल्याश्रजीवन
तो एका जागीं बसून हाच विचार करीत बिसरून गेला.
असला असतां त्याळा सहज वाटलें, उद्ना एकदां तो आपल्या कांडों अधिकारी
जागीं आपण असल्यामुळें आपल्यातल्या हॅ 'मित्रमंडळांबरोबर गंगा काठी फिरायळा
व्याप्ररूप मिळालें त्याच जागी पुन्हां जाऊन ड्ैळा असतां वाघांच्या गोष्टी पुरू झाल्या.
पडून राहिल्याने कदाचित मनुष्य रूप 'बाघांची भूक कशी अनिवार असते याच
है त्यानें ओळखले, त्यानें त्या गठेलु माण- मिळेळ. तो विचार मनांत येतांच तीउठळा ब! गोष्टीवर गप्पा चाळ. होत्या. सहमित्राने त्र चकित झाळा. स्वमांत देखीठ
साळा मारून खाण्याचें ठरबिळें. माणसाळा त्या शाढाखाळीं त्यानें जागीं पडून राहिला, 'लरुणबयांत एकच दिवस व्याप्रजीवन कसे स्वाहा त्या गोष्टीची कल्पना मव्हती कॉ
मारुन खार्णे त्याळा आवडत नव्हतें. पण आणि आश्चर्य म्हणजे खरोखरच त्याठा 'बाळविलें क्याचें वर्णन करून त्या श्रीमंत त्या माणसाचा मुलगाबरोबर असेल, तो
काय करणार ! दुसरी क्षिकार मिळत नाहीं मनुष्य रूप मिळालें, त्याठा फार फार आनंद 'आणसाळा कसें ठार करून लाऊन टार म्हणाळा-“क्षमाकर बाबा | अज्ञानामुळे
च भूकतर अनिवार. त्यानें जास्त वेळ झाळा. तो उठळा आणि त्याच गांबांत गेळा. हें देखी सांगितले. त्या व्याब्रजीवनांत हे कम माझ्या हातून
बिचार करीत न थांबता त्या माणसावर गांबांतत्या ळा ळोकसांगूहांगलेकीं कॉठ' क्ण गॅमत अशी कां त्याच्या बरोबरच्या घडलें. मी असतो तर तें धुणित कृत्य
उडी मारठी भाणि त्याला ठार केलें. त्या रात्राँ ७ गांबांत बाध आहा होता. अब्रिकान्यापैकी एका तरुण अधिकाऱ्याने
दोघे नोकर “ बाघ ! वाघ ! ” म्हणून ओर- संध्याकाळीं एका मुलीळा बाघ दिसळा.. आपली तळवार उपसली आणि मध्यस्थी करून तें म णा
डत पळून गेले. सहमित्रानें त्या माणसांळा बरें तर बरें, ती बांचळी वरात्री आम्ही: अंगावर थांवळा. न्हणाळा-“ तर मग तूंच मिटविलें. परतु त्या तरुण मुळानें वेळ संघी
खाऊन आपली सूक भागविली. पळो घरें व गोठे बंद करून ठेवळें होते. माझ्या
वडिळांना ठार करणारा खुनी! पाहून सूड बेण्याचें मनाजी ठरविळें. तो
सह्मित्राची भूक भागळी खरी. पण पण आज सकाळीं एका औमंत माणसाळा
त्यांच्या खुनाचा लूड घेतल्याशिवाय मी आपल्या घरीं निघून गेळा. परंतु सममित्राळा
राहणार नार्ही." त्या रात्री झोप आली नाहीं. पुन्हां कर्धी
त्याला यां वाघाचे जिणें आवडले नादीं. त्या वावाने खाऊन टाकलेंच.
चांदोचा
त्या तरुण सरदाराची ब आपली गांठ पडळी छ्च्नन्यी
ठार च
तर तो आपल्याला ठार केल्याशिवाय त्याळा लागलें असतें. वाघाने
एकामाणसाला
राहणार नाहीं. असा विचार करून तो ठार केलें यास्तव नव्हें तर वाघ हा नलुष्य
गांब सोडून निवून गेला. जातीचा शत्र आहे म्हणून त्याला ठार
येथवर गोष्ट सांगून नेताळानें विचारलें- करण्यांत हरकत नाहीं. पण त्यानें एका
राजा ! दोन गोष्टींची शं माणसाठा खाऊन राकलें हा त्याचा अपराध
त येते. सहमित्रावर नरदत्येचें ठरत नाहीं. कारण तो त्याचा स्वभावधर्म
भरोबर होईळ का? त्या तरुण आहे. परंतु जर का मनुष्य रूप असून “खोत नांबाचे एक नगर होतें. त्या एक खुंदर मुलगा झाळा, रानांत मुलाला
माणसाने जपल्या ब्रापाच्या 'खुनाबद्दळ एका माणसाळा खाण्याचे बृणित कार्य गराच्या राजाचें नांव सोमचंद्र व राणीचे राजसी भाटाची वल्नेफोठून मिळणार, साधी
सूड घेणें रास्त होईल का! या दोन त्यानें केलें असतें तर ते कधीं क्षव्य ठरलें. नांव थारिणी होतें. त्यांना एक मुळगा होता वल च त्याच्या अंगावर शसायचॉ. म्हणून
प्रश्नांचे समाधानकारक उत्तर माहीत असून नसतें. म्हणून माझ्या मतें हा अपराध व्याचें नांव भसलचंद्र असें € एकदां त्याचें नांव वल्कळचीर असें पडले
तूं दिलें नाहींस तर परिणाम तुला माहीत सहमित्रावर लागत नाहीं ब त्या अपराघा- अषोभचंद्र भांग काढण्यासा' टॉं आरशासमोर मुळ्या झाल्यावर एका वर्षा च्या आतच
आहेच. तुझ्या डोक्याची शंभर छकलें होऊन बद्दळ सुडाच्या भावनेनें त्याळा ठार करण्याचा इभा राहिळा. त्याळा बारिणी वारली. सोमचंद्रात्मा भुलाच्या पारलन-
तुझ्याच पायांवर ळोळूं ांगतील, यत्न चुकीचा ठरतो," आांढरे झाळेळे दिः त्या राणी पोषणाचा भार उचलावा लागला. बल्कलचीर
विक्रमार्क म्हणाळा-“ मनुष्याला ठा अशातऱ्हेने राजाचें मौन भंग होतांच देखीळ जबळ उभी होती. ती थोडी हसली. मोठा झाळा तेब्हां त्याला मुनि, थज्ञ ब
करणें हा वाघाचा स्वभावधर्म आहे, मनुष्याचा ठेताळ शवाइरोबर नाहींसा झाळा व आढाळा ।_ रॉबाळा आपल्या म्हातारपणाची जाणीव आश्रम यांच्या व्यतिरिक्त जगांतळी कांडी
नाहीं. सहमित्नाने मनुष्य राहून त्या माण- जाऊन लोंबकळूं लागा, [कल्पित1) खाडी, तो म्हणाला“ नको आतां या. एक माहिती नव्हती,
ज्यांचा मोह मी वानप्रस्थाभम घेणार. ति कडे पोतन नगरी प्रसक्षचंद्र याळा
वट सोमचंद्रानें भापटा यता एंक मुटगा कळलें कीं त्याचा धाकटा भाऊ आश्रमांत
असन्नचंद्र याळा राज्याभिपरेके करून बान. लहानाचा मोठा झाला जाहे.
ग्रस्थाश्रभ्न ग्रहण केला. त्याच्या अरो$र राणी नगरीस घेऊन यार्वे असा त्यानें विचार
'बारिणी पण रानांत गेळी. घारिणी वनांत केला. त्याळा वाटलें कीं आश्रमांत राहणाऱ्या
न 'जतांनाच गरोदर होती. तिळा यथावेळीं तरुण मुलाळा नुसतें बोळाबल्यानें नगरांत

अहे. का. बा. सोमण


सांगितलें कीं जामचा आश्रम्न पोतन नगरा नाही. कारण पोतन आाअमांत जाण्याचा
जवळ आहे. आमच्या आश्रमांत आळस विचारच काथ तो त्याच्या मनांत होता.
तर तुला रोज अशीच फळें खायला मिळतील 'गाढीवाळा सरळ पोतन नगरी येऊन
ब आमच्याबरोबर हिंडा फिरायळा मिळेल." पॉचळ्ा.
बल्कलचीरच्या 'पोतन नगरी गाडी पोचल्यावर गाडी-
जाण्याची इच्छा बाळा म्हणाला“ हाच तो पोतन जाश्रम.”
सोमचंद्राळा येत असलेला पाडून सर्वजणी अहे सांगून गाढीवाला आपल्या घरी
रानांतून पळून निघून गेळा.
अल्कलचीर त्वांना शोधण्यासाठो त्यांच्या बल्कळचीर पोतन नगराळा पाहून चकित
पाठोपाठ धांबळा, परंतु त्या फार वूर निवून हाळा. हा आश्रम कांदो तरी विचित्रच
गेल्या असल्या कारणानें त्याळा निराश दिसतो आहे बुवा ! वाटेत त्याला जो कोणी
वें लागलें. त्याला आाटेंत एंक गाडी झेटे त्यांना तो : महासुनि !' म्हणून हांक
येशें आवडणार नाहीं. म्हणून त्यानें कांडी दिलषळी. तो गाडीवाल्याठा म्हणाला भरून नमस्कार करी. फिरत फिरत तो राजनर्तकी स्मित करून--“ बरें !
सुंदर तरुणींना मुनिकन्यांचा वेष थारण “मकता पोतन आश्रमांत आयचें आहे. एका वाढ्याजवळ उभा राहिळा. त्या म्हणाली आणि बल्कळचीरच्या स्नानादिची
करून रानांत पाठविळें. त्यांच्या बरोबर घेऊन जातीस का १ तो गाडीवा्य त्याडा बाण्याच्या माडीवर स्माळा संगीत ऐकूं आले. व्यवस्था केळी, तिनें त्याळा सुंदर वखे
त्याने वल्कळूचीरहा देण्यासाठी सुदर रेशमी एक वेडा पीर समजून आपल्या गाडीत आवाज मायकी होता. त्याला वाटलें को अंगांत घाळायळा दिळों ब आपल्या मुळीशी
वर्ख ब ुवर्णालंकार पाठविले. बसवून निघाळा. एका चोरानें त्याची वाट. 'सुनिकल्या रानांत भेटल्या होत्या त्याच था त्यांचे ल्म करून देण्याची खटपट करूं
स्या तरुण मुळी मुनिकन्यांचा वेष अडविळी च गाडीत कांढीं माठ आहे का. बसतीळ, वाढ्यांत शिरला व माडीवर गळी, बल्कचीरळा तै कां. समजलें
धारण करून सोमचंद्राच्या आश्रमानजिकच्या बाह लागला. पण गडीवाळा वस्ताद. चै राजनर्तकीचें धर होतें. नाही. ती जें कांही म्हणाळी त्याळा तो
प्रदेशांत दिंड फिरू ळागल्या. त्यांनीं होता. त्यानें एका काठीने त्याचें राळके 'राजनर्तकी आपल्या वाठ्यांत एका होकार देत गेळा. परंतु विवाह गीतें तुरू
बल्कळ्चीरलळा व त्याला फळफळावळ ब त्याच्या जवळ जो माळ होता 'सुनिवेषांत आलेल्या तरुणाला वाहून झाल्यावर त्याला त्या गाण्यांचा आनंद जरी
खायळा दि. त्या मुनिकन्याच आहेत. याडून निघून गेळा. बल्कल- गळ आठी. तेव्डां वल्कळचीर म्टणाला. वाटला तरी गाण्यांतलें कांडी शब्द विचित्र
असें बल्कलचीरळा वाटलें ब तो त्यांच्या चीर हें सर्व कांडी कळलें नाडी. त्याला '*मळा राहण्यासाठी ष्‌का पर्णकुटीची वाटलें. मंगल्वाचे सुरू झाल्यावर तो थोडा
बरोबर गप्पागोष्टींत रंगला. त्यांनीं त्याळा सर्व विचित्र वाटलें. पण तो कांडी बोळळा व्यवस्था करा.” घाबरला, भ्याला म्हटलें तरी चालेळ,
वद - >>> किक
तिकडे प्रसत्नचंद्राळा रानांत घडलेलें सर्व आले आणि न याच्याकडे चोरीचा
वृत्त कळलें. स्वर तरुणींनी खरें खरें तेंच माल सांपडला आहे. वल्कळचीरनें गाडी-
सांगितलें. आतां वल्कळचीर आश्रमांत वाल्याला ओळखलें. त्वानें साक्ष दिली।
बाबांकडे परत गेळा की आणखी कोठें गेळा कॉ गाडीवाळा खरा चोर नव्हें. चोराळा
हेंकसेंकळायचे ? बडवून त्याच्याकडचा माळ गाडीबाल्यानें
राजनर्तकीच्या धरीं लांच्या तयारीची घेतला होता. राजानें भावाच्या म्हणण्या-. 27228:2/: 7
काव्य
गोष्ट त्याळा कळली. तेथें नवरदेवाचे प्रमार्णें गाडीवाल्याळा सोडून दिळें. ।
बिचित्र बागणें पण कळलें. त्यावरून तो आणखी बारा वर्षे लोटलीं. वल्कल-|
बल्कळचीरच असावा असें अनुमान करून चीरळा आपल्या दृद्ध बापाची आठवण झाली. याशी त्ढटाच्या कांठा सहलावणि वर्षा डौीक ठीक अर्थ सांगे, स्वम्ञे निचित्रच
ध्वी एका गांबीं गांवचा पाटील रहात असतात पण त्यांचा देखील कांहींतरी
राजा स्वतः तेथें गेला व आपल्या भाबाळा सोमचंदट तर पुत्नबिरदाने
बले. त्याहा एक मुलगा होता. त्या मुलाचे अर्थ असतो हॅ वैमारनें त्यांना दाखवून
राजबाळ्यांत घेऊन भाळा. प्रसज्चंद्राने होता. दोघे भाऊ वडिलांना मेटायल्या गेले.
नाग कलि असेंहोते. ठलित एक झार दिलें होतें.
आपल्या भावाळा सर्व गोष्टी समजावून दोघां मुलांना येत असळेळे पाहून दर्या होता. गांवकरी त्या मराचें चातुर्य हलत निवून गेलेल्याला तीन बर्षे ]ऊन
सांगितल्या ब त्याला राज्याचा अर्धा बांटा त्याला फार आनंद श्षाळा. पितापुत्रांची ब ुक्ष नपाटलाींना
पाहूार *्टणत-“* पाटील ! गेळी. पाटीळ तर मुळाची आशा सोडून
देऊन त्याचें एका राजकन्येशौ ल्न स्वस्थ बसळे होते. परंतु एकदां रात्री
करून दिलें. झोपल्यावर वैमारच्या स्वम्तांत तो मुळगा
दोन तीन महिने झूळोटले असतील, कांहीं पित्याच्या सानिव्यांत राहून दोबे भाऊ एकदां ठठित खेळायला “हणून शेळा आला तो एका पांढऱ्या थोळ्यावर्‌ बसून
सैनिक त्या गाडीबाल्याला धरून घेऊन राजधानींत परत आले. णि घरी परत जाला त्याचा आळ्या होता. तो वैभारळा म्हणाळा-
धुष्कळ शोध केळा. पत्ता लाः “काका! मी जूंभकासुराच्या गुंत आहें.
ह्या गांबांत वैभार नांवाचा नें मला आपला दास करून घेतलें आहे.
रहाते असे. ग्रांवकऱ्यांची त्याच् आतां मड लवकरच दास्वमुक्ति मिळेळ.
ब्नज्नी असे. कारण त्याच्या एका गुणामुळे पण वेळेवर कोणीतरी घेऊन जायला आलें
गॉवक्यांपेकी दोघांतिथांची एक खेप तरी पाहिजे. तुम्ही आलांत तर बरें हो मी
आत्याच्या अरी होत असे. तो स्वरांचा राक्षस पर्वतावर राहातो."
य.
शात आपलें तो _
तर कपाळावर भेतळें आणि एका ओळखीच्या कोळ्याच्या
घोड्याच्या नाळेची एक निळी खूण स्पष्ट अर्शी गोळा. त्याळा पडलेले स्व वर्णन
दिसळी. लोदारानें इतर लोकांच्या स्वप्नांचा करून सांगितळें व *्हणाला-“ तूं मत्सर त्या
थे लावून त्यांच्या मनाचें समाचान केले डोंगरावर्यत पोंचव.” कोळी म्हणाळा
होतें. पण स्वत:च्याच स्वमनाचा अर्थ &अद्यो का का? एवढी विनंति करण्याची
त्याढा हावतां येईना. काय जरूर? येतोंनावघेउन!
समुद्रकांठापासून थोड्याच अंतरावर एक त्यादिवशी ळोहारानें कोळ्याच्या घरीच
डोंगर होता डोंगर चहून जाण्यासाठा पाय- माकर खाली नेतर दोघे नाव घेऊन
र्‍्यापण दिसत होत्या, पण त्या पायच्या काळोखी रात्र होती. थोड्या वेळानें नाव
चढून जाणें माण साळा शक्‍यच नव्हतें. फार राक्षस पासऱ्यांच्या जवळ येऊन पोचली.
उंच होत्या त्या पासर्‍्या. म्हणून त्यांचें येभबर कॅसें यायचे टें वैमारळा माहीत
नांब राक्षस पाबर्‍्या असें पडलें होते. पण होतें. पण पुढे कसें जावचें आणि काय
राक्षसांनी स्वत:छा चढण्यासाठी त्या पायच्या करायचे हे त्याळा माहीत नव्हते. ऐकून आणि त्वाचा
“झरे बाळ हें तर सगळें स्वप्नच आहे. 'ह्याळा माहीत होतें काँ गुहेचे तोंड मोठे बडला होता,
यांवर मी कसा काय विश्वास करूं! १ बांधल्या होत्या यांची कल्पना देलीळ. आहे. ते एक मायाद्वारच आहे. फक्त गुदेचें दार दिसले. तो काठी खांद्यावर
नळ नव्हती. कारण कोणी
छोद्ारानें त्वम्तांतच लळित जवळ शंका केली. कोणाळा त्यावर
रात्रीं तें उघडते. कून
"तर मग ही खरी गोष्ट कीं खोटी हे चद्दन जाणार्‍या राक्षसाला पाहिलें
डोंगर
नव्हते. ह््येद्दार आपल्या नित्राला म्हणाळा- गुहेच्या दाराजवळ जाऊन पोचला, गुहेचे
पटायढा ही खूण ठेवून जातो ! ' छलित किंबदंती अश्ली होती कीं तो राक्षस त्या '“आवण दोघे स्वप्नातल्या गोष्टीवर विचार दार त्याला भर्यकर दिसळें. सुंडभाळा जांगो-
म्हणाळा. तो घोडा बळवून निघणार त्याच पायऱ्या चढून जात असे.
कहत येथवर आलों. आपल्याहून वेडा
वैमारनें राक्षसाच्या हातांतून लल्तिचें
वेळी त्याच्या तोंडांत घोळ्यानें एक ढाथ आणखी कोणी असेल का"
मारली, ळाथ बरोबर कपाळाळा लागळी व रक्षण करण्याचें ठरवून रात्री डोंगरावर % काका! तें जातां मठा काय माहीत !
त्याच धकानें ळोहाराची झोंप भोडली. जाण्याचें मनाशी ठरविलें. थोडासा काठळोख ति बुम्होंच ओळला !' कोळी म्टणाठा. बाहेर ता, पण गुहेंत गडद अंधकार
ोह्दाराचा त्या गोष्टीवर विश्वासच बसेना. पडल्यावर तो निषाळा. ठीक त्याच वेळीं पाण्यांत ल:ख उजेड ह्योता. तरी तो आंत शिरळा. चांचपत
पण जिथे लाथ ळागळी होती ती जागा राक्षसाच्या डोंगराकडे जायळा बाट. 'बढळा. तो उड्ेड डोंगरांतून कित्येक बळणें पार करावी
दुखत होती. म्हणून उठून लोडारानें आर- समुद्रांतून होती. त्यानें एक दांडके डातात
७७ आ डी
वाळून... ७८5. चांदोबा
*» > 2 यय
छळ

होता, त्याच्या खाय वंचनीस ते पत्नास मुळें उनी होता. सर्वाचा
उजेडांत एका दगडी टेबळाच्या सोडे, उंची वगेरे अगदीं एकसारखी आणि
आश्चर्य म्हणजे सर्वोचो तोंडें ललित-
बाजूला तीन चार राक्षस बसडेळे
आरक्ली होती. त्यांत ळळितळा कर्से
त्याळा दिसले. राक्षसच ते, त्यांना पाहतांच
ळोहाराच्या छातीत घडकीच भरळी.
त्या राक्षसांत जरा मोठा व त्या सर्वाचा अत्रे जोळलून आपल्या लठितत्ा !
नाक असा एक राक्षस होता. त्यानें कर्कश कक्त एक संघी देतो नी तुत्स !'" राक्षस
आवाजांत राळा विचारले-* काय दरडावून *हणाळा ग
पाहिजे वु !'" ह्ोह्ाराने सर्व मुळांना न्याहाळून पाहिलें.
तो. आवाऊ ऐकून तोहार आस्तच सर्व एकत्वारखे. काय ओळखणार तो!
घाथरळा. तरी हिंमत करून *हणाळा- क्ले राक्षसाला ः्हणाळा-“ राक्षस राजा!
स्या कृपेनें तुझे सर्व नोकर पहा, हवा,
** छलितला घेऊन जाण्यासाठी आलो आहें!
बाण्याज्षिवाय कसे सशक्त आहेत. माझ्या
“या गुद्देंत आपण चाळले आहो खरे, नोकरीचा काळ संपत आला आहे न १९
म्हणण्याचा अर्थ असा कीं तुझी त्यांच्यावर
परतत कसे येतां येणार £ त्यापेक्षां भातांच *कोणी पाठविलें तुला !'' राक्षसाने
मार्गे पाऊळ घेतळेळें धरें.'' असा एक स्याळा विचारलें. कारच कृपा आहे.”
“ह सर्व ठीक आहे रे! हुशार दिसतोस
बिचार्‌ त्याच्या मनांत जाळा. पण ते. मीच वतः आल्य !'' लोहार निर्मीक-
पाठीमागून मोठा आवाज झाळा, गुहेचे पणे म्हणाळा.
कौ लू! बथूं तुझा हा असें म्हणत
राक्षसानेदात पुढें केला. तो त पाहून
दार बंद झालें असावें असें अनुमान करून * तर मग चळ! माझ्या नोकरांत तो. झोंहाराा कावरे भरळें व त्याची गोवडी
तो पुढें निघाळा. दूर त्याळा एक दिवा ॥ आहे. त्याखा ओळलून तूं. बोलावून 'बटठी. त्यानें हाताऐवजी आपली काठी
दिसळा.. घेऊन जा.” पण तू त्याला ओळखले 'युडे केढी, राक्षसाने उतासारखी ती काठी
ळोहार त्या दिव्याच्या अनुरोधाने चाळ. नाडींस तर मात्र जिबेत परतून जातां ेणार
आपल्या बोटाळा गुंडाळली.
लागळा. आतां रस्ता सरळ होता. खाच नाही !'" राक्षसाने त्याच्य बजावून सांगितले, हे पाहून सर्व मुलें खदखदा टस
खळगे किंबा बळणें वगैरे नव्ह्ती. तो एका राक्षस त्याला एका मोठ्या दालनांत घेऊन "छागळी. लोहारानें सर्व मुलांकडे पाहिले.
मोठ्या दाळनांत पोंचळा. आंत छपराळा त्या दालनांत कित्येक दिवे डोते व
“०” *'*:*/» *:*.>**

फक्त एकच मुलगा हंसत नन्ह्ता. ळोदार


त्याच्याजवळ गेळा ब त्याच्या खांद्यावर हात
ठेवून म्हणाळा-“ हा पहा आमचा ललित ! म्हणजे आपल्याळा घेरी आळीच नव्हती र ि
आलाच बरोबर घेऊन जाण्यासाठी आलो तर. या जागीं ञाफल्याला कोणी पोचते
होतो. राक्षस किती दुष्ट असले तरी ते केलें हें त्याला कळेना. परंतु जें काम
दिळेळें वचन कर्धींच मोडीत नाहींत हें मी करण्यासाठीं तो एवढा धीर करून
ऐकलें आहे." होता तें पुरें झाल्याबद्दळ त्याच्या
लोहारानें एवर्ढे म्हटल्याबरोबर एकदम समाधान झालें.
सर्ब दिवे विझले. एकदम दाट काळोख त्याचवेळी सूर्योदय झाळा. तो डोंगर
वडळा, मोठमोठे दगड आदळण्याचा आवाज उतरून खालीं आळा. त्याचा मित्र
ऐकूं येऊं ळागल्ा, भूकंपासारखी स्थिति त्याची वाट पद्दात वसळा होता. न
बाटिकेच्या एक बाजूळा भारतीला एक
झाली. त्या भयंकर स्थितींत देखीळ लोहार बसून तिघे आपल्या गांवीं आले, लो
ललितला त्याच्या बापाकडे पोचते केलें. पांढरा शुभ्न उंच मांडब्र दिसळा, त्यांत
भ्याला नाहीं. त्यानें ज्या मुळाच्या खांद्यावर
सोनेरी चबुतरे असून बर चढण्यासाठी
द्वात ठेवला होता त्याळा उचळढल घेता, ब्वैमार राक्षसाच्या गुदेंतून लळितला
मोत्यानें मढविळेल्या पायर्‍या होत्या, त्या
पण त्याहा केव्हां घेरी आली हें कळलें सोडवून घेऊन आळा त्यांची गोष्ट
बिरंगी फुर्गांनो आणि नाना मांडबांत त्याढा एक खी बसलेली दिसढी.
नाहीं. तो शुद्धीवर आला तेव्दां गुहेबाहेर अभिमानाने त्या गांवचे गांवकरी
हछादळेळीं झाडें फारच ती आपल्या दुःखाने अतिशय क्षीण झाळी
तो राक्षस पायऱ्याच्या अगदीं वरच्या सांगत आहेत.
होती. मधून मधून कमळांनी होती आणि वारंवार दुःखानें उस्तासे सोडीत
ही आणि त्यांच्या मोंवताली होती. तिच्या भोंबती राक्षशिणींचा पाहारा
बित्ताकर्षक होते. त्या असल्यानें तिची दक्ा अगदौंच केवीळवाणी
झाडें जास्त असल्यानें त्या दिसत होती. तिनें आपल्या केसांची वेणी
*अश्ोक वाटिका ' पडले होतें. घातडेळी होती. तिच्या अंगावर अहंकार
'लरोलर्च ती वाटिका शोक बौरे कांहोंच नव्हते. ळगडे, तेंहि
मळ्केंच होते
नगरी दुमदुमून गेली
'बोषानें रावण जागा झा ताच
सोतेची आठवण झाली. तो सर्व मकारें
शंगार करून अशोकवा निषाळा.
बरोबर श्षंसर दासी होत्या. कादींच्या हातांत
खोल्यांच्या समया होत्या, कांहींच्या द्ातांत
बव च्या, मोर्जेळ 4 पंखे होते. कांडी जणी
|
नेमके तेच दागिने त्यांव ]
जेऊन चालल्या होत्या
झथूषणांचे भाळ
एकीनिं रावणाच्या डोक्यावर छत्र परळें ऐतें
व होते. ह्यावरून ती सीताच|
भसळी पाहिजे ध्याची साक्ष पटायळा वेळ
ह कडच्या हातांत एहजटित मधपात्र दोते.
रावण अश्लोकवाटिकेच्या उबळ
च्या मनांत विचार ह्याहा अबढून पादातां भावें म्हणून मारती
खाळच्या फांदीवर वेऊन वसला. ज्याळा भावाने सिंददासनावरून खाली ओढून
रामाची मेट होण्यापूर्वी डार्याची मोठी तून भाणि। माने थररां कांपन जंगळांत हांक ण आहे, आणि जो
जंगळांत बर
वण भटकत भादे तो अजूनपर्यंत
गीता असणार. हिच्या रावण *्हणाळा-* वर्थ
बानर बसले होते, अर्थातच रक्षणाभवाटी रामानें किती राक्षसांना मारलें, हिल्लबितेस । तारुण्य फिरफिरून येर रि तरी असेळ काय! तुल्ग पुन्हा त्या चें
हया वेळीं बरोवर होतांच. ते वासाठींच वाळीळा भारले, एकटेच नन हे आहे. तोपर्यत त्याच ड गे शक्‍य ना दिरण्यकयपूच्या
आकाशांतून एक राक्षस एका न्दी लोक पाल्ये धाठण्यास तयार ख्याबा. तुझ्या सोद्यानें मी
लेत असलेळा दिसळा. हिच्यासाठी मौ पुक्‍ढा मोठा 38 अता आ दा दात
आपळे दागिने खाली सुद पार करून आहे 'पसरळा आहे. त्याचा स्वीकार क? हे, पण त्या रामानें कितीहि विनवण्या
पाठून मल्य एवढे
साझा द्यात घर झी तुळा माझी पडठराणी यावर नाहकेली.्या लक्तरीषांतनी ठेवतु.ळा अगत्य,ाच्यातूं द्यस्ावाधीअशना करमळणाीनर
कहीन, प्रथ्वीचे राज्य तुझ्या पा
त्यानें पाढिळेही ती खी अगदी 'बाळीन,'* ते. जन्ममर सुखांत राइशी. ज्या वेषांत तदा किती छंदर दिसते भाहेस£
र्य पं कर मग तूं दी वज्नाचषणें पाळ म्हणजे तुझ्या
शेती. तिचा चेहेरा.

का
डलखळाभो. नीचा, मूढा, तुझ्या द्या कामाने स्व आहे, परंतु मी तुझ्याः
वृ , आपलें, आपल्या रचे, आपल्या तुळा आचद्तांच ती शिक्षा कः
कुळाचे, भाग्या राज्याचें नुकसान करून अजून दोन नहिन्याचा अवधि आहे.
घेत आहेस, द्षे सवश्व नष्ट होणार आहे. बिचार कर. नीट बिचार करून स्वखुशीने
जून जागा हो. जर तुळा श्वत-च्या माझा हात घर. भाझी रागी हो, नाहींतर
शि ताची इच्छा असेल तरतूंबऱ्या बोळानें बुद्धा मी विरून कची खाऊन टाकीन,
मळाका माझ्या पतीच्या स्वांभीन कर, तो तू बरद्धां दी गोष्ट पक्की लक्ष्यांत ठेव,”
महादा पुरुष तुळा क्षमा करील, त्यानंतर रावणाने पाहारा करणाऱ्या ॥
प्या पराक्रमाचा किंवावैभवाचा राक्षशिणींना ताकीत दिली की सीतेढा अय |
करू नकोस, रामा स्दभगांनीं तुळा दाळ्वून किंबा अन्य मकारें सीतेचें मन
ंगलें ओळखलें आहे. ते तुझा नाश. वळविण्याचा परथन्न करा नाहीतर
केश्यावांचून राहणार नाहींत. तुळा आपल्या
रूशचें हें तेज चमकू छागेळ. उठ, बळाचा एवढा अभिमान आहे तर त्यांच्या राबणाबरोबर , दाम, दंड, मेद आदि. सर्व
कर आणि राजा राणीठा पळ यात कशाळा मळा चोरून पळवून आण-
शौतिबदृळ भापडी दानुति म्यक्त के पण सीता जरा घुदा
हो.
'बांबेण परत जात असतां त्यांच्या एका पल्या निश्वयांपासून दळली नाही. सग
शोमेळ भश्ली राहा. माझी प्राणी ळीस ? त्यांच्याशी युद्ध कां नादी केळेंख?
राबणाचें बोळणें ऐकून सीता संतापाने च्या समोर तू. माझ्यकाडे नुसतें बकदृष्टीने
बायकोने स्वाहा आलिंगन करून म्हट्े- ढा भय वाटाबें म्हणून त्या भापसांत
उंगाच तिच्या मार्गे हागतां हागल्या, एक म्हणाढी-" जर हि
छाळ झाळी. अवळेच पडठेछी गवताची हिरलें असतेच तरी तुज्ञी घडगत नव्हती.
मण तुझा नाश केल्या नाडी तिच्या नशीबी रावणाचे ऐकले नाहीं तर आपण हि.
कोंडी मर्थे ठेवून ती म्हणाली-“ चांडाळा,
खुल त्याद्या ती तरी काय करणार १” बारीक बारीक तुकडे करून खाऊन टाकूया.”
नाहीत. उगाच असें म्हणून ठिने इंखून राबणाकडे पाहिले. दूसरी -'“ हो, अगदीं मद्चांत बुडवून खाऊ
र्मा डून सर्वस्वी बुड नकोस. रावण स्मित करून क्रिया हरे ! असें नाही,
सीतेच्या वोलण्यानें चिडून जाऊन ती तोडून खाऊं म्हणजे बरें."
झा अपमान करून त्यांच्या द्या अशा वोळण्याची सीतेळा
वास्तविक गि भय देखीळ वारले.
तुझी वुछाच ह्या वुझ्या अपराधाबदवळ तुज्या मृत्युदंडच
माया
मळा दिसळा आणि काय सांग! विचित्रच र्ण उंटावर बसळा आहे आणि हे.
एक एक! काय याचे अक्राळ विक्राळ रूप, मरघांव दक्षिणेकडे चाळळे आहेत.
५ कूट), हा एक
लाळ कपडे घातळेळा, लाळ फुळें भेतलेला, इतक्यांत प्रलय झाल्यासारखे वाटलें. गोपुरें बराखाली सारे
अंगाला रक्तचंदन फांसलेळा, दांत विचकून पडलीं, तोरणे ओषळळीं आणि विजेच्या, त्याची जा करतात.
हंसत असलेला राबण पुका मुंडन केलेल्या कडकडाटांत लका समुद्रांत वुद्धून गेळी.
काळें छगडें नेसलेल्या बाईला उचढून वेऊन त्याच्यांतच ळंका जळून आतं असहेल्या
हांसत खिदळत गाढवाच्या रथांत बसून ज्वाळा दिसल्या, त्या पाहतांच मी एकदम
जात भसलेला मळा दितळा. तो दक्षिणेकडे जागी झालें. थोडा वेळ माझ्या तोंडून शब्द
चालला होता. बाटेंतच तो र॒थांतून पडला. फुटेना. क्षणभरानें भी सावष झालें. तेव्हां
तसाच उठून फरफटत जातांना वाटेत एका मळा कळलें कीं मी पाहिलें तें सारें स्वभ
चिखळाच्या इबक्यांत १डळा आणि बुडून होतें. काँद्री असो मळा मात्र भीति वाटळी.
गेळा, कुम्भकर्णाची पण तीच स्थिति र्ब पाहून मळा वाढलें तें मी वुम्हांळा
झालेही दिसली, रावणाचा भुळगा ही सांगतं आहे. तुम्हीं सीतेळा काढी जास.
तसाच दिसा. नंतर मेघ गर्जनेचा मोठा देऊं नका. नाहींतर खरोखरच आपल्यावर
आवाज झाला. मी डोळे मिटळे. झोपेतच संकर मेईल.'"
मळा दिसले कीं रावण डुकरावर्‌ असलेला तें बृत्त ऐकून सर्व राक्षसिणींना दददशतच
आहे. इंद्रजीत मगरीवर बसलेळा आहे व बसढी..
त्याच्या नंतर त्याचा वारस महंमद
सुळतान झाळा. तो देखीळ अयोग्यच होता.
कटवान्यांचा सरदार सर्वरुलमुल्क वारल्या-
ेतर त्यानें राजसत्ता पूर्णपणें आपल्या हाती
करून घ्यायला हवी होती. परंतु त्याच्यांत
स्ती कर्तबगारी नव्हती. माल्वचा अधिकारी
महमद झाढ खिलजी यानें दिळीवर स्वारी
केली. तेव्हां सुलतानाच्या मदतीला म्हणून
सुल्तान मोहम्मदाच्या कारकीदींबरोबर बर्डे होत. बंडे मोडण्याचा खिज़लखान व
आलेल्या बहिळोळ खान बने स्वतःच
तुघळक वंश ल्यास गेला. त्याच्या त्याचा मंत्री ताजुल्मुल्क दोघांनीं पुष्कळ
नंतर दिह्ीीच्या उमरावांनीं दौळतखान ढोदी यक्षकेल्य. सन्‌ १४२१ मध्ये दोघेएका दिल्लीची गादी बळकावण्याचें ठरबिलें. त्याळा
र्वाच्या प्रयत्नांत यश मिळालें नाहो. परंतु
नांबाच्या सरदाराळा गादीवर बसविलें" मागून एक मरण पावले.
परंतु तैसूरलंगचा हिंदुस्थानांतळा प्रतिनिधि खिम़खान ज्या दिवशीं मरण पावळा सैम्द वंशाचा दिवसेदिवस ह]सच होत
गेला. सन १४४५ मध्यें महंमदह्ाइ मरण
क्िज्रछ्लान मुलतान येथे रहात असे. त्यानें स्याच दिवशीं (२० मे १४२१) त्याचा खान हा अ$ूगाण जातीचा प्रथम सुलतान
“पावढा..
सन १४१४ मध्ये दिछीवर स्वारी करून मुलगा मुबारक शाह याळा दिल्लीच्या पुख
ह्याचा मुलगा अल्लाउद्दीन आलम शाह होय. त्यानेंच छोदी वंद्याची स्थापना केळी.
दिली शहर काबीज केलें. दौळतखानाला कैद सरदारांनी गादीवर बसविलें. तो देखीळ ह्या हाद्दोर सर्द येथे राज्यप्रतिनिषि
गादीवर आला तेव्हां दिल्लीच्या राज्यांत
करून हिस्सार फिरोजा येथें पाठविण्यात योग्य शासक नव्हता. त्यानें राज्यांतली थोडी म्हणून कार्य करीत असे. तेव्हां यानें हमीद
आहें. कांहीं इतिहासकारांचे मत आहे की फार बंडाळी मोडली. परंतु राज्याळा खोकर्ळ दिल्ली नगर ब जवळ पासची कांहीं खेडी खान नांबाच्या मंत्र्याच्या मदतीनें सन
ख्िज़खान हा मद्दंमद पैगंबराचाच वंशज जातीपासून धोका वाढला. त्याच्या दरबारांत मात्र उरळी होतीं. तेव्हां या व्हानक्षा १५५१ मध्ये आल्मशाह याचें सिंहासन
असल्यामुळें त्यानें स्थापन तो यमुना नदीच्या राज्याचा अविपति होण्याऐवजी आपलें काबीज करून घेतलें होते. हा पहिल्या
वंशाचे नांब सैयद वेश पडलें. खिज्लखान काठी सुबारकाबाद नगराचा बांधकामांची स्वतःचें गांव बदाऊन येथें जाऊन राहाणेंच सुलतानांसारखा विळासी ब अयोग्य नव्हता,
योग्य शासक नव्हता. त्याच्या सात वर्षीच्या पाहाणी करीत असतां हिंदूव मुसळमान च्याद्य जास्त आवडले. म्हणून सन्‌ १४५१ तो एक कर्तबगार व महत्वाकांक्षी योद्धा
कारकीदांत दिष्टीच्या साम्राज्याची हद्द सरदारांनी कट करून त्याला ठार केळें. १९. अर्ध्ये तो आफ्ळें राज्य बहिळोलखान स्येदी सत्याने अफगाण लोकांचें सहाय्य
जवळ पासच्या जिल्ह्यापठीकडें गेळी नाहीं. फेब्रुवारी १४३४ च्या या कटाचा पुढारी आढ्य देऊन टाकून बदाऊनला निघून घेऊन हमीदखानाळा कैद केलें. मेवाड,
ह्या छोख्याशा राज्यांत देखीळ मधूनमधून वजीर सर्वरुळमुल्क नांवाचा सरदार होता. जोळा. दिछीच्या गादीवर येणारा बहिळोळ संभळ, मैनपुरी, सुकेत, रेवाडी वौरे स्वतंत्र
७ व. 0 दोरी
2)
राज्यें आपल्या आमळाखाळी आणली. सन्‌ नगराची स्थापना केळी. त्याठा रोवटफ्यंत
१४८६ मध्यें जोनपुर जिंकून त्यानेंआपला बंडखोरांना आपल्या अधिकाराखाली ठेकण्या-
मुलगा बार्बक शाह याला राज्य प्रतिनिथि साठीं परबन्न करावा हागळा. सन्‌ १५१७
मध्ये तो वारला त्याच दिवशी त्याचा सुळ्गा
म्हणून नेमळें. ग्वाल्हेरच्या कितरसिंद नामक
मांडलिक राजाचें पारिपत्य करून परत इत्राहिमखान गादीवर जाळा. त्याचा माऊ
येत असतां बॉटेंत सन्‌ १४८९ मध्ये तो जळाळखान याळा गादीवर आणण्याचा
भाजारी पडळा व मरण पावला.
सुळतानाचा दुसरा मुळ्या निजामखान
प्रयत्न कांहीं सरदारांनी केला. परंतु त्यांना
त्यांत यश आलें नादीं. जळाळ कैद झाला ख्ययईव“षळच्यणसळछन्लबा
हा सिकंदर शाद्द द्दा किताब घेऊन गादीवर आणि प्रुळतानाच्या आज्ञेनें त्याला मृत्युदंड
आला तो फार पराक्रमी होता, ळोदी वंशांतील देण्यांत आळा. इत्रहिभ पराक्रमी होता. पण एकदां विश्वामित्र करपी कण्व, नारद इत्या- अुनींचा शाफ्च सांबाच्या पोटी
तिघां पुळतानांत हाच सर्वात योग्य होता. कर्तबगार नव्हता. आपळा वचक वाढविण्या- दिकांसह द्वारकेळा आले. रोहिणी व खरोखरच भुसळ अन्मलें. कृष्णाच्या आज्ञेने
यानें राज्यांतीळ बंडाळी नाहींशी केली. साठी त्यानें कांहीं उच अधिकाऱ्यांना त्रास बतुदेव यांचे पुत्र आणि कांही यादव त्यांचे तुकडे तुकडे करून समुद्रांत टाकण्यांत
बंडखोरांना कडक शिक्षा केल्या. प्रमुख य्रायला पुरबात केली. *्हणून सर्व अफगाण यांना थोडी श्ड्डा करावीशी वाटळी, त्यांनीं आले. त्यानंतर राज्यभर राजाज्ञा शाळी कौ
अफगाण सरदारांच्या जगिरींची तपासणी प्रमुख त्याचे शत्रु झाले. सुळ्तानांचा मित्र कृष्ण-जांबुवतींचा मुलगा सांब याळा एका कोणी मद्यपान करूं नये, कोणी मद्यपान
करविली. भांडलिक राज्यांना त्याचा वचक दौळत खान लोदी आणि आलेखान यांनी गरोदर श्रीचें सोंग देऊन समोर उभे केलें केल्यास त्यालाच नव्हेतर त्याच्या बंधुग्रांथ-
जाणवला. त्यानें १५०१ मर्ध्ये, आज जेर्थे काबुळ्चा शासक बाबर याला टिंदुस्थानावर ब मुनिवर्यीस विचारलें-“ मुनिवर्य ! ही एक बांस देखील मृत्युदंडाची शिक्षा देण्याचें
आग्रा शहर आहे, त्याच्याजवळ एका नवीन स्वारी करण्यास बोलाविले, 'गरोदार खरी आहे ! आपण ब्रिकाल्ज्ञानी ठरलें होते. मुनींचा शाप झाल्यामुळें द्दा
बुनि. हिळा मुळगा होईल कीं मुलगी ! 0 म्रतिब्रेध लावण्यांत आळा आहे. ओळखून
मुनींना अर्थातच दा पोरकरपणा आवडला सर्वानी मद्यपान करण्याचें सोडलें. इतकी
नाहीं. ते रागाने म्हणाले-“ हा खांड साबधगिरी आळगळी तरी शाप काय व्यर्थ
| आहे! याच्या पोंटांतून पुक धुसळ जन्मास जाणार? अपश्ञकुन होऊं हागळेच. द्वारकेच्या
येईळ ब तो ब्रष्णी व अंथक वंशाचा म्हणजे ग्या गळ्यांतून जिकडे पहावें तिकडेउंदीर
बादव वंशाचा नाझ करी.” असा शाप अन्‌धुश्नी. जागीं फुटकी मडकी दिस
|. देऊन व एकदां श्रीहुप्णाकडे करब्या नजरेने ह्ागलीं. भर बाजार पुठेत कोल्हेकुई ऐ
। हात सर्व मुनि निवून गेले. येक छागली..

रा री
कजी
गेळा तेब्हां कृष्णानेनतें ऐकून सत्यमामेळा राग आला व तिनें
नाई. कृष्णाला हें सर्व ऐकून थंड आणि स्वस्थ
यादवांच्या माकडेचष्टांना सीमा उरली कां बसलां आहां, असें विचारलें.
नाहो. त्यांनीं मांस मदिरेवर मनसोक्त दात “थांबा तुम्ही सगळे, मी याळा पहा.
मारछा. आजपर्यंत जो संबम पाळळा होता ध्ृष्ट्यु्ञ आणि शिखंडीच्या शोधार्थ पाठवून
तो संखी मिळतांच सुटा आणि नृत्य, गान देतो.'/ असें सांगून सात्यकीनें तलवार
व मदिरापानाळा ऊत आळा. शष्णाशेआरा पून कृतवर्स्याचें डोकें उर्ढार
बळराम व कृतवर्मा बसले होते त्यांनॉंदेखीळ कृतवर्थ्याचा वध झाल्यामुळे भोजांना
मद्यपान सात्यकी दारूच्या धुदीत राग आला व त्यांनीं मद्यपात्रे उचढन
कृतवर्माळा म्हणाला“ तूं बरोबर होतास सात्यकीवर केकाथळा तुरवात केली.
म्हणून अथ्वत्थाम्यानें झोंपढेल्यांचा अमानुप तैंपाहूनपदुम्रानें भोजांवर दता केळा.
वध केला. क्षत्रियांच्या हातून असलीं कामे _ ओजांनी स॒त्यकी ब भथुज्ञ दोघांना ठार
होतात. यादव बीर असलें श्रूणित पापकर्म _ केले.
हें सर्ब पाहून छृप्ण यादवांना म्हणाळा.. कधींच करीत नाहींत. प्रयुझानें षण कृत- छृष्णाळा राग आला. त्यानें एक मूठभर सर्जाचा बघ केड!स. आतां बळरामाचा शोध
* महाभारत पुरू अश्याच बर्स्यावर व्यंग बाण केळे _ गवत उपटले. त्यांचें सुसळ झालें. त्याच्या काह या."
हेन अपशकुन होऊं हागळे होते. मानव “कळलें बरें का भागुबाई ! उपास सहाय्यानें कृप्णानें सर्व ममुख वीरांचा संहार तिथे बल्रामाच्या शोधार्थ निथाठे.
बंशाचा संहार मुरू होण्यापूर्वीच असे ळाणा्या भ्रिभवाचा बघ करणारे क्षत्रिय केला. तेंच गवत उपटल्यावर त्यांची मुसळे
अपद्षकुन होतात. असें युथिष्ठिर *्दणाळा दीर आम्ही देखीळ पाहिले आहेत. छंतबर्मा झाल्य. तीं बेकन भोज, अन्धक, रोनेय डोता. कृष्ण दारूकाळा म्हणाला
होता. ह म्हणाळा. इत्यादिक यादवांनी भापसांत युद्ध करून
क्सी सर्वयादवांना समुद्रकाठी क कृष्णाने कृतवर्म्याकडे एकदाच करड्या स्वतःचाच संदार करून घेतला. पिता- इस्तिनापुरीं जाऊन यादवांच्या या संडाराची
बरयास सांगितलें.
गितलें. बृष्णी
वृष्णी व अंधक सपल्लीक नरेनबरेने पाढिळे,पाटिळे बातमी सांग, अर्जुन जरूर मदतीला धा
समुद्रकाठी गेले. मांस, मदिरा व मिष्टान्न र आनिंब
पुत्रांनी देखीळ परस्परांचा वध करून बेतछा. येईल." दारुक रथ घेऊन निधाळा, नंतर
कृष्ण मुसळ बेऊन निघाला. त्यानें देखील कृष्ण बजल्य म्हणाळा--* तूं जाऊन ल्रिय
तयार्‌ करण्यांत आलीं. सर्व द्वारकावासी या नीचाचा माऊ पी ांचें
समुद्र किनाऱ्यावर पोंचळे. कृष्णाचा बाल- स्यमंतक मण्यासाठी सत्राजिताचा वध केळा 'किल्वेक यादवांचा संहार केला. तेव्हां बज रक्षण कर. नाही तर त्यांच्या दागिन्यां-
मित्र उद्धव, यादव बीरांना समुद्रकाठी घेऊन नव्हता का!" सात्यकी कृष्णाला म्हणाळा. - बे दार्क दोघे कृष्णाला म्हणाले-' साठीं चोर त्यांना जास देतीळ. तो
चांदोबा पख बा
चांदोबा
अंतर चाढल़ ग्रेहा असेळ, त्याच्या अंगावर बळ्राम [गस त मम 1.

एक मुसळ येऊन आदळलें आणि त्याचा त्याच्या पोटांतून एक श्वेत सर्प वाहेर आळा
अंत झाला.'' तेव्हां कृष्ण बळरामाळा आणि समुद्रांत निघून गेळा. तो आदिशेष
म्हणाळा-“ दादा ! मी ल्रियांना राजघानींत होता. वरुणलोकाच्या नागप्रमुखांनीं त्याची ।
पोंचता करून येतों. तोंपर्यंत तूंयेथेच रहा.'' पूजा केळी. बळरामाळा देह त्याग करीत
ख्रियांना राजधानोंत पॉचविल्यावर कृष्ण असलेला पाडून कृष्ण निर्जन बनांत एकटा
बमुदेबाळा म्हणाळा-'' श्रियांच्या रक्षणाचा हिंडत राहिला. नंतर त्यानें योगनिद्रा
भार तुमच्यावर टाकून जात आहें. बलराम अहण केली.
अर्जुनाची बाट पहात रानांतच बसळेळा त्याच वेळीं जर नांवाचा एक रानटी
आहे. मी तिकडेच जात आहें. ज्या जागी शिकारी त्या बाजूळा आला. त्याला दुरून
सर्व थादवांचा संहार झाला तेर्थे राहण्याची कृष्णाचा पाय हरिणासारखा बाटला. त्यानें
आतां माशी इच्छा नाहीं, भरी ब दादा नेम धरून वाण मारळा. जबळ येऊन मगरीच्या ठत्हावाजवळ ्ानकर्भी ब लार्जार आणि त्याच्या अनुयायांनी सू य त्याच्या
दोघे यापुढें तपश्चर्या करणार भाहों.”? बाहातो तों कृष्ण, त्यानें कृष्णाचे पाय स्वीदा((ंचें क्षण केलें. नंतर ठे त्या गहान (सियांच्या खहयांप्रमाणे आणि साहाय्याने
ज्ञेनराच्या तिकरावर्न एका खोळ दरीत उतर तेथें त्यांना एक मलुष्य एका भव
असें सांगून वसुदेवाळा क्रष्णानें नमस्कार धरून माफी मागितली. कृष्णाने जरा दृतांत घरून मोठमोऊ्ये कांडीतरी पुटपुटत असा
केळा आणि निघाळा. त्याळा जात असलेला माक करून आज्ीबोंद दिळा आणि देह उतरवा
पाहून ख्विंयांनी आक्रोश केळा. पण तो त्याग केला, त्याच्या देडांतून एक दिव्य हे. कोणीतरी नरमांसभक्षक जातीचे
दुरत उतरल्यावर तें आश्चर्यकारक दृश्य
म्हणाळा-** अर्जुन येत आहे, तुम्ही घाबरू ज्योति निघून आकाझ्यांत गेळी. देव, देवां- हून स्लूवत्याचे साथीदार मयनीच छोक दिसतात. तो गंडगैरंड म्हयून ओरडत.
असें सांगून तो निघून गेळा. गना च क्षी न मुनींनी त्याचें स्वागत केलें. ब चकित झाळे. जयमळ कोणाच्याहि नऊरेस त्या पक्ष्याळा घरून उड्या मारीत आहे, या
बडल्याझिवाय आपल्या साधीदारांना खूण चा सरदार असावा. आपण एका

करून एका झाड'वर चढळ. त्याच्या पाठोपाठ संकटांतून खुटका करूत घेऊन दुसऱ्या
'गोमांग व ळखूपण चढठे. त्या मांत्रिकाने संकटांत तर सांपडळों नर्सू१ जयमळ
किंवा इतर कोणी स्तयांना पाटिलें नाहीं. केच्या स्वरांत म्हणाला,
क््र्39्33.....त्ययय
“तूत तरी त्या मांत्रिकाच्या अनुयायांची
प्रतिज्ञा केळी -“ गंडमैरंड पक्ष्यांचे पर कापून 'आपल्याळा भीति राहिळी नाहीं. शवानकर्णी
कोण घेऊन जात आहे हें आम्हांहा चांगले ब मार्जारनें सांगितळेल्य़ा गुदेची वाट ञप-
| माहीत आहे. आजपासून त्यांच्यापैकी एकानें 'ल्याळा सांपडळी तर आपलें
देखीळ आपल्या राज्यांत पाऊळ टाकलें तर होईेळ. आपण भयानक दरौत सदज पोहोचू
तो जिबेत परतू शकणार नाडी." झाकू.” गोमांग म्हणाला.
“तर मग चला!रात्रंदिवस डोळ्यांत तेळ ले ऐकून जयमळ जरा इंसला व म्हणाला-
घाब त्या पक्ष्यांचा मामा राहतो त्या पवेताचे ॥. &बेल्या या डोंगराळ प्रदेशांत आणि या
रक्षण करा,” असें सांगून त्या मांत्रिकाने झाडीत ती गुदा तुळा सडजीं सांपडेळ असें
आपल्या हातांतळा तो गंडमैरंड पक्षी सोडला. बाटले होब? घाई करण्यांत तरी काय
“आतां कळलें की त्या गरुडराजाचे कागदा? पहिल्यानें स्वतःचे रक्षण कसें
अनुयायी कोडून पेख मिळवीत होते ते! 'करक्याचें दा प्रश्न आहे आपल्या समोर.
म्हणजे पेखवाल्यांच्या जातीशीं यांचें शकुत्व त्यामांजिकाच्या अनुयायांच्या ननरेस आपण
छखू कांही बोळणार तितक्‍यांत तो आहे.'' जयमळनें हळूंच ळखूच्या कानांत
मांत्रिक आपल्या अनुयायांना संबोधन करून बढळो तर संपलेच." साथीदार कोणी
सांगित्हें.
स्हणाळा-“* आपल्या सर्व कष्टांचे मूळ कारण ख्खूनें भगदी दळू चाहूळ लागल्याशिवाय नाद्दीत याची खात्री झाल्यावर ळखू वगैरे
“पण एक गोष्ट विसरतो आहेस.
म्हणजे आपळा शत्रू. त्यानें आपल्या या कदाचित ते आपल्याकाच पैख चोरणाऱ्या झाढांच्या आहून दूर चाळत जाऊन व पर्वत च्या पायथ्याशी पोंचठे,
पक्ष्यांना चोरून पकडून नेऊन जातीचे होक समजून ठार करायचे ! कांहीं तरी पाहून जबळ यायला दो स्याच खेळी डोंगरावरून त्यांना एक
कितींचे पेख कापून नेले कोग जाणें ? त्या छखूनें सावध राहण्याच्या स्वरांत उत्तर दिलें. खूण केली. ते अवळ आल्यावर दूर डोंगरा- आरोळी ऐकूं आळी. तिघांनी वर डोके.
वक्ष्याच्या मामाचे आपण रक्षण केळें पाहिजे, झाडावर चढून तिथे आपसांत बोळत. 'कडे ओट दाखवीत म्हणा डा-“* आपण त्या चार पांच जंगळी आपले
लोच आपलें रक्षण करील, गंडमैरंडाच्या असतां तो मांत्रिक आपल्या अनुयायांसह - र्गी निर्विज्ञ पोचू शकलो तर गुद्देची बांबत खालीं ग्रेते असलेळे
रक्षणासाठी आपलें सर्वस्व पणाळा होवायळा तेथून निघून गेळा. तो दृष्टीजाड होईपयत बाट कोठें आहे, खात्रीलें कळेळ. अगदॉ दिसे. ते ओरडत होते-।“* कोण तुम्ही ?
बुमची तयारी आहे !” तिथे झाडावरच दुवा घरून बसून राहाळे. 'निःशब्दपणें चळा." फिरा मार्गे. एक पाऊळ देखीळ पुढें टाकलेंत
त्याचें उत्तर म्हणून त्याच्या सर्वे अनु- जवळपास कोणी नाहीं. यांची खात्री चेतर ते त्या भ्रमाणें त्या डोंगराच्या तर म्राणाळा भुकाळ. आतां गंडमैरंडाचे पेल.
यायांनी आव आपले माळे वर॒ उचळल परल्यावर ते खाडी उतरे. दिशेतें निधाठे. तो डोंगर उंच सखळ व 'कायायला मिळणार नाहीत.”
सांदोचा २." ७०22 चांदोवा ७२७९७०७७०७.)
अर्‌ कोणती तरी ते
जयमळ मार्गे फिरला ब त्याच्या पाठोपाठ व्हृणाळे की श्वानकर्णी व मार्जार दोबांना
डोवेदेखीळ ५ळूलागळे. तिथे एका मोठ्या नेमकी गुद्दा कोणती व ती भुवारांतळी
शिळेभाड दडून बसले. कोणी कांडी बोळढा आणखी
नाहं. ते रानटी ळोक पाठलाग करीत येत.
चोरवाट कोठली हें माहीत नाहीं.
तर नश्ततीलळ अशी शेका त्यांच्या मनात
ते अलें देखील भ्दणाळे नाहीं का कीं त्या
साहजिकच होती. ५ण बराच वेळ स्वा अदेकर दरात प्रवेश करून कोणी करत
बाजूळा कोणी फिरकळा नाही. तेव्हां कोटे. आलेला त्यांनीं पाहिलेला नाहीं. भुयारांतल्या
त्यांनो निश्थि4पणानें एक श्वःस सोडला. बाटेची गोष्ट काल्यनिकच असावी.'' जयमल.
“तो भुयाराची वाट कोठें माहे कळलें व्हणाळा,
महा!" म्हणत गोमांगनें त्यांच्याकडे & म्हणजे काय बाटेळ तें करून त्या
आश्चर्यचकिञ मुत्रेनें पाहिलें, मंत्रिकाची व त्याच्या अनुयायांची नजर
पण जयमलच्या मनावर त्याचा कांदींच . जुकवून ानकर्णा वौैरेंनी सांगितलेल्या
जयमहनें रडून उतर दिळे. ." आम्दी परिगाम झाळा नाहीं. तो स्तरित करून । होंगरापयन आपण पोंचळो १डिजे !” लखूने सूर्यास्तानंतर चेद्रोदय झाला. हखू व
गँडगैरंढ पक्ष्यांचे पंख न्यायळा आलों नाही, खछणाळा-* त्यांत आश्चर्य करण्यासारलें काय । बिचारले. त्याचे स थीदार डोंगर चढ लागले. जग्रमळ
आम्हांला आमच्या बाटेनें जाऊं द्या |" आपल्या साथीदारांना म्हणाला-।' आजचे
माहे! अरे श्वानकर्णीने आणि मार्बश्ने. अयमेळनें होकारार्थी मान हटवून
जयमळ बोळतच होता, डोंगरावरून आ डोंगरापलीकडे ती भयानक दरी आहे. 1 आहहे .« काळोख पडल्यावर जाणे वरे चांदर्गे आपल्याळा व आपल्या शत्रझा दोघां"
मोटमोठे दगड गरणमडत खालीं येऊ लागले. असें नव्डतें का सांगितेहें : म्हणजे
जी
हे ढोंगर
1 होईळ. तोंययेत आपण येथेंच थांबू. रा. नाहि फायद्याचे अ हे. आपण या पदेश्यांत
गोमांग कांही तरी बोळणार होता. पण स्या भयानक दरीच्या आलीकडे आहेत. र न
म्रढा असें वाटतें कीं येथें त्या नवखे, म्हणून आपल्याला वाट ओळखायळा
च्याच; नढल्यंबर
त्वाद्य म्हणाला-'" अरे तू. त्यांची द
एकदरीदिसेळबंतसेचे $1101 तयञा भीति नाही,
ळा मीत़रि नाही.
आतां अअः
आतां सोव. माउण किंगा आपळी सावळी आपल्या
किती समजूत घालण्याचा वल केळास दिसले तर मधठी दरी भयानक हणून आणले होतें ना ते काढा.'*
त्तरी ते दगडांचा ३' करूनच त्याचें दरी आहे हें समजावद्य इरकत नार ऱ्ज्ञहि “गने ज्र य,
शत्ूछा दिसेळ, म्हणून त्याला पण तेंफाय्योचे
उत्तर देणार हें नाही का कळत. ळा * हरमग त्यांनी कोणती तरी एक गुहा शेनंटी गोमांगनें पळसाच्या मोठः आहे. माझ्या मतें आपल्याला थोडा त्रास
म्हणून यांतून सुटायळा एकच उपाय आर असें म्हटलें होतें ते. काय तव वांबूनयागळेल्याभाक गा काढल्या जाळा त्री आरण झाडाआडूनच चाळे.या.'१
मागें परतणे !” सर्डोनी मिळून पोटभर खाऊन घेतळें आणि तित्रे झाडांच्या आड काळोखांतून जात
संघ्याकाळपर्येत तेथंच बसून राहाले. असतां त्यांना समोर एका झाडाखाली एक
अ का
७7.7“ (टि चास क ७७७0009505:5:5:5:5
ह्याचा जणूंकांदी श्रतिध्वनि त्याच्या साथी- *“ जपल्या साथीदाराच्या रक्षणासाठी हे
“त्यांत काय ! तें कांहीं तेवढें कठीण
नाहीं. मी पढीकडच्या झाढाजवळ कांदींतरी दारांचा ओरडा ऐकूं येऊं ढागला. ळोक इकडे येत आहेत. आपण डजव्या बाजूनें
आवाज करतों. तें काय आहे हें पहायळा * आतां वेळ घालवून भागायचें नाही. निसटून निघून जाऊं तिकडे वाट मोकळी
लो. तिकडे वळेल. तुम्दी दोवांनीं पाठीमागून स्याचे पाय बांधून ब तोंड बांघून त्याळा आहे. चळा या, पळत या.'/ असें सांगून खू
त्याळा घरा बत्याच्या तोंडांत बोळे कोंबा. फेडून देऊं या कोठें तरी. तो ओरडळा उजब्या बाजूनें पळत डोंगर चं हांगळा,
नाहींतर तो ओरडा करून जपल्या सांथी- आहेवत्याचें उत्तर पण त्याच्या साथीदारां- अनुमान केल्याप्रमाणे डोंगराच्या
दारांर गोळा करायचा. नंतर त्याचे पाय टोकाळा शत्रूचा एक देखीळ मनुष्य नव्हता.
बांधून त्याला द्या एका बाजूळा टाकून.” त्यानें डोंगराच्या टोकावरून पलीकडे दूरवर
असें सांगून गोमांग हळू इळू मांजराच्या पुढे आयला तयार झाले तेव्हां त्यांना वाहिले तेव्हां त्याळा आश्चर्यच बाटलें. त्याळा
पावलांनी एका बाजूळा एका झाढाभाड डोंगरावरून त्या पाहारेकऱ्याचे चार पांच एक मोठी रुंद दरी दिसळी, विचित्र झाडे
नाऊन उभा राहिळा. साधीदार थांबत ओरडत येत असलेले ब त्यांवर बसळेळे भ॒वांसारखे गंडगैरंड पक्षी
थोब्यावेळानें तो उभा द्वोता त्या आजूनें
काळी आकृति हळत असलेळी दिसळी व * खटखट ' असा आवाज ऐकूं येऊं ढागळा. दिसले. आपले पैख पसरून बसले!
चाळण्याचा आवाज पण ऐकूं आला, तिघे ळॅगेच तो पाहारेकरी आपला भाळा बर
झाडाआड लपून त्या बाजूळा पाह लागले, करून त्या झाडाकडे जात. ओरडळा-
* डोंगरावर जायची दी एकच एक वाट “कोण तिकडे ! समोर ये !"
आहे असें दिसतें आणि त्या वाटेवरचा त्या तो. तिकडे बळळा आणि पाठीमागून
मांत्रिकाचा हा पाहारेकरी असावा.” गोनांग ल्ह्खू व जयमळ दोघांना पाठीमायून त्याला
स्हणाळा. धरलें. ळ्खूनें पाठीमागून त्याचे दात धरले
“मला देखील तीच शंका वाटते. पण तंगढ्या आपल्या पायांनो
तो वाट झडवून उभा असेपर्यंत आपल्यात
पुढें तरी कसें जातां येणार £ म्हणून काय
ब्वा अवधीत, तो
डे डोंगरावख्न
* हीच ती. भयनक दरी! मळा -तरी पळून जाऊं देऊ नका. भाळे भोसकून
शंका नाहीं.'' लळूविजयोत्साहानें म्हणाला. ठार करा.'१
मळा देखीळ झाका नाहीं. पज सर्व त्याच्या पाठोपाठ झखू ब त्याचे
डोंगराच्या या टोंकाप सून दरीत जारूचें साथीदार द्वोते तिकडे जोराने पळत डोंगर
कसे या उभ्या खडकांवर पायाळा आधार चढ ळागले. अगदों जवळ येऊन पोंचळे
मिळे अशी एक तरी जागा आहे का! ' तेव्डां जयमळनें एक जाडजूड वेळाढा घरले
जबनक्क निराश होऊन म्हणाला, आणि द्रींत उतरूं लागल्य व म्हणाळा-
'ऊत्रक्यी
ण्यष्ळ्ळ
“य़ा पदा बेळी दिसत आहेत महा. आतां या बेळांच्या मदतीनें आंत उतरल्या- वी'पुप्पुराचा प्रधान धघर्मेपाळ याळा कामपाळ झाल्यावर तिनें ळोकळाजेस्तब आपल्या
चांगल्या जाडजूड आहेत. घरून उतू या शिकाय गत्यंतर नाहीं. ढखू व गोमांग पण
'नांबाचा मुळगा होता. तो स्वतंत्र मुळाळा एका दासीच्या हातीं स्मशानांत
दरीत! '' गोनांग म्हणाला. त्याच्या पाठोंपाठ झरकझप उतरूं लागले, 'ब्रिचाराचा होता आणि कोणाला सांगि- नेऊन ठेवायला सांगितलें. ती मुळाळा
त्या वेळी बळकट आहेत कीं नाहीं हें तितकयांत मात्रिकाचे अनुवायी तेर्थे तल्याक्षिथाय तो एकदां परांतून निघाला स्मशानांत ठेवून परत येत असतां तिळा
पाहण्यासाठी जसमळ आणि लखू जरा खालीं येऊन पोचले व त्यांना वेळ धरून उतरतांना आणि काशीला आला. अपरात्री कोठून आळीस असा प्रश्न करून
बांकळे. पण तितेक्रयांत त्यांना पाठीमागून पाहून ओरड्ले-“ कापा ते वेळ आणि काशीचा राजा चंडलिंह याळा कांतिमती राजाच्या शिपायांनी कैद केलें, तिनें
भोरंडत किती तरी लोक येत असल्याचा आदळूं द्या त्या दुष्टांना खाळीं खडकावर. 'नांबाची एक मुळगी होती. एकदां ती स्वतःचा प्राण बांचविण्यासाठा खरेंखरें तें
भास झाळा आवाज जबळ जंबळ येऊं सर्वांना एकदमच मोक्ष मिळेल. दोन दोन आपल्या मैत्रिणोंबरोबर बार्गेत खेळत असतां सांगून टाकलें. तिनें कामपाळ राजोद्यानांत
ळागळा. एक जेण रडून 'इणाळा- दगड घेऊन संब बेल ठेचून तोडण्याचा
'कामपाळ तेथें आळा. तिचें सौंदर्य पाहून कोठें शोपतो हें देखीळ सांगून टाकलें,
“ अरे हे ळोक तर येथेच आहेत ! यांना प्रन करूं लागले, ब तिच्याशींच लझ करण्याचें ठरवून तो राजाच्या शिपायांनी त्याळा धरून राजा-
तिळा एकांतांत भेटळा. दोघांची ओळख समोर हजर केलें. राजानें त्याला शिरच्छे-
झाडी ब दोघांनीं गांधर्वविवाह करून दाची शिक्षा देऊन पाठवून दिलें. चांडाळ
चेतळा. कांतिमतीळा दिवस गेले व तिळा त्याळा घेऊन वध्मभूमीकडे गेले.
बुक पुत्ररन्न झालें. तिकडे कांतिमतीचा मुळ्या स्मशानांत
कांतिमतीच्या गुप्त विवाहाची गोष्ट तिच्या रडत होता. त्याचें रडणें तारावळी नांवाच्या
बरी कोणाठाच माढीत नव्हती. सुरुगा यक्ष कन्येने ऐकले. ती कुबेराची मुळ्गी
चद
ततच
चा.
सुटका करून घेऊन चांडाळाच्याच तळ्वारीने छृद्म केलें. तिच्या इच्छेविरुद्ध नाहीं. पण
त्याचा वध केळा अन्‌ पळून गेळा.
तै. मल्य त्याबद्दळ प्राणदंड दिळास! सांग,
रानांत त्याला एका झाडाखाली तारावली
आतां तुझे काय म्हणणें आहे !
उभी असलेली दिसली. दोघांची ओळख
चंडसिंह थोडा घाबरला. म्हणाळा-
झाळी. तारावली म्हणाळी-*“* कुवेरानें मळा
सांगितलें आहे कीं आपण दोघे पूर्वजन्मी % तुझी कांहींच चूक नाहीं. मीच रागाच्या
पतिपल्ली होतों. या अन्मीसुद्धां तुझी प्ली मरांत ती शिक्षा केळी. मळा क्षमा कर
होऊनच राहण्याची इच्छा आहे. कुवेराच्या उद्यां भी सर्वांसमक्ष तुमचें लप्न करून देतो.'?
आज्ञेनेंच मी तुझ्या मुळाचें रक्षण केलें आहे.. कामपाळानें आपल्या सासर्‍याला सोडून
मरी त्याला वसुमतीकडे ठेवून आलें आहे." . दिलें. चंडसिंहानें वचन दिल्याप्रमाणें
तें ऐकून कामपाळळा फार आनंद झाळा. आपल्या मुलीशी त्याचें लम करून दिलें.
* तिच्याशी ल करून तो तिच्या बरोबर त्यानंतर कामपाळाळाच त्यानें आपला प्रधान
होती ब॒ मल्य पर्वतावरच अलकापुरीा राहे हागळा. दोन तीन दिवस आनंदानें नेमले. कामपाळ तारावळीळा घेऊन आळा बाण्याच्या नोकरांनी त्याळा धरलें, राजाचे
'चाळळी होती. तिनें मुळाळा डचब्यजञ घेतलें नंतर कामपाळ तारावलीला म्हणाला- ब आपल्या दोघां पत्नीसह आनंदानें त्याचा शिपाई त्याळा धरून न्यायाधिशाकडे नेत
आणि आपले बडील कुबेर यांच्याकडे *“चंडसिंहानें एका छुक अपराधाबद्दल _ संसार थाटला. होते. त्याच वेळी ख्ृत्युबिजय नांवाचा एक
त्याळा घेऊन गेली. कुबेराच्या आज़ेनें तिने मळा प्राणदंड दिला. मी त्याचा सूड एकदां एक विचित्र गोष्ट घडली व मदांध हत्ती त्याच्या अंगावर धांवून आळा.
त्या मुत्गळा मगध देशाची राणी वसुमती घेतल्यावांचून राहणार नाहीं.'' ती. कामपालनें स्वतःच्या ढोळ्यासमोर आपल्याला फांशीची शिक्षा मिळणार या
हिच्याकडे नेऊन ठेले. वधुमतीनें मुळांच्या तै ऐकून तारावली गाठांतल्या गाळात _ डतांना पाहिली. गोष्टीची त्याळा खात्री होती. म्हणून जिवावर
पाळन पोषणाची जबाबदारी स्वत:वर हंसून म्हणाली-'“ ठीक ' मध्यरात्रीच्या वेळीं. कांशी नंगरींत एक अट्टल चोर रहात उदार होऊ तो एक काठी घेऊन त्या
घेतळी. ताराबली पुन्हां परत काशीच्या जा. म्हणजे तेथें कांतिमती पण मेटेळ.'१ असे. त्याचें नांव पूर्णमद्र असें होतें. तसा हृत्तीळा मारायळा घांबळा. हत्ती त्याळा
स्मशानांत आली. यक्षिणीच ती, तिच्या मंत्रकळानें कामपाळ _हो उच्च कुळांतच जन्माळा आळा होता. सोंडेत घरणार इतक्यांत पूर्णभद्रानें हत्तीच्या
चांडाळ कामपालळा वध्यभूमीकडे घेऊन चंडसिंहाच्या शबनग्रहांत पोंचळा. राजाळा _बण वाईट संगतीत पडून चोरी करूं दांतावर जोरानें काठी मारली. तिरिमिरीनें
गेळा व त्याला मारण्यासाठी त्यानें तळवार जागा करून आपली तलवार दाखवून 'हागळा. एकदां त्यानें एका वाण्याच्या हत्ती मागें वळळा आणि पळूं ळागळा. पण
उचढली. परंतु त्यापूर्वीच कामपानें स्वतःची म्हणाळा-“' आपल्या पापार्चें पायश्चित्त कर्‌ ! रांत चोरी केळी. चोरी करीत असतां महावतानें हत्तीला अंकुश्च मारून पुन्हां
द्ध चांदोबा >> 3.>““7>> कळि... डा
पुढे कांदीं दिवसांनीं चंडसिंद् वारला.
हालात
'एक मुळ्या झाला होता. आणखी तुमच्या पुष्कळ समजूत घाळण्याचा यल्न करून
त्याचा मोठा मुळ्गा चंडधोष क्षय रोगाने बंडीळ बंधूना ह्यांनींच विष घाळन त्यांचा पाहिळा. पण ती निवून गेली. कामपालाला
पुष्कळ दिवसांपूर्वी वारा होता. गादीळा कांटा दूर केला. तुम्ही लहान, ते नाही फार वाईट वाटलें. राज्यकारभाराची जवाव-
वारस त्याचा पांच वर्षीचा घाकय माऊ तुमच्या वाटेळा जात. पण तुम्ही त्यांचें दारी तरी देखील तो मोठ्या कष्टाने संमाळीत
सिंहोष हा होता. कामपाळनें त्याळा ऐकत नाहीं असें जर का त्यांना कळलें तर होता. परंतु सिंदधोपानें कामपालाला कैद
गादीवर बसविलें भाणि त्याचा मंत्री म्हणून मात्र जें होईळ तें देवच जाणें.” करून त्याच्यावर राजद्रोढाचा अपराध
राज्यकारभार पाहूं लागला. या गोष्टी सिंहघोषाळा खऱ्या वाटूं छाबळा ब त्याचे डोळे काहून टाकण्याची
कामपाळ मंत्री तर होताच, राजाचा 'हागल्या. परंतु यक्षिणी ताराबळीच्या भीती- त्याळा शिक्षा केळी,
मेहुणापण होता. सर्व राज्यकारभार त्याच्या खुळे आपल्या मेहुण्याचा विरुद्ध कांडी अर्थातच ही गोष्ट कोणाळा आबहली
हातांत. त्याची मर्जी संभाळून इतर अधिका- करण्याची त्याला डि*मत होईना, नाहीं. तो अन्यायच होता. पूर्णमद्राळा पण
व्यांना काम करांबे ळागे. पण तें त्यांना पंवु कांहीं कारणावरून कामपाळ व राजाच्या या. आततायीपणाचा फार राग
कसें पसंत पडणार तारावठी दोघांचें भांडण झालें. कामपाठनें आला. कामपालला झालेली शिक्षा स्वतःचा
पूर्णभद्रावर सोडण्याचा परयक्न केळा, पण सिंहृघोष थोडा मोठा झाल्यावर त्यांनीं
हत्तीला काठीचा बार इतका मर्मी बसळा अधानाविरुद्ध त्याचे कान भरायला पुरवात
होता कीं तो पळू ळागळा. पूर्णमद्र त्याच्या केली. म्हणत-** अक्कासाहेबांचे यजमान
पाठीमागे धांवत त्याळा पिटाळूं ळागळा. आहेत हें कोणाला माहीत नाहीं ! पण
कामपाळ हें सर्व आपल्या घराच्या सरकारांना खरी गोष्ट कदाचित माहीत
सज्ञांत उभा राहून पहात होता, पूर्णमद्राळा नसेळ. द्दा गुत्त विवाह झाळ् होता. थोरल्या
बोळावून तो म्हणाळा-“ तूं मृत्युविजयळा महाराजांनीं शिरच्छेद करून टाकण्याची
तदा पळवून ळाबलें आहेस, वुझ्या या दिक्षा दिळी होती. पण ह्या आहे मोठा
शौर्याबद्दळहद व साहसाबद्दळ मी तुळा या वस्ताद. त्यानेंच कट करून महाराजांना ठार
खेपेस माफ करीत आहें. पुढें संमाळून करण्याचा घाट षातळा. पण महाराजांनी
रहा." तेझ्दांपासून दोघांची परस्परांशी त्याच्या. मीतीनें त्याचें हग तुमच्याबहिणीशी
मैत्री वाढत गेळी. करून दिलें. अहो, त्या लम्नापूर्वी त्यांना
चांदोबा
तो म्दणाळा-“ मी आपल्या वडिल्यंचें रक्षण केळी जाईल अशी घोषणा केली होती.
करण्याची जबाबदारी बेतों. त्यासाठी शत्र ती घोषणा ऐकून जमा झालेल्या लोकांनी
युद्धाला मी तयार आहें.” राजाज्ञेविरूद्ध ओरडा सुरू केळा. त्याच
तो हें बोळतच होता तेवव्यांत एक 'गडवडीत अर्थपालनें मंत्र टाकून सांप
सांप विळांतून बाहेर आळा. अर्थपाळाळा 'सोडळा. सांप प्रथम चांडालाळा व नंतर
मंत्रविद्या अवयत होती. त्यार्ने मंत्र टाकून 'कामपालाळा चांवळा व गर्दीतून जाऊं
सांपाला धरलें व म्हणाल्य-“ छान! मी
'ळागळा. लोकांनीं त्याला वार दिली,
या सांपाळा घेऊन जातों ब ऐन वेळीं मंत्र
अर्थयाळ झाडावरून उतरळा व त्यानें
टाकून त्याल सोडतो. तो माझ्या वडिलांना
जाऊन चावेळ. ते वेशुद्ध होऊन पडतील. मंत्रबळानें विष चढ्ठं दिलें नाहीं. कामपाल
मी त्यानंतर त्यांना मंत्र बळानें जिवंत करीन. बेशुद्ध स्थितीतच पडलेला होता,--अगदीं
सर्व लोक ते आतां मेले असें समजून त्यांचा मेल्यासारखा. अर्थपाळ पुढें येऊन म्हणाळा-
डोळ्यांनी पाहण्यापेक्षा आत्महत्या करून घेणें अंत्यविधि करण्याची तयारी करतील. तुम्ही *«राजद्रोह्याळा राजानें तर शिक्षा सांगितळी
झाला नाहीं. कांतिमती कानपाळळा आपल्या
त्याहा बरें बाटलें. म्हणून तो राजधानीच्या जाऊन माझ्या आईला सर्व नीट समजावून होतीच. त्या पूर्वीच देवानें त्याहा ही अशी
घरीं घेऊन गेली. तिनें पतीला एका दर्भा-
बाहेर रानांत निघून गेळा. तेथें त्म़राला एक सांगा व वडिलांच्या बरोबर सती जाण्याच्या शिक्षा केडी आहे." सनाबर निजबलें. कारण त्या काळच्या
तरुण मुलगा दिसला, पूर्णभद्रानें चवकशी तयारीने रदायल्य सांगा. पुढें जे करावयाचें या सर्व गोष्टीची कांतिमतीळा थोडी रीतीपमाणें सती जाणाऱ्या क्षीनें तसें करा-
केली तेव्हां त्याला कळलें कीं तो काम- तें मी पाहून घेईन.'/ ओोडी माहिती होती, म्हणून ती भ्याळी बयाचें असतें. नंतर तिनें बरोबर आलेल्या
थाळाचाच मुलगा आहे. त्याचें नांव अर्पाळ पूर्शमद्रानें ञानंदानें कांतिमतीळा जाऊन तरी जास्त दुःखी नव्हती. आपल्या छोकांना निरोप दिळा व अर्थपालला
असें होतें. मगधची राणी वधुमति हिने त्याप्रमाणें सांगितलें. अर्थपाळ सांपाळा थतीचे ढोके मांडीवर घेऊन ती बसळी म्हणाळी-* बाळ ! आतां तूं माझी ब
स्याला होतें व लढानाचें मोठें केलें बेऊन वव्यनूमीकडे गेला व तेथें एका | ब भावाकडे सती जाण्यास परवानगीसाठी आपल्या वडिलांची मेट करून
होतें. मोठा झाल्याबर तो देशभर हिंडत आाढावर चढून बसळा.. 'निरोष सांगून पाठवळा. भावानें परवानगी अश्चेपाळानें मंत्रबळानें आपल्या बापाला
ईिंडत काशीजवळच्या रानांत येऊन पॉचळा. राजाचे नोकर कामपाळळा घेऊन वच्य- : आनंदानें दिली. जिवेत केलें ब सर्व हकीकत सांगितळी आणि
पूर्णमद्र याच्याकडून त्याला त्याच्या चूर्मीत जाळे. राजाज्ञा सांगण्यांत आळी. 'चांडाळाळा जिवंत करण्याचा प्रय्न म्हणाळा-*“ आतां तुम्ही सांगाळ तसें पुढे
बापाला मिळालेल्या शिक्षेचें वर्णन कळलें. डोळे काहून नंतर त्याचा वध करावा असली कित्येक मांत्रिकांनीं केल्य, पण कांहीं उपयोग करूं या.
नळ. 3.
* आपलें हें घर किल्ल-्यासारखें सुरक्षित
आहे. यांत सहजी कोणाळा शिरकाव झयनगृद्ापयंत एक झुयार खोदून तयार |
मिळणार नाहीं. आंत काय होत आहे हें केलें ब त्या बाटेनें तो श्रयन गृह्ांत पोंचळा.
कोणाला कळणार्‌ देखील नाहीं. मी कित्येक त्यानें राजाला कैद करून आपल्या जाई-
ळोकांवर उपकार केळे आहेत वते खात्रीनें वडिळांसमोर द॒जर केलें. सिंहबोपार्ने समोर
माझ्या मदतीला घांबतीळ, माझ्याजवळ आपल्या बहिणीला ब मेहुण्याला पाहिलें.
शाखाखांची कमतरता नाहीं. आपण प्रेत त्याची मान खाळीं झाळी ब त्याच्या तोंडा-
राजाच्या बिरुद्ध असंतोष पसरविळा तर वाटे एक शब्द देखीळ निघाल्या नाहीं. गरीबच माणसाला एकुलता एक मुलगा गोपाळच्या
बापाने पाटलाच्या घरी
आपल्याला सूड घेतां येईल." कामपाळ त्यांनी तरुण राजाल्य तुरुंगांत टाकलें. होता. तो लहानपणापासूनच फार कामाळा ळावून दिलें, पोटभर खायला तर
म्हणाला, कामपालनें आपला मुळगा अर्थपाळ याळ अशक्त होता. त्याळा कांदीं काम देखीळ घालीळ ना पाटीळ, खायळा आणि अंगांत
कामपाळ ब अर्थपाल दोघांचे कारस्थान गादीवर बसविलें. करतां येत नव्हतें. त्याचें नांव गोपाळ घाळायळा दिलें कॉ पुरे. असा विचार
तरुण राजाला कळलें. त्यानें त्यांचें पारिपत्य कांतिमतीचा मोठा भाऊ क्षय रोगाने असें होतें. बापानें आपल्या अशक्त व त्यानें केळा.
करण्यासाठीं जय्यत तयारी सुरू केली. पण वारा तेव्हां त्याची ब्रायको गरोदर होती. असद्वाय मुळाळा मोठ्या कष्टानं ल्हानाचें गोपाळनें पाटळाच्य़ा घरीं तीन वर्षे
त्र्यांत त्याळा मश मिळालें नाहीं, तिळा एक मुलगी झाली होती. ती मुळगी मोठें केलें. परंतु पुढे तर दोन वेळचें नोकरी केळी. पाटीळ त्याला मारी, उपाशी
एकदां अर्शपाठनें पूर्णमद्राच्या मदतीने आतां चांगळी बयांत आली होती. तिचे पोट्सुद्धां भरेनासें झालें. म्हणून गोपाळळा ठेबीं, कामावरून मात्र त्यानें काढलें नाहीं.
राजबाड्यांतल्या सर्व गुप्त मा्गीची व जागांची नांब मणिकर्णिका असें होतें. कामपाळनें नोकरीळा लावगें भाग झालें. परँतु गोपाळच अगदीं कंटाळून गेला आणि
माहिती काहून घेतली. राजा कोठें झोपतो तिच्याशी आपल्या मुलाचें लम करून दिलें. पण अशा अशक्त पाप्याच्या पितराला पाटळाचा निरोप घेत म्हणाळा-*' माळक !
नोकर कोण ठेवणार £ म्हणून गोपाळचा तुमच्या घरची चाकरी तीन वर्षे केली.
बाप त्याळा गांवच्या पाटलांकडे घेऊन आतां दुसरीकडे करावी म्हणतों. पगार
गेळा. पाटलांनी त्याका नोकर म्हणून ठेवून देऊन निरोप द्या.”
बेतठें. पाटीळ स्वभावानें अगदीं निष्ठुर व पाटछानें त्याच्या हातावर तीन रुपये
दुष्ट होता. तो मारहाण करी व काम ठेवले व म्हणाळा-“ वर्षाला एक रुपया या
करून घेऊन नंतर मजुरी देत नसे. प्रमाणें मी तुळा पगार दिळा आहे."
पण तो मिकारीव्दळळच्यायचातता बाबरूं गोयाळ थोडा वेळ बुटमळळा.
यया पण मग
नकोस ! मी तुला खायला का आलों आहें १ ॥ किच्वार करून म्हणाळा-“ कृष्ण आपला
एक रुपया मला दे!" | वावा बाजवूं ळागळा म्हणजे सर्व गोपिका
“माझ्याजवळ आहेतच मुळीं एकूण थयथय नाचू ागत असें मी ऐकलें आहे.
तीन रुपये, तुळा एक रुपया दिळा तर्‌ कपडे मह्या देखीळ असा एक पावा दे. मी
विकत घ्यायला माझ्याकडे काय डरणार्‌ "१ बाजवूं लागळाँ कीं तो ऐकून ऐकणाऱ्यानें
गोपाळनें बिचारलें. नाचूं लागावे.”
“तीन रुपये आहेत ना? मग एक भिकारी स्हणाला-“ जरे हा काय वर
रुपया मळा दे, दोन स्पये पुरतीळ तुळा "१ मागितळास ? पण या खेपेस चांगला
मिकारी म्हणाल्या. बर भागून घे बरं का !''
गोपाळ एक रुपया त्याला देऊन पुढे “मळा एक गोफण दे कीं किती दुरून
निघाला. वाटेंत त्याला आणखी एक भिकारी दगड मारळा तरी अचूक नेम लागेल."
“मी जे कपडे घाढल आलों होतो भेटळा. तो पहिल्या मिकाच्याहूनहि आस्त गोपाळ म्हणाळा. गोपाळ तेथेंच दगडाला टेकून जरा
त्याच कपड्यांवर जात आहें.'' गोपाळ उंच होता. त्यानें देखीळ गोपाळकडून एक & अरे तूं हें सर्व काय मागत बसला विश्रांति घेण्यासाठीं बसळा आणि त्यांचा
नम्रपणे म्हणाला. रुपया मागून घेतळा. आतां गोपाळजवळ आहेस ! कामाची कांहीं वश्वु मागून घे क्षणभर डोळा लागळा. उठून पाहातो तर
* कपडे देईन अक्षी मी कबुली दिली फक्त एकच एक रुपया उरला. कौ." मिकारी म्हणाला, शेजारीं एक पाबा ब गोफण ! पाहून
नव्हती. पगाराची तरी बोली कोठें होती ?” डोंगराच्या चढणीच्या टोंकाळा तिसरा “मी कोणाकडे कांडी मागितलें तर त्याहा आनंद झाला.
पाटीळ म्हणाळा, मिकारी भेटला तो पहिल्या दोषांपेक्षांदि 'ह्योच तें देईल असा वर दे!?' गोपाळनें तो पांबा आणि गोफण घेऊन बाजार-
गोपाळ ते तीन रुपये घेऊन कपडे विकत जास्त उंच होता. गोपाळरनें त्याला उरळेळा विसरा वर मागितला. पेठेंत गेला. तो एका कापडाच्या दुकानांत
घेण्यासाठी शेजारच्या बाजार पेठेंत निघाळा. एक रुपया देऊन टाकळा. पण त्या तिसऱ्या हा वर॒चांगळा मागितळास. तूं गेळा व त्याळा जें कांहीं हवें होतें त्यानें
ती बाट डोंगराळ प्रदेशांतून जात होती. मिकाऱयानें त्याला विचारलें-“'* तूंमळा रुपया मागितल्याप्रमा्णें तुळा पावा व गोफण एका दमांत सर्व सांगून टाकलें, दुकानदार
एका वळणावर त्याला एक भिकारी भेटला. दिलास तसा भाणली दोघांना आधी दिळा देतों ब तिसरा वर मागितळास तो अगदीं चिक्कू मारवाडी होता. पण त्यानें
तो भिकारी इतका उंच होता कौ त्याळा होतास ना! तर मग प्रत्येक त्पयावदळ देखीळ मान्य!” असें सांगून मिकारी गोपाळनें जें कांदीं मागितले तें देऊन टाकलें
पाहून गोपाळ घाबरून मोठ्यानें ओरडला. एण॒क एक वर्‌ मागून वे ! १ निबून गेला. ब पै देखीळ घेतळी नाहीं. नंतर तो एका
2”
आरमंत गृडस्थाकडे गेला आणित्यानें त्याच्या पुरे झाल्या तुझ्या गप्पा ! मळा नाढीं
जेबळ त्याचा घोडा मागितळा. त्यानें वेळ त्या ऐकावला !" असें म्हणत पाटीळ
आनंदानें दिळा. गोपाळा तिसऱ्या वराचा जाणार इतक्यांत गोपाळनें एक दगड एका
मत्यय आला. तो घोड्यावर बसून सरळ पक्ष्याला मारला. तो पक्षी पाटलांच्या समोरच
पाटलांच्या घरी गेळा, त्यानें घोडा थांबवून बाभळीच्या झाडाच्या कांठ्यांत पडल.
पाटलांना हाक मारही व॒म्हणाळा- पाटीक चकित होऊन म्हणाळे-* मग
' नमस्कार पाटीळ ! ती बांसरी बाजवून दाखव कीं !”
पाटीळ चकित होऊन बिचारूं लागला- “तुम्ही तेबढा पक्षी काढून आणून
“ अरे ह्या घोडा कोणाचा भाणलास वाटतें £ दिलात पर बांसरी वाजबीन व गोपिकापण 1 कोळी होता. एकदां त्यांच्या जाळ्यांत देणार £ जर आपण बरोबर किंमत मिळावी
आणि हे कपडे ! राजाच्या शिपायांनी नाचूं लागतीळ.” गोपाळ म्हणात्म. एक मासा सांपडला. त्यानें तो मासा म्हणून भांडू हागळों तर भी हिरा चोरून
पाहिळें तर मुसक्‍था बांधून नेतील. गोपाळ पाटीळ गंमत पाहण्यासाठी तो पक्षी _ झापल्या बायकोला नेऊन दिला. बायकोने आणला म्हणून सरकार दरबारांत वर्दी
म्हणाळा आणि ही बाघुरी रे कोठडी! काढायला कांग्यांत गेळे. त्याबरोबर गोपाळनें मासा कापळा. आंतून एक चकचकीत करायळा कमी करणार नाहींत. म्हणून
कृष्णा सारखा पाबा वाजवळलास म्हणजे बांसरी वाजबायळा सुरवात केली आणि त्या खडा बाहेर येऊन पडळा. तो एक कोळी सरळ राजवाड्याच्या दिंडी दरवाज्या-
गोपिका धांवत येतील असें वाटलें होय आबाजानें पाटील कांठ्यांतच पिंगा धाडून हिरा होता. जबळ जाऊन उभा राहिला. पाहारेकऱ्यांनी
तुळा !'' पाटलांनी थट्टा केळी. नाचूं हागले. सर्व अंगभर कांटे बोचळे लो मासा तसाच मीठ घाठन बाजूळा त्याहा अडवले आणि विचारलें-“काय
* त्यांत काय पाटीळ या बांसरीपेक्षां डी आणि कपडे फाटून गेले. ठेऊन दे. मी तो बाजारांत जाऊन विकीन काम आहे आंत"
गोफण चांगळी आहे. पहा तर जरा 7 गोपाळनें जें मागितले तें देऊन पाटलार्नी
गोपाळ म्हणाळा. आपली सोडवणूक करून घेतळी.
चांगली किंमत मिळेल.” कोळी बायकोला * कांहीं नाहीं महाराजांची मेट थ्यायळा
1 णाठा आणि बाजारपेंठेंत निघाला. आळ नाहे.” कोळी म्हणाळा.
पण वाटेत त्याला एक शंका आली. “ राजाची भेट घ्यायला !” पाहारे-
त्रो मासा विकायचा कसा? एक तर कः्यांनीं आश्चर्याने त्याहा बिचारलें. “ तूं
कापलेला. कोण विकत घेणार? हिरा कोण गांबचा राजा, बुवा, आला आहेस
दाखवळा तर तो माझ्याच्या पोटांतूनच राजाच्या मेटीला £”7
निघाला या गोष्टीवर कोण विश्‍वास करणार “नाहीं हो! मी गरीब कोळी आहें.
आणि माझाची खरीखरी किंमत कोण मेहरबानी करून आंत सोडा! मळा
केड करण्यासाठी त्यानें हा हिराच |
द्वारपालक आणखी एका शिपायाळा
पाठवून दिछा.”
दारावर उभा करून तो हिरा आंत घेऊन
जत्देऱ्यानें त्याची किंमत पांच हजार
गेल्य. कांदीं बेळानें तो बाहेर कांढीं कपडे
रुपये देऊं केळी. द्वारपाळक जास्त किंमत
घेऊन आठा आणि म्हणाला-*“* महाराजांनी
मागू गळा. अव्हेऱ्यानें दहा हजारापर्यंत
तुझा हिरा पाहून आनंदानें तुळा इनाम किंमत वाढवळी आणि म्हणाळा--" या उपर
म्हणून हे कपडे दिळे आहेत.”
कोळी निराश शाळा. त्यानें विचारलें- तुझी मर्जी ! ” द्वारपाल्कानें तो हिरा दहा
* महाराजांनीं एवढेंच इनाम दिलें ! "१ हजार रुपये घेऊन त्या जव्हेऱ्याला विकळा.
“ नरे खुळ्या, तूंएक कांचेचा तुकडा 1. पल जातां हा हिरा विकत क्ेण
आणून दिलास त्याबद्दळ महाराज तुळा : घेणार? निदान पंचवीस हजार नाद्दीं
आपलें राज्य देतीळ असें वाटलें का?” : मिळाळे तर काय उपयोग! त्यानें राजाला
ब्रारपाळकानें बिच्ारलें. कोळी हताझ होऊन
जाऊत तो हिरा दाखविला. राजानें
आपल्या रक्लपारखी अधिकार्‍यांना तो
राजाकडे कांडींच मागावयाचें नाहीं. राजा- घरीं निघून गेला, ह्वातांत ठेवा आणि दोन्ही वेळां दिरा
दालविळा. त्यांनौं त्याची किंमत तीस देवीच्या हातांतून खालीं पडला.
छाच एक नजराणा द्ायळा आलें आहे.” द्वारपाळकानें तो हिरा राजाळा दिला
नव्हता. मधल्या मर्थे लाटा होता. तो हजार लावली.
कोळी म्हणाला. राजानें जव्हेऱ्याळा बोळावून विचारलें-
दुसऱ्या दिवशीं बाजारांत गेला. अव्हेच्याला __
द्वारपालकानें विचारलें कीं स्वत: जाऊनच
रोजा हिरा आपल्या अंत:पुरांत घेऊन
“तुळा हा हिरा कोठून मिळाला! हा
गेळा. तेर्थे एक कुलदेवतेची मूर्ती होती. हिरा खरोखरीच चांगळा आहे. पण याच्या
तो नजराणा दिला पाहिजे असें कोठें आहे? दाखवून त्याची किंमत विचारली.
तुळा आंत जाऊं दिळें तर मळाच फांशीची जव्हेर्‍्यानें हिरा पारखून पाडिळा आणि मनांत कांहीं संशय असला कौं राजा खरीदींत कांद्ीं तरी ल्बाढी आहे."
शिक्षा होईल. जें कांदीं तुळा द्यावयाचें ह्वारपाळकांठा विचारलें-“ तुझ्याकडे हा देवीचा कौळ घेई. या खेपेस देखीळ जव्हेरी म्हणाळा-** महाराज, मी आप-
असेल दे. मी महाराजाकडे पोंचतें करतों.'' हिरा कोटून रे आळा?” राजानें देवीचा कौळ घ्यायचें ठरवून तो ल्यासमोर कधी खोटें बोलणार नाहीं. मी
बिचारा कोळी निराद्य झाला. त्याने द्वारपाळक म्हणाछा-* माझा एक नाते- . हिरा देवीच्या हातांत नेऊन ठेवळा आणि दहा हजार रुपयाळा विकत घेतळा आहे. यांची
बरोबर आणलेला हिरा त्याठा दालखविळा बाईक व्यापारी आहे. समुद्र पारच्या 'डोळे मिठटून देवीसमोर हात जोडून उभा किंमत याच्याहून खात्रीनें जास्त आहे.''
आणि म्हणाळा-“ हा मी मदह्याराजांना नजर दूरदूरच्या देशांशी त्याचा संबंध आहे. . राहिला. हिरा खालीं पडल्याचा आवाज * पण तूं हा कोणाकडून विकत घेतळास
करण्यासाठी घेऊन जालों जाहें./ मी. त्याला कर्जे दिलें होतें. त्याची 'आळ. राजानें पुन्हां दोनदां दिरा देवीच्या हें सांगज्लीळ कौ नाहीं !' राजानें विचारलें,
पक. खांदोवा चा
जव्हेर्‍्याने खरें तें सांगितलें. म्हणाळा-- कोळी आले. राजा आपल्य मंत्री, जव्हेरी साधन
* द्वारपालकानें विकला ! आणि द्वारपाळक यांना बरोबर घेऊन त्यांतळा छुकू ससा एका दगडाजवळ येऊन म्हणाळा-* तूं चांगले दांत घडवतोस असें
राजानें द्वारपाळकाला बोलावून विचारलें- हिरा विकणारा कोळी कोण, हेंपहायला मी ऐकलें आहे. मळा दोन दांत घडवून दे!"
*तूं हा हिरा जव्हेऱ्याळा बिकलास हें खरें निघाला. द्वारपालक ब कोळ्यानें परस्परांस “जुज्षे दांत तर चांगळे वळकट आहेत ना !'' दगडानें विचारलें,
आहे. पण तुळा हा मिळाळा कोठून ओळखले. “बाजे दांत चांगले वळकट नाहॉत असें नादीं. मळा भोठे दांत हवे
ब कला? 7. राजाच्या तर्फे पघानानें कोळ्याकडून आहेत, वाघासारखे मोठमोठे !'' ससा म्हणाला,
द्वारपाळकाची बोबडीच वळली. म्हणाळा- तो हिरा त्याहा कोठें मिळाळा हें क्चिरून “ कद्चाळा !” दगडाने विचारलें.
* महाराज, माफ करावी ! एका कोळ्याने घेतलें. घरीं जाऊन त्यानें माझ्याचे ते दोन * कोल्ग्याळा भीति दाखवायढा. त्याचा सुळघुळाट फार वाढळा आहे.
सो मळा आणून दिला. मी त्याबद्दल त्याला तुकडे आणले आणि स्यांत हिरा कोणत्या मळा पाहूच तो पळेळ असें कांडी तरी करावेसे वाटतें मळा." ससा मढणाळा.
एक घोतर जोडा आणि उपरणें विले. तो जागीं होता हें देखीळ दाखविलें. दगडानें सश्याळा हवे होते तसे दांत बसवून दिले.
आनंदानें निवून गेळा."' राजानें द्वारपालकाळ् तुरुंगांत टाकलें. सश्यानें तळावांत आपलें तोंड पाहिलें आणि गाळांतल्या गाळांत हंसून
“कोण तो कोळी! घेऊन ये बोळावून जव्हेऱ्याळा त्याचे दहा दजार रुपये परत व्हणाळा--“ याला म्हणतात दांत ! " इतक्यांत तेथे एक कोल्हा आळा. संसा
घाबरून दगढाळा जाऊन म्हणाला-'' बाबारे! हे घे आपले दांत ब मळा याहून
त्याहा !" राजानें आज्ञा केली. देवविठे आणि हिऱ्याची खरी किंमत तीस
औठे ब भयंकर दांत बसवून दे."
* महाराज ! त्याचें नांव गांव मला हजार रुपये त्या कोळ्याला दिले,
दगड म्हणाठा-“ हें पदा, मळा वाटतें कौ दांताऐवजी तुझें काळीअच्च
माहीत नाही.'। द्वारपालक म्हणाला. तो ती तीस हजार रुपयांचीमोटघेऊन घरीं अदब दिलें पािजे.'१
राजानें राज्यभर दवंडी पिटवून सर्व गेळाआणि बायकोसमोर तीओतून म्हणाळा-
कोळ्यांना दरबारांत हनर करण्याससांगितलें. ५ हिऱ्याची खरी किंमत ती ही आहे.”
नांवाचा मुळ्या होता. गादीवर वसल्यानंतर
त्यानें त्याचा चुलता खांडिक्य याचें राज्य
देखीळ बळजबरीने आपल्या राज्याला जोडलें,
खांडिक्य आपल्य मंत्री व पुरोहित यांच्या
सह रानांत जाऊन राहूं लागळा.
हव्याच्येच्य स्गन्वोळय केशिध्वजाळा योगविद्या अवगत होती.
विकरमार्काने हद्द सोडल्य नाही. तो पुन्ढां त्यानें यज्ञ केळे आणि आपली शक्ति
झाडाजवळ गेळा. मेत काढून बेतले वाढविली. एकदां तो योग समाधीत असतां
आणि तेंखांद्यावर टाकून नेहमींममाणें स्मझा- शका वाघानें येऊन त्याची यज्ञबेनु खाऊन
नाच्या बाटेनें निघाळा. तेव्दांमेतांतबसळेळा. टाकली. हें जें पाप घडलें त्याला प्रायश्रित्त
बेताळ त्याच्याशीं बोड. ळागळा. म्हणाला. काय हें त्यानें यज्ञ करणाऱ्या थोर कषी
«तूं कोणत्या हेतूनें हें सर्व करीत आहेश्त मुनींना विचारलें. पण कोणी प्रायश्चित्त सुचवूं
हें मठा कळत नाहा. तुळा पाहून मळा झकला नाहीं. पण कशेर मुनींस विचारल्यास असा प्रश्न केला. तेव्ह
खांडिप्र्याची भाठवण येते. तुळा थकवा ते सांगतील असें अनेकांनी सुचविले,
वाटं नये म्हणून मी त्याची गोष्ट सांगते! “ राजा, मळा तर्‌ याविपर्थी कांडींच माहीत
ऐक.'' असें सांगून त्यानें गोष्ट सांगाबल!
राजा कडर मुनींच्या आश्रमांत गेळा ब नादी. मग मी तरी काय सांगणार!
त्यानें त्यांना तोच प्रश्न केला.
सुरवात कशेर मुनि तरी सांगू शकतीळ कीं नाहीं
जनक राजाचा वंशज अमितध्वअ नांवा! मुनि म्हणाले-*“* राजा, तुझ्या प्रश्न ठीक यांची मळा शंका आ
एक राजा राज्य करीत असे. त्याळा आहे. मळा देखीळ ठीक ठीक काय प्राय्वित्त
मुलगे एकाचे नांब केतध्बज व केलें असतां तूंर्‍या पापांतून मुक्त होशील हें डिक्य !
दुसऱ्याचे खांडिकय. दोषांनी बावाचें राज्य मांडीत नाडी. परंतु जर का तूं शुनक केशीध्वजासमोर
तें ऐकून दुसरा एक प्रश्न
बांडून घेतलें ब. आपआपल्या राज्यांत मुनींकडे गेळास तर ते तुळा खात्रीनें काय उमा राहिळा. ज्याळा गादीवरून काहून
राज्य करूं लार कुतव्वजाला केकिथ्वक म्रायश्चित्त कराबें हें सांगू. शकतील." त्याची गादी आपण बळकावली आतां
केशीध्वजञ ग्ुनक मुनींकडे गेला आणि त्याच्याकडे कोणत्या तोंडानें जाऊन हा प्रश्न
वेताळाच्या गौंष्टी घडलेली गोष्ट सांगून काय प्रायश्चित्त करावें विचारावयाचा ? विचारला तरी ते त्याचें
असा विचार करून केशीच्वज र॒थांत
1:10]
*
केल्यास आपणांळा दोष लागणार
बसून खांडिक्याकडे गेळा. त्याळा पाइतांच नार्ही. झत्रुत्र्ण किंचित देखील ठेवूं नये
खांडिक्याला राग आला. म्हणाळा-“ दुष्टा ! अशी राजनीति आहे. आपण त्यानंतर
अजून तुझी दुष्ट बुद्धि गेळी नाहीं तर! 'निर्विअर्णें राज्य करावें.
माझा बघ करण्यासाठीं तूंया एकांत स्थानी परंतु खांडिक्याला तो सला पसंत पडळा
पण आल्य आहेस. मग हा छद्य वेष करून नाहीं. *्डणाला-* यानें ज्ञदीक्षा घेतळी
कशाला आळा आहेस तुझ्या अंगावर आहे. आतां याचा वध केळा तर त्याळा
हरिणाजिन असलें तरी ग्रगचर्म पांघरछेळा परलोकी सुखप्रासरीचा अधिकार सहजी
बाघ आहेस तूं. तूं माझें राञ्य बळजबरीने मिळेल. याला जिवंत सोडलें तर त्याचा
हिसकावून घेतलेस. तेवढ्याने तुझे पोट कक्त इकळोकच सुखी होईल. म्हणून मी
भरलें नाहीं. आतां माझा जीव घ्यायळा याचा बघ करीत नाहीं,"
आला आहेस. माझे राज्य हिसकावून त्याने केशीध्वज याच्याजवळ येऊन
उत्तर देतीळ का! थोडा वेळ तो बिचार चेणार्‍याचा बघ करण्यांत काय पाप आहे! बिचारलें-* असा कोणता धर्मसंदेद तुझ्या न्हा रथांत बसून खांडिक्याकडे गेला,
करीत उभा राहिछा. पण नंतर त्यानें मनाशी उभा रहा, मी तुझा वध करतो." मनांत उत्पन्न झाळा आहे !'' केशीव्वजने त्याळा समोर येत असलेळा पाहून खांडिक्य
बिचार केळा कांढीं हृरकत नाहीं हा प्रश्न तै ऐकून केशीघ्वञ तांडिकयाळा नमस्कार आपले दोन्दी भक्ष बिचारले आणि झक्षाखर घेऊन युद्धास तयार शाळा.
विचारयाळा. प्रश्न विचारल्यावर जुन्या बेरा- करून म्हणाळा-**मी तुझा वध करण्याच्या खांडिक्यानें त्यांची समाधानकारक उत्तरें “मी युद्ध करण्यास आलो नाहीं, गुरु-
मुळें खांडिक्यानें माझा बघ केळा तरी मळा हेतूनें आळों नाडी. मनांत एक दोन शंका देऊन प्रायश्चित्त सांगितलें आणि त्याळा दश्चिणा देण्यास आलों आहें. तुमच्या
अज्ञाचें फळ मिळेळ. कारण मी या वेळी होत्या त्यांचें समाधान करून घेण्यासाठी निरोप दिला. कृपेमुळें माझा यज्ञ पुरा झाळा, मागाळ ती
यज्ञंकार्य नीट चालावे म्हणून झटत आ आला आहें. माझ्या शंकांचे समाधान केशीध्वज राजधानीत परत आला. गुरुदक्षिणा द्यायहा मी तयार आहें.”
परंतु जर का त्यानें परश्नाचें सरळ उत्तर करावयाचें कीं माझा बघ हें मी तुझ्यावरच आयड्थित करून त्यानें बज्ञ पुरा केळा. त्यानें केशीध्वज म्हणाला.
तर तसेंहि फळ मिळेल. कारण बज्ञ चाळ, सोडतो. मी दोन्डींला तयार आहें. पुरोहितांची पूजा करून त्यांना दक्षिणा खांडिक्यानें मंत्री व पुरोद्ित दोघांचा
राह्वीळ व यज्ञ यशस्वी झाळा म्हणजे फळ हें तें ऐकून खांडिक्यानें ञपळा मंत्री व दिळी. परंतु त्याच्या मनाला एक गोष्ट पुन्हां सद्या वेतळा. “ स्वारी छान फसळी
मिळणारच. म्हणून त्याच्याकडे जञाण्यांत पुरोहितदोषांचासदाघेतला.दोघेम्हणाले- राहून राहून टोंचत होती कीं खांडिक्याळा आहे. संकटांत. निल््संकोच राउ्य मागून
कांडी हरकत नाहीं. “हा तर आपला हाडवैरी. याचा वघ आपण गुरुदक्षिणा दिळी नाहीं. म्हणून तो व्या.” तें ऐकून खांडिक्याळा हंसूं आलें.
चांदोबा
तो केशीध्वजाजवळ जाऊन म्हणाछा-“ मळा नाहींस तर त्यांचा परिणाम री
कोणत्याहि बस्तूची गरज नाहीं. फक्त तुला आहेच, तुझ्या डोक्याची द्रंभर छकलें
रेत असलेली य्रोगविद्या मला शिकव.” होऊन तुझ्याच पायावर लोळूं ळागतील.''
तें ऐकून केशीध्वजाला आश्चर्य वाटलें. तें ऐकून विक्रमारक म्हणाळा-“ खांडिक्य
कारण खांडिक्य आपलें राज्य परत मागून एक कुळीन क्षत्रीय बशी होता. म्हणून
चेणार असें त्याळा बाटत होतें. तो राज्य लोभ त्याच्या मनांत एवढा जास्त
खांडिकयाळा गुरुदक्षिणा म्हणून थोगविद्या नव्हता. परंतु ज्यानें बळजबरीने आपलें
शिकवून निघून गेला. राज्य हिसकावून घेतलें त्याच्याशीं मैत्री
घेताळानें येथवर गोष्ट सांगून राजाळा तरी ककी ठेवणार! कुलीन क्षत्रिय
आपळा अधिकार युद्ध करून मिळवतो, त्या दिवसापासून तुफद्ा खलीकांच्या एकदां खळीफा शिकारीळा गेले होते.
बिचारलें-'' राजा, मळा एक शंका बाते.
हृदयाची राणी झाली. एक क्षण मर्‌ तुफदा आपल्या खोलींत एकटीच होती,
राजानें त्याचे मंत्री ब पुरोहित दोघांनीं सछा भिक्षा मागून, कोणाचे उपकार म्हणून
बेत नाहीं. दी गोष्ट मंत्र्याळा किंबा पुरो- देखीळ तिचा विरह त्यांना सहन द्दोत नसे. तेव्हां खळीफांची मोठी बेगम जुबेदा तेथे
दिळा तरी आपलें राज्य परत कां मागून तिच्या सेवेसाठी त्यांनीं पन्नास दासी नेमल्या. आली. तिछा पाहून तुकट्ट| नम्रपणे म्हणाली-
बेतळें नाहीं £ त्यांचा साद्या ऐकून त्याला डिताळा कळूं नये यांबद्दल खांडिक्याळा
तिच्या तैनातीसाठी दरमहा दोन लाख ५बेगम साहेश्रा | मला ग्रा खोलीबाहेर
हसू. कां आलें £ त्याळा राज्याचा मोड टस, जालें." दीनार देण्याची व्यवस्था करुन दिळी. या ज्ञाण्याची परवानगी असती तर आपल्या
नव्हता. म्हणून ! की केशीत्बजाशी वैर अशा तर्‍हेने राजाचें मौन भंग झाल्या- शिवाय नेडरभीं एक न एक भेट तुफडाकडे सेबेळा नित्य हजर राह्वाळें असतें, याबद्दळ
बाळगणे व्यर्थ आहे असें बाटलें म्हणून ! मुळें वेताळ नाहींसा झाळा व पुन्हां झाडाला ते पाठबीतच. क्षमा करावी. आपणच क्षी मधी दर्शनाचा
या प्रक्षांची उत्तरें मांडीत असून तूं दिळी जाऊन लोंबकळूं छागळा, [ कल्पित ] तिच्यारक्षणाचीकाळजी खलीफांना इतकी छाभ दाबा."
असे की त्यांनीं ती जबाबदारी इतर कोणावर जुबेदा म्दणाळी-“यांत तुझा कांडी
टाकळी नाहीं. कोठें जावयाचें झाल्यास अपराध नाहीं, तुझें हृदय निष्पाप आहे हॅ
तिच्या महालाला स्वत: बाहेरून कुळ्य लावून मल्या कळतें. खळीफांची प्रेमपात्र अशी जी
चेत. कांदीं कारणानें तिचे डोळे ओले शी असेळ तिच्याकडे मी चुकूनदेखखील
आलेळे दिसत तेव्हां खलिफा अगदीं घाबख्न जात नाहीं. परंतु मी. तुझ्याकडे मात्र
ज्ञात व अगदीं आपुरूकीनें चवकशी करीत. स्वतः धांवून आलें. तूं आल्यापासून माझा

ओ. शशिकांत साबंत
अदभुत इडय दिसले. दिव्याच्या उजेडात कांडी वेळानें तो बृद्ध जवळ येऊन
मद्ाळांत यावे. नाहीं तर माझी स्थिति पक अनोळखी वृद्ध मनुष्य गाण्याच्या तिढा म्हणाळा-“* काय पण गोढ होतें तुझे
एखाद्या दासी सारली होईल.'* सुरवर ब ताळावर नाचत होता. तो वृद्ध गाणें? वाहवा! वाहूबा !
तुझृहानें तिचा हात जपल्या हातांत त्याच्या कपढ्यावरून राजघराण्यांतळा असावा * अल्डाची शपथ, तूं भुंतांचा राजा
घेऊन डोळ्याला लावला व म्हणाली-% एक:
दिवसच काय, नेहमीच खलीकांनीं आपल्या असें बाटे. तो डोळे मिळून अगदीं तन्पय असावास असें मळा वाटतें. वुफदा
महालांत रहार्वे. मळा आपली एक दासी होऊन नाचत होता. म्हणाली,
म्हणून पडून राहूं या म्हणजे मी. त्यांतच परंतु बंद खोळीत त्या अपरिनित माण- * बरोबर ओळखलेंस तुफदा ! मी मूत-
संतोष मानून राढीन. साळा त्या स्थितींत पाहून तुफट्ा मात्र फार लोकांतून आळों आहें. एवढेच न्हे, मी
खलीफा झ्षिकार मध्येंच सोडून परत बाकरून गेली. बाहेर पाहारा होता, दार बंद, ल्या ळोकाचा राजा पण आहे. तुला
आल्याचें कळलें. खळीफ! सरळ तुफहाकडेंच मग हा आंत आला कसा ? अल्लावर भरंबसा मिण्याचें कांडी कारण ताहीं. माझें नांव
येणार हेंचांगलें नाहीत असल्यामुळे जुवेदा ठेवून तिला तो आल्याचे कळलेंच नाहो इढिड्स, मीच कित्येक दिवसांपासून नकळत
घाईघाईने आपल्या महालांत निघून गेली.
अक्या तन्हेने ती गात राहाळी, तु रक्षण करीत आळे! आहें. माशी राणी
अपमान भाणि निरादर होत आहे. माझें ती. गेल्यानंतर थोड्यावेळाने खलीफा
जिर्गे व्यर्थ झाले फक्त भूभार तुफद्राच्या खोलींत आले. दोघांचे जेवण
म्हणून जात आहे. बंध्या ख्लीसारखी झाल्यावर तुफडानें खळीकाळा जुबेदाकडे
आज माझी स्थिति झाळी आहे. खळीफा जावयास सांगितलें. खळीफा तिच्या इच्छे-
मळा कधी भेटायला तर॒ येतच नाहींत, विरुद्ध कांडी करत नसत. म्हणून ते.
माश्ली विचार पूस करगे देखीळ त्यांनी जुषेदाच्या महालांत गेले. जातांना त्यांनी
सोडून दिलें आहे." असें सांगून ती संबयीप्रमाणें तुकदाच्या खोलीला आहेर
रड छागळी. तिच्या रोबर तुफडा पण कुडप लावून ठेवून दिलें.
रहे लागली. खलीफा निघून येल्यावर तुफडा पुस्तक
नंतर जुवेदा तुकदाळा म्हणाळी-* मी घेऊन कांड्रीं वेळ बाचत बसली. त्यानंतर
तुझ्याकडे एक विनंति करायला आलें आहें. एक तंतुवाद्य नेऊन तें वाजवीत गाणें गुण-
महिन्यांतून फक्त एक दिवस स्म्ांनीं माझ्या गुण ढागली, अकस्मात तिळा समोर पक
चांदोबा भः
का. ना की
आमच्या मूतल्मेकांत रह्ा. तूं सांगशीळ
त्या दिवशीं मी तुळा परत पोंचती करीन.” न
बद्ध म्दणाळा.
तुफढा भ्याहेली होती. पण त्या बद
माणसाच्या गोड बोळण्यानें तिची भीति
कमी झाली ब ती त्याच्या विनंतीला नकार
देऊं शकली नाहीं. तो बृद्ध तिका हात धरून
बाहेर घेऊन गेळा. मिंती देखीळ आडव्या
आल्या नादींत. बाहेर एक घोडा उभा
होता. इडिळसनें तुफहाळा त्यावर बस-
व नय विल्यावरोबर घोडा आकाशांत उडू ळागळा.
घोड्याळा पंख होते ब तो आकाशांत जोरानें
कमरियाचें तुझ्यावर फार प्रेम आहे. आम्ही उडत होता. त्याच्याबरोबर इडिळिस देखील
दोघं तुत निश्चितपणे झोप यावी याची धांबत होता. उंचआकाशांत उडत असल्या-
काळजी बाहातो. तूं शोपळीस कीं ती मुळें तिळा मोंबळ आळी. पण ती खाळी
तुझ्याकडे पदात तासन्‌तास बसून राहाते. पडली नाहीं. ती शुद्धीवर आली तेव्हां
तरी तिच्या मनाचे समाधान होत नाहीं. घोडा जमिनीबर चालत होता. पहारबे तिकडे
आज तिच्या इच्छेप्रमार्णेच मी आळे आहें. फुलेंच फुलें. उंच जागीं डोंगराच्या पायय्याळा
तुंमाझ्याबरोबर आलीस तर मी तुळा एका एक सुंदर मद्दाळ होता. त्याचीं दारें खिडक्या
उच्च अधिकाराच्या जागेवर नेमेन. आज तांब्याच्या होत्या. दिंडी दरवाज्यावर भुतांचे
'चांगळा शुभ मुहूर्त आहे. आजच आमच्या सरदार तिच्या स्वागतासाठी इजर होते. (
एकुलत्या एका मुलीचें ल्न आहे. मेज- इब्लिसळा दुरूनच ओळलून ते ओरडले-
चानीला तूंच मुख्य पाहुणी म्हणून होणार “तुफडा आली! तुफडा आढी! 0
आहेस. तुळा वाटेळ तितके दिवस तूं.
चांदोबा क
"र्‍्याजानकादह
ची
वाद्य तुकडा तन्मय होऊन ऐकूं लागली,
केलें. राणीनें आपल्या बहिणींची ओळ. इच्छा दर्शविली. तिने आपल्या आयुष्यांत इतकें उत्तम
करून दिली व स्वत: दुसर्‍या एका आसना- इब्डिसळा वाईट वाटलें. तो म्हणाला- संगीत कधीं ऐकलें नव्हतें. नंतर तिनें
बर जाऊन वसली, *तुझा गुरु ईशाक माझ्या चांगला परिचयाचा इब्डिसच्या हातून गिटार घेतलें ब्र तीच
मेजवानी सुरू झाली. त्या दोघां विचित्र आहे. मी त्याला कित्येक रागरागिणी गत वाजवून दाखबिली. तिचें नैपुण्य पाहून
भुतांकडे खुणावून तुफडानें कमरियाळा शिकविल्या आहेत. गिटार वाद्य वाज- सर्ब चकित झाले.
त्यांच्या विचित्र रूपाचें कारण बिदयारलें. 'बिण्य़ाची एक नवीन पद्धत मी तुळा नंतर इळ्ळिसच्या आक्षेप्रमार्णे नोकर
“तुळा भीति बाऱूं नये म्हणून बाकी शिकवीन तूंहें वाद्य श्ञिकून घेतळेंस तर बारा पेट्या घेऊन आले, सरगरपेट्या एकाच
सवानी मानव रूप धरलें आहे, पण त्या. सर्वत्र तुझी पसाच होईल. खळीकांचें च्या होत्या. तुळा आमच्या तर्फे ही
दोघांनीं आपल्याच घमेंडींत आपलें हे रूव तुझ्यावर आस्तच प्रेम वाढेल.” असें मेट समज. असें सांगून इठिडसनें पेळा
सोडलें नादी. हा आहे अलशित्यान व तो
टेमोती भायमून १" तिनें दोघांकडे खुणावून नांवे सांगून त्यानें गिटार बाद्य एका विशिष्ट उघद्न आंतीळ उत्तमोत्तम मखमळीची ब
--$04 पद्धतीनें वाजवायळा सुखात केली. तें रेशमी जरदारी वश्लें व आभूषणे तिछा
सांगितररी.
उतरबलें. एका मोठ्या दिवाणखान्यांत तिळा *ल्याळा पाडून मळा मीति बाटते.
ब्ेऊन गेळे, हिर्‍्यामोत्यांनीं मढवठेल्या एका बाई!" तुफहा म्हणाली. तें ऐकून सर्व भते
उच्च आसनावर तिळा बसविलें. दिवाण- खदुखदां हंस हागली,
खान्याच्या मिंती सोन्याच्या दोत्या व खांब मेजवानी संपल्यावर इब्लिसर्ने तुफदाठा
चांदीचे होते. भुतांचे सरदार तिच्या गाणें म्हणायछा सांगितलें. तिनें एक सुंदर
आसनाभोंबती बसले. दोघां क्षिवाय बाकी ब गोड गाणें म्हटलें. तिचा गोड आवाज
सर्वाचे रूप ब पोशाख माणसासारखेच होते. ऐकून भुतें डों. लागलीं. त्यांनीं तिळा
थोढ्या वेळाने भुतांची राणी कमरिया आणखी गाणीं म्हणाबळा आग्रह केला.
आपल्या तिथां बदिणींबरोबर दिवाणलान्यांत तिनें निरनिराळ्या चालीवर कित्येक पे
आली. तिनें प्रवेश करतांच सर्वीनीं उभे म्हटली. कित्येक पढें फुलांविषयी व
राहून तिला बँदन केलें. तुझढानें आपल्या कक्ञ्यांविषयीं होतीं. सर्वानी मुक्तकंठाने
आसनावरून खालीं येऊन राणीचें स्वागत तिच्या गाण्याची स्तुति केली. तिला देखीळ
चांदोबा
ब्दाळळळयायाचाचात
हत्ये...

क सांगायळा प पववत पण व जी,


अशी पक शंका तिच्या मनांत येऊल बोळत आहों, ही गोष्ट सव्वाब पार विसरून
गेली. खात्री करून वेण्यासाठीं ती गिटार गेळा आणि सळाभ देखीळ केला नाहीं.
बाद्य घेऊन इव्लिसनें शिकवळेली गत घाइघाईत बरळूं लागळा-“ अरे चळ लवकर!
बाजवू, ळागली. माझी माळकीण तुकहा गिटार वाजवून
खोलीबाहेर स्वाब नांवाचा ढिजडां
उमा होता. तो गाणें ऐकून मुग्ध झाल्य. स्यावर एक गाणें म्हणत आहे. चळ लवकर
जरे ही तर आपलीच माळकीण वाजवीत आणि तेथें बसून एकदां तें गाणें ऐक,
असली पाहिजे. तो धांबतच जुबेदा बेगमच्या माझ्या बाळा !''
महालांत गेळा, खळीफा झयन-गू्धांत होते. खलीफा कांडी एक बोळले नाहींत व
त्यानें पाहारेकच्याचे पाय घरून माझी त्याच्याकडे करड्या नजरेनें पाहूं लागले.
मागितली आणि म्हणाला-“ माक कर सब्वाबनें विचारळें-“* मी म्हटलें ते ऐकूं
मित्रा! काय बाटेळ तें करून खलीफांना नाहीं आलें का? तुफद्दा आपल्या खोलींत
जागा कर्‌ !0. बसून गाणें म्हणते आहे. ऐक जाऊन
पडलें! आळा आहे मोठा मला जागा
दाखबिछो, एका पेटीत निरनिराळ्या तऱ्हेची “ अरे, तुळा वेडबीड तर नाहीं हागळें. खुळ्या !
उत्तरेंच होती. करायला.”
कमरिया राणी तिला निरोप देत असतां माझी मान उडेल त्यांची कांय बाट?” खळीफा जास्त वेळ विचार करीत थांबले
“स्वप्न! मी तर झॉपछोंच नाहीं ब
म्हणाळी-" आम्ही मधूनमधून तुझ्या मेटीळा पाहारेकरी म्हणाला. परंतु सव्वाबनें आपला नाहींत. त्यांना जो अंगरखा समोर पलंगावर माझी मालकीण जिबंत आहे. म्हणून तर
अदृश्य रूपानें येत जाऊं," हृ्ट सोडळा नादीं. त्यांच्या बोलण्याच्या दिसळ् तो त्यांनीं उचळळा आणि अंगांत मी बोलवायला येथवर आळॉ आहें. काय पण
परत जातांना इढ्लिसनें तुफदाठा पोड्या- आाबाजानें शेबटी खठीफांनी झोप मोडळी बाळीत म्हणाळे-“ काय झालें तरी काय तुज्ञी ही दशा झाली आहे?” म्हातारा
बर॒ बसविलें नाहीं, आपल्या खांद्यावर ब तेच दार उघडून बाहेर आठे आणि तुळा सूर्खा ! तुझी मालकीण निघून गेळी सव्वाब म्हणाला,
आश्चर्य असें कीं क्षणमरांत ती आपल्या बिचारठें-“ दा काय दंगा चाळवद्य आहे २” आहे. जाफर म्हणाळा कीं तिळा कोणीतरी
खोलींत पॉचळी होती. बाराच्या बारा पेट्या मस्सूर माफी मागून म्हणाळा-*“ सव्वाव आतां मात्र खलीफांना हस आवरेना,
भूत उचढन पळवून घेऊन गेलें आहे. ते सव्वाबळा म्हणाले--“ हे.बघ, तथ म्हणणें
भिंतीला चिकटून ठेवलेल्या होत्या. आपण आपल्याडा जागे करायला सांगत होता.”
कोठे गेळॉँच नव्हतो असें “काय पाहिजे त्याला?” खलीकानी भुते ज्यांना उचळन नेतात ते पुन्हां परत खरें निवालें तर समज, तुझे भाग्य उद्याळा
तिल्या वाटलें. आपण स्वमतर पाढिलें नाहीं विचारलें आणि आंत येऊन काय तें. येत नसतात, ही साधी गोष्ट माहीत आलें आहे. तुरा मी गुळामौंतून मुक्त
चांदोबा *>
चाडी वाटतें तुळा £ तुला स्वभ तर नादी करून तुळा एक हजार दीनार इनाम देईन.
्क् "डे
दे! हे स्म त्याहून मोठें आश्चर्य !'
रू देऊं नकोस! असें पुटपुटत सन्वाब
बरोधर घेऊन तुकहाच्या ब भूत लोकांतून मेट
खोळीजवळ येतांच ह आणल्या होल्या त्या दाखविल्या.
हाचें गोड संगीत ऐकूं आलें. टून पादाल्यावर आंतल्या दिन्या
दार॒डघडायळा एक क्षणभरच मणक्यांच्या झ्कझका;
सेळ, दार्‌ उघडल्याअरोबर्‌ तु स्वशीयांच्या अपार
समोर येऊन खलीफांना मिठी मारळी, बेमवाचें ब संपत्तीचे सूळ कारण म्हणजे
खळीफा एकदम ओरडळे आणि बेशुद्ध मच्यंत्ी भता. रमचंदाच्य विरददु-ाने हाष्या अंगाका स्कुरण ट्ट कागळें, तै.
होऊन जमिनीबर पडले. च्या खुशींत खळीफांनी
॥। आणि राझ्याच्या कठोर नचनांनॉ फार पाडन तिच्या जिवा जीब भाल्या.
_ दुःखी श्ञाही. तिका बाट रागे की लाता मरती शिंधुगा (जिशवी) वक्षावर बसून
नी दिळी. मेजवानीच्या । रामाचे दर्शन आ जन्न होणें शकय ह लव पढाव होता. एण काथ करे हॅ.
तरीांत
सच्या पद्धतीवर पुक _ नाडी. तो दष रावण केळां वध करीळ ह्याका सुसेना. रामाचा संदेश चता करणें
तरी सेंद्रेंत मभ्न होऊन बर म्हणून दाखबिलें कोण झगे? रारण निघून गेला. सीता हेंकाम (यानें भंगावर घेतलें होतें. सीतेशॉं
असून राहाले. नंतर मोठ्या कष्टाने श्वास आणि सर्वोचें मनोरंजन केलें, बिचार करीत $शळी होती. स्वच्छ चांवणे हॉ बोळहें नाहीं व सरीता येथे प्युखरूप
| बडढे होतें. पण तिची मनस्थिति अगदी आहे एकेंच पाहून आपण परत गेलो तर्‌
बदळतगेहीहोती. तिनें आत्वइत्येचा बिार राजाळा खले 4३ आटेळ, सीतेचा कांहीं
करून खळ्याळा] फांरू त्मदून घेण्याच्या हेतूने निरोय आणळ नाडी आनदळ कदाचित
'सळ्याळा आपल्याच वेणीचा विळता दिका. रागदेखीक येईळ. बण होतेशी बोळाथे
अही इतक्यांत तिळा करंदी सुन्नशकुन तर झले! या राक्षसिगी तिच्या चारीवाजूका
झोक कमळे, डावा डोळा लवूं हागठा व ोळ्का करून बसल्या भाहेत. मो संस्छत
टू पाका
जद
यण जर का खोटें निधालें तर लक्षांत ठेव, मिकी बानरच तें सब बोलला द्या
कांशी होईल." झाळीस तें एक आश्चर्यच व पुन्हां परत खात्री झाळी. पुन्हां विचार केळा, द्या अम
*“अह्ठा !. दें खरेंहोऊं दे! हें स्वम आळी आहेस हें त्याहून मोठें आश्चर्य !”. तर नसेल. रामाच्या विषयींच मनांत सारखे
ठक देऊं नफोस !!' असें पुटपुटत सव्वाब लेले वृत्त सबिस्तर सांगितळे किचार चाढं, असल्यामुळें रामाच्या विषया
खळीहांना बरोबर घेऊन तुकडाच्या ब भूत लोकांतून भेट म्हणून तिने ज्या कोणी बोळत आहे असा अम झाल्य असावा.
महाळाकडे निघाळा. खोळीजवळ येतांच बारा पेठ्या आणल्या दोल्या त्या दाखविल्या. इतक्यांत मारुती झाडावरून खाली
खलळीफांना तु कहाचें गोड संगीत ऐकूं आलें. पेट्या उघडून पाहाल्यावर आंतल्या हिच्या उतरून आळा. सर्व राक्षसिंगी घोरत पडल्या
खोळीचें दार्‌ उघडायला एक क्षणभरच माणक्यांच्या झकझकाटानें लळीफांचे ढोळे होत्या. भाश्तीनें दुरूनच सोतेळा प्रणान
बर तुफहानें दिपून
छागळ! असेळ, दार्‌ उघडल्याअरो गेले. अव्बासर्वशीयांच्या अपार केळा ब विचारू लांगळा-“ हे देवी! तूं
समोर येऊन खलीफांना मिठी मारळी, ब्ेभवाचें ब संपत्तीचे सूळ कारण म्हणजे को तुझ्या अंगावरची अखे अशी जुनो
खळीका एकदम ओरडळे आणि बेशुद्ध हा खजिनाच. ब फाटकी कां? तूंकोणत्या जातीची ! तू
होऊन जमिनीबर पडले, तुकडा परत भाल्याच्या खुशींत खलीफांनी तर कोणी कुढीन दिसते आहेस. तुझ्या
तुकडानें त्यांना पाणी शिंपडून शुद्धीवर राज्यभर रोषणाई केली ब उ सवाचा दिबस बढिठांचें ब पतीचे नांव काय! तू जन- चौदा बॅवँ बनवासाळा पाठबांबें. रामानें
आणलें, खलीफा शुद्धीवर आले खरे परंतु म्हणून प्रजेळा मेजवानी दिळी... मेजवानीच्या स्यानांतून रावणाने हरण करून आणलेली राज्याचा अधिकार सोडळा आणि वनबास
थोडा वेळ जणुं कांडी दुसऱ्याच कोटल्या वेळी इशाकनेंइन्ळिसच्या पद्धतीवर पक सीताच असडीस तर सांग ! महण करण्याचें ठरविलें. त्यानें मळा कौसल्या
तरी सेंद्रेंत मभ्न होऊन तिच्याकडे पदात गीत रचून तें गिटास्बर म्हणून दाखबिलें सीता म्हणाली-“*मी महाराज दशरथ मातेजवळ रहावयास सांगितलें. पण रामाचा
असून राह्वाले. नंतर मोठ्या कष्टाने श्वास आणि सवाचे मनोरंनन केलें. [संपूर्ण| यांची सून व जनकराजाची कन्या आहें. बिबोग मळा असद्य बाटला म्हणून मी
आऔरामचंद्र माझे पति. माझे नांव सीता. त्याच्या बरोबर बनांत आलें, माझ्या आधी
म्य तेरांबें वर्ष लागलें तेव्हां रामचंद्राळा आपल्या वडीळ भावाबरोबर वनवासास
राज्याभिषेक करण्याचा दझरथ महाराजांनी जायळा ळकमण वशकळ बरखे घारण करून
निश्यय केळा. परंतु त्यांची तृतीय प्ली तयार झाळा होता. आम्ही सर्व दंडकारण्यात
कैकेबी हट्ट करून बसली कीं रामाळा असतां रावण मळा उचळत घेऊन ळंकेळा
राज्यामियेक केल्यास आत्महत्या करीन. आळा. फक्त दोनच महिने तो मळा जिवंत
तिनें असा देखी हट्ट केळा कौ रामाठा राहे देईळ. नंतर तो माझा वध करील.
७ चांदोबा 5505:
[च्या मनांत जावल्यावर बिश्वास भक्तीचे पण वर्णन केलें जाणि नंतर
बसळा असावा असें वाटल्यानंउर मारुती सीता हरण झाल्यानंतर राम कष्यमूक
पुढें येऊन समोर ड्मा रादिळा. सीतेला अबंताजवळ सोतेचा झोब काढीत कसा
बाटलें रावणच तें मायावी रूग॒ धारण करून आळा व स्यानंतर काय काय घडलें व
आल्य आहे. तिनें विचार केला की एखाद्या
शेबटीं स्वतः कसा आल्य हें सांगून
ओळखीच्या माणसाशी बोळावे तशी मी
म्हणा मी बानरांचा राजा सुग्नीब याचा
या वानराशीं बोळळें ही केवढी चूक केली ?
मैत्री आहें.” नंतर रामाची अंगठी
अधम ती अशोक वृक्षाला टेकून उभी होती.
सीतेळा देऊत तिची खात्री पटविली.
पण मग खाळीं बसली. मारुतीने तिळा
सीतेचा मारुतीवर आतां पूर्ण विश्वास
प्रणाम केळा तरी त्याच्याकडे पाढण्याला
असळा. ति तोंडावर आनंद झळकू
तिळा धीर होरेना. ती त्या म्हणाळी-
“तूंच रावण आहेस, मळा मुळींच शका 'छागला. ती मारुतीळा म्हणाली -'* मारुती !
सीतेला दुःखी पाहून मारुती पण फार नाडी. माकडाचें रूप बेऊन तूं मळा फस- सर मगर तूं सामान्य माकड नसून एक
थरक्रमी वानर आहेस. समुद्र पार करून मारुती म्हणाला-'रामचंदर नैदमी तुझ्याच
दुःखी शाळा, सीतेचे दु:ख कमी करण्याच्या विण्याक्च आळा आहेत. देडकारण्यांत तू
हेवूनें माठती प्हणाहा-“भाते सीते! मी संन्याश्याचें रूप घरून आळा होतास. मी येण्यासारखे एक अशक्य़ कार्य तूं शक्‍य नांबाचा जप करीत आहेत. फक्त फ
करून दाखविलें आहे. कडून रहात आहेत.' पुढें तो म्हणाला काँ
रामाचा दूत आहें. रामानें स्वत:ची कुशल: औरामचंद्राच्या दुःखाने दुःखी आहे व
सीता लंकेत आहे हें कळल्याबरोधर ते इकडे
वार्ता तुळा कळवून तुझी कुशळ्वाता घेऊन उषबास करीत आहें. तूं या अवठेळा नंतर सीता विचार करू लागळी
रामचंद्र आता. लवकरच येऊन भापली येतीळ. सीता न्हणाळी-* मारुती | रावणाने
येण्यासाठी मळा पाठविळें आहे. ढक्ष्मणानें असा ञास कां देतोस? तूं रामाचा दूत. मळा फक्त एक बर्षाचा अवधी दिला होता.
साष्टांग नमस्कार सांगायळा सांगितळें आहे." आहेस्त तर त्यांच्या गुणांचें वर्णन कर. रान खुट्का करणार. अयोध्येहन भरत एक
तें ऐकून सीतेळा आनंद झाळा. तिचा व ढ्क्ष्मभ यांच्या स्वमावाचें वर्णन कर तुझी
अक्षौहिणी सैन्य मदतीला पाठवील. राम- त्यापैकी फक्त एकच महिना आतां उरळा
ळक्ष्मण राबणा(दक राक्षसांचा नाद्य करून आहे. त्याच्या आंत माझो सुटका झाली
केठ गर्हिबरून आळा. क्षणभर डोळे मिडून रामचंद्राशीं केव्हां व कक्यी मेट झाली नर
मळा सोडवून नेतीळ. पुन्हां दुसरा विचार तर रामाची व माझी जिवंतपणे मेट होईल.''
ती बसळी व नंतर म्हणाळी-*' रामचंद्राचें आणि वानर यांची मैत्री कशी १”
मारुतीने ओरामाचें गुण वर्णन करून आळा. रामलक्ष्मण येतीळ की नाहीं ! नाहीं सीतेने मारुवीछा आणखी एक गोष्ट सांगि-
दर्शन माझ्या नशीबी असेळ तर मळा
आनंद मिळेळ.'१ त्याचें सौदर्य ब शो वर्णन केलें. क््मणाच्या आळे तर्‌ प्राण त्याग करण्यार खेरीज दुसरा तली. ळॅकेत तिच्याबाजूनें बोलणारे विमीपण,
उषांब नाहो. ल्याची बायको, त्यांची मोठी मुलगी नला,
चासेवा 290000907:2:20520250
झाल्यारारखें वाटलें. तो थोडा दूर नाऊन
राहिळा व त्यानें गरिमा शक्तीचा

! तुढाच काय
ही सारी लंकाच उचल घेऊन जाण्याची
शक्ति आहे. माझ्या अंगांत ! तूं मिऊं
नकोस, आणि माझ्याबरोबर चळ.”
वण सीता म्हणाळी-“ तूं मळा वेऊन
जाऊं हागळास म्हणजे राक्षस शस्त्रालें घेऊन
तुझ्या अंगावर घांबतीळ व मी मिऊन
समुद्रांत पडेन ! आणि मग तुझ्यावर पण
आबिरू्य नामक बौरि कांहीं ळोक आहेत. संकर येईळच. श्री रामचंद्र देखीळ रागावणार
मारुती म्हणाळा-" माते! चळ, मी तुळा नाहींत का? आणि समज, तूंच राक्षसांचा
आपल्या खांधाबर बसवून एका क्षणांत बघ एकक्यानें केळास तर रामचंद्राची अप-
कीर्ति नाहीं का होणार? म्हणून माझ्या
दुःख, मय सर्व पार विसरून जा !'7 मतें तू. रामाला जाऊन बोळावून आण.
हती त्या वेळीं बानराळा सीतेच्या मनांत आणखी एक विचार अछा.
झोमेळ
एबंढेंच रूप घेऊन सीते समोर उभा होता. मारुती परपुरुष, त्याच्या भंगाचा स्पर्श होणें
णून सीतेच्या मनांत त्याच्या त्या शक्तीवर अइष्ट. ती म्हणाळी-““ तुळा बाटत असेळ
ब पराक्रमावर बिश्याश्र बसेना. ती म्हणाळी-- कौ रावणानें नाहीं का माझ्या अंगाचा
“अरे मी तुझ्या पाठीबर बसून समुद्र पार स्पर् केळा? पण तेव्हांची गोष्ट निराळी
कशी काय जाऊं शकेन? किती झाळास होती. तें माझ्या इच्छेविरुद्ध होतें ब माझे.
तरी तूं बानरच! 7 पति त्या वेळीं तेथें नव्हते.”
आनन चांदोबा क क काक केक & क क का
सोडून दिलें. कोणी त्वाचे सावत्र भाऊ अंगातून ज्वाळा बाहेर येऊं लागल्या आणि इतर मजुरांबरोबर खांद्यावर घेतला जाणि
पदोपदी त्याचा अपमान करीत. त्याला पुजारी पटापट मरून पढलळे. राजाचे ज्ञिपाद चाळं,हागला, संवय नसल्यामुळें त्याहा इतर
घड कपडे देखील अंगांत घाळायळा मिळत
वळून गेळे. भरत देखील पळून गेला. मोयांबरोबर झपाज्षप चालतां येत नव्हतें.
नसत. सर्व लोक जणुं कांहीं त्याच्या सांब-
ळीळ्ा देखीळ मीत व त्याला वेडा समजून त्यानंतर मरत देशोदेशी हिंडळा. सिंधु त्याचे पाय ठटलटूं ागठे. मेणा सरकू
दगड मारीत. परंतु त्यानें सर्व अपमान देशाचा राजा रहुण तत्वज्ञानाच्या प्राप्ती- लागला. राजानें भोयांना आंतून ओरडून
निमूटपणें सदन केले. साठीं पाळखींत बसून कपिलमुनींच्या दर्श- विचारले, भरताकडे बोट दाखवून ते
पुढें त्याचे बडील वारले. त्याच्या नास निघाळा. वाटेंत मेणा डचढञ नेणाऱ्या म्हणाळे-* याच्यामुळेच मेणा डगमग डोळं.
भावांनी त्याला नोकरासारखे राबवले. भोयांनीं त्याला पाहिलें आणि तो रिकाम- लागला आहे.''
शेणगोठा, गबत कांपणें, गुरें चरायळा घेऊन टेकडा कोणी तरी असावा असा विचार राजानें त्याला बिचारलें-' फार
जाणें बरे सर्व कामें त्याळा कराबी हागत. करून त्याळा हांक मारळी आणि मेप्याच्या चाललास नाहीं का रे! म्हणून मेणा
तो सर्व कार्मे करी, दिवस किंबा रात्र येतां दोंब्याळा खांदा द्यायत्या सागितले. भरत डगमगू ळागळा वाटतें ! काय पण हष्ींचे
म्हणूनच की काय तो पुढल्या जन्मी त्याळा कधीं फरक बाटला नाहीं. पुकाघ
दिवशीं त्याळा जेवायळा मिळे तर एकाध काँदौंच बोठला नाहीं. त्यानें मेण्याचा दांढा तरुण थोडक्यांत धापा टाकूं लागतात ! 0
हरणाच्या योनींतच जन्माळा आळा. पूर्व
पुण्याईमुळें त्याला पूर्व जन्म आठवत होता. दिवशों तेंहि नाहीं. पण त्यानें कधो कोणाशॉ
त्याने जन्मल्याबरोबर आपल्या आईळा तक्रार केली नाडी.
सोडलें आणि शालिग्राम क्षेत्रांत येऊन राष्र त्या देशाचा राजा बृषळ यार्ने काली-
छागला. तेथेंच झाडाचा पाळा खाऊन त्यानें मातेला नरबळी देण्याचें ठरविलें. त्याचे
आपलें जीवित घालविले नोकर एका गरीब माणसाळा पकडून धखून
पुढल्या जन्मीं अंगीरस नामक जाझ- घेऊन आठे. पण तो पळून गेला. त्याच्या
णाच्या पोटीं तो पुन्हां जन्माळा आला. शोधा ते हिंडत असतां सैनिकांना भरत
जन्मल्यापासून तो भोळसटच होता. बापाने दिसला. इृपळ राजानें त्यालाच बळी यायचे
गुरु ग्रृहीं त्याळा पाठविलें तरी विद्याभ्यास ठरवून कालीसमोर उभें केलें. परंतु काळी-
केला नाहीं. वैदिक कर्मकांडदेखीळ त्याने मातेनें राजालाच खाऊन टाकलें. देवीच्या
चांदोबा
कावळ्याने माझ्या छातींत चोंच नारळी.
बरोबर आहे! माझ्या खांद्यावर बसून जाणें मळा राग आळा. मी त्याला हाकडण्याचा
दृष्ट नव्हे. पण मग मी तुला भेटून आलो प्रयत्न केछा. पण तो लोचट कावळा पुन्हा
या गोष्टीचें प्रमाण तरी काय आहे, माझ्या- ं येऊं छागळा. कांदळ्यानें मळा त्रास
जवळ !" ळा पाहून रामाळा राय आळ्या. कावळा
सीता स्हणाळी-'' द्यायळा माझ्याजवळ रामाला पाहून दूर पळाळा. आम्ही दोघं
खूण तरी काय आहे. पण एक जुनी पुन्दां शॉपलॉ. दोघांना झोप लागल्यावर तो
कार भाचीन काळीं कषभ नांवाचा एक : तपश्चर्या करण्यासाठीं पुळम्त्यपुळ नामक
आठवण आहे. ती मी तुळा सांगते. ती कावळा पुन्हां आळा आणि त्यानें टोच राजा राज्य करीत असे. तो इतका आश्नमांत गेला. तो साळय़ाम नामक पुण्य
रामाला सांगितळीस को रामाच्या मनाची मारून माशी छाती रक्तबंबाळ करून झक्तिझाळी होता कीं त्यानें दंद्राचा देखील क्षेत्रांत रहात असे.
खात्री पटेळ,'१ टाकडी. त्यामुळें रामाची झोंप मोडली. पराभब केला होता, ल्याळा जयंती नांवाची एकदां भरत चक्र नांबाच्या नदींत स्नान
* चित्रकूट पर्वतावरची ती गोष्ट आहे. त्याडा राग आळा. तो म्हणाळा-“ कोण राणी होती. जयंतीला अनेक मुलें झालीं. करून सूर्याळा अर्ध्य देत भसतां तेथें एक
मंदाकिनीच्या काठी एका आश्रमा शेजारी रे तो दुष्ट कावळा १” रामाळा दूर त्यांत सीत मोठा भरत होता. त्याला, हरणी पाणी प्यामला आली. ती गाभीण
रामळदवमणासहद आम्ही सर्व रहात होत. . त्याची चोंच ब इळ्ावर्व, कुशावर्त, त्रक्षावर्त, आर्यावर्त, होती. अकह्मात. सिंहगर्जना ऐकून तिनें
एकदां फुलें आणायळा मी गेलें होतें पाय रक्ताने माखळेले होते. रामानें दर्भाचें मल्यकेतु, मद्रसेन वगेरे नांबाचे दान भाऊ घाबरून जाऊन ढृणणदिशी उडी मारली,
अगदी दभून होतें. रामचंद्र तेथ एक पाते घेऊन अक्षाक्लाचा मंत्र म्हटला. होते. त्यांनीं जेथें राज्य केलें त्या देशाचे पण ती जमिनीबर आदळली बतेथेच मर
आले व आम्ही दोघे विश्रांती साठी एका पळ्याम्नीसारखे तें पाते कावळ्याकडे जाऊं नांब त्यांच्या नांबावरूनच पडलें. पडली. तिच्या पोटांतळें पाडस खाठी पड
झाडाच्या सांवलींत क्षोपळों. तेव्हां एका हागे, भरताला पंचजनी नांवाची बायको होती. ब तें नदीच्या भरवाढांत वाहूं ळा
त्यांना समि, राष्टूभुक, सुदर्शन, आचरण, भरत त्या पाडसाळा उचलन आपल्या
धूमकेतु नांवाचे मुलगे होते. करपभ वारल्या- आश्रमांत घेऊन आळा. तो त्याच्या सेवेत
वर भरत गादीवर बसळा. गादीवर त्याने इतका मझ्म झाळा कौ आपली तपश्वर्या
अनेक वषे राज्य केळे. त्यानें आपलें राज्य देखीळ बिसरून गेळा. मरण समयीं देखीळ
आपल्या मुळांना देऊन टाकलें आणि त्याची दृष्टि त्या पाडसावर्च होती.

*सौ. शारदाबाई मिसाळ


सोडून दिलें. कोणी त्वाचे सावत्र भाऊ अंगातून ज्वाळा बाहेर येऊं लागल्या आणि इतर मजुरांबरोबर खांद्यावर घेतला जाणि
पदोपदी त्याचा अपमान करीत. त्याला पुजारी पटापट मरून पढलळे. राजाचे ज्ञिपाद चाळं,हागला, संवय नसल्यामुळें त्याहा इतर
घड कपडे देखील अंगांत घाळायळा मिळत
वळून गेळे. भरत देखील पळून गेला. मोयांबरोबर झपाज्षप चालतां येत नव्हतें.
नसत. सर्व लोक जणुं कांहीं त्याच्या सांब-
ळीळ्ा देखीळ मीत व त्याला वेडा समजून त्यानंतर मरत देशोदेशी हिंडळा. सिंधु त्याचे पाय ठटलटूं ागठे. मेणा सरकू
दगड मारीत. परंतु त्यानें सर्व अपमान देशाचा राजा रहुण तत्वज्ञानाच्या प्राप्ती- लागला. राजानें भोयांना आंतून ओरडून
निमूटपणें सदन केले. साठीं पाळखींत बसून कपिलमुनींच्या दर्श- विचारले, भरताकडे बोट दाखवून ते
पुढें त्याचे बडील वारले. त्याच्या नास निघाळा. वाटेंत मेणा डचढञ नेणाऱ्या म्हणाळे-* याच्यामुळेच मेणा डगमग डोळं.
भावांनी त्याला नोकरासारखे राबवले. भोयांनीं त्याला पाहिलें आणि तो रिकाम- लागला आहे.''
शेणगोठा, गबत कांपणें, गुरें चरायळा घेऊन टेकडा कोणी तरी असावा असा विचार राजानें त्याला बिचारलें-' फार
जाणें बरे सर्व कामें त्याळा कराबी हागत. करून त्याळा हांक मारळी आणि मेप्याच्या चाललास नाहीं का रे! म्हणून मेणा
तो सर्व कार्मे करी, दिवस किंबा रात्र येतां दोंब्याळा खांदा द्यायत्या सागितले. भरत डगमगू ळागळा वाटतें ! काय पण हष्ींचे
म्हणूनच की काय तो पुढल्या जन्मी त्याळा कधीं फरक बाटला नाहीं. पुकाघ
दिवशीं त्याळा जेवायळा मिळे तर एकाध काँदौंच बोठला नाहीं. त्यानें मेण्याचा दांढा तरुण थोडक्यांत धापा टाकूं लागतात ! 0
हरणाच्या योनींतच जन्माळा आळा. पूर्व
पुण्याईमुळें त्याला पूर्व जन्म आठवत होता. दिवशों तेंहि नाहीं. पण त्यानें कधो कोणाशॉ
त्याने जन्मल्याबरोबर आपल्या आईळा तक्रार केली नाडी.
सोडलें आणि शालिग्राम क्षेत्रांत येऊन राष्र त्या देशाचा राजा बृषळ यार्ने काली-
छागला. तेथेंच झाडाचा पाळा खाऊन त्यानें मातेला नरबळी देण्याचें ठरविलें. त्याचे
आपलें जीवित घालविले नोकर एका गरीब माणसाळा पकडून धखून
पुढल्या जन्मीं अंगीरस नामक जाझ- घेऊन आठे. पण तो पळून गेला. त्याच्या
णाच्या पोटीं तो पुन्हां जन्माळा आला. शोधा ते हिंडत असतां सैनिकांना भरत
जन्मल्यापासून तो भोळसटच होता. बापाने दिसला. इृपळ राजानें त्यालाच बळी यायचे
गुरु ग्रृहीं त्याळा पाठविलें तरी विद्याभ्यास ठरवून कालीसमोर उभें केलें. परंतु काळी-
केला नाहीं. वैदिक कर्मकांडदेखीळ त्याने मातेनें राजालाच खाऊन टाकलें. देवीच्या
चांदोबा
“मी दमलॉ नाहीं. माझ्या अंगांत नेत आहें? कारणान्तर झाल्यानें जो मेद
झक्तीदेखीळ नाहीं, तुझा मेणा मी कोठें होतो तो नकळ्यानें जग सूळ सत्य कोण तें. २७. पीसाचा स्तंभ
उचळला आहे दुसराच कोणी उचळल तेंच ओळखू शकत नाहीं. आतां पदा तू हृट्छी देशांत आनों नांवाची नदीच्या मुखा-
य्रेऊन चाळला आहें.'' भरत म्हणाळा. मेग्यांत बसका आहेस. मेगा लाकडांचा दसून प्रवाहाच्या उल्ठ्या दिशेला थोड्या
तूंझाडावर
&ब्रेडा पीर दिसतोस! अरे, तुझ्या आहे. झाड लाकूड देतें. ग्दणून अंतरावर थीसा नगर भाहे. एका काळी
खांद्यावर मेणा आहे आणि म्हणतोस तूं बसला आहेस असें म्हटल्यास तें असत्य दर्याबदी छोकांचें एक लोकसत्ताक राज्य तेथें
उचळन नेत नाहींस !”'. राजानें स्मित ठरेळ का? पण जग तें मानायळा तयार होतें. शिल्पकठेसाठी तें प्रसिद्ध आहे.
करून विचारलें, नाहीं. या अज्ञानामुळेंच तुला वाटतें कीं तूं एकदां नौका युद्धांत विजय प्राप्ति
५ राजा! तू जें पाढतों आहेस तेंच मेण्यांत बसळा आहेस आणि तुळा कोणी निळाल्यामुळे सन्‌ १०६७ मध्ये पीसाच्या
तुळा समजलें नाहींसें दिसतें. म्हणून तूं तरी उचढन नेत आहे." नागरिकांनी एक केंथेडूळ थांधायला सुरवात
असत्य भाषण करीत आहेस. सत्य काय भरताचा तो तर्क ऐकून राजा मेण्यांतून केळी. श्वेत ब कुप्णवर्ण संगमरमरी दगडाची
तें मी तुळा सांगतों, ऐक ! खांद्यावर मेणा खालीं उतरला आणि भरताचे पाय धरून ती इमारत सन्‌ १११८ मध्ये बांधून
आहे. त्याच्या खालीं हात, छाती, त्यांच्याहि म्हणाळा-'“ महात्मन! मी तत्वज्ञानाचा तयार काळी. त्या इमारतीच्या शेजारीच
खाळी पोट, पाय हे अवयव आहेत आणि अभ्यास करण्यासाटींच निघाळो आहें. तें. जग प्रसिद्ध शुकढेला स्तंभ आहे. बांतील
सरबीच्या खालीं जमीन आहे. हे. सर्वच ज्ञान आपण येथेंच दिलेंत. मी कृतार्थ श्िल्यकळा कार नाजुक व वाखाणध्यासारखी
आहे. याल्या धनगरांचा स्त॑म अशी देखीळ
अनुक्रमें भार बाहून नेत आहेत. मग तूं झालों.'' मरतानें त्याला उपदेश करून
कसें म्हणतोस कीं मी तुझा मेणा बाहून निरोप दिळा. संज्ञा ञाहे. कारण याचा निर्माणकर्ता गियोटो.
ढा एक धनगर होता.
याची उंची १७८ फुट आहे. हा
जञमिन'त पका बाजूळा खचल्यामुळे त्याचा
चरचा भाय एका बाजूला १९ फुट कळलेला.
आहे. अलीकडे री माहिती मिळांठी आहे ॥,
तीकरून हा स्तंभ ढासळणार कॉ काय अशी ह
वढ नरो
झंका देख़ीळ वाटूं हांगळी आहे. १ ह ||
नांवानें राज्य करूं ल्गगळा. सन्‌ १४३१
मध्ये तो मरण पावल्यावर त्याचा मुलगा
झमसुद्दीन गादोवर वसळा, त्यानें १४५५९२
कयत राज्य केळे. तो एक अत्याचारी श्रासक
होता, म्हणून कांही कट करून
त्याचा वध केळा. पुढें कटवाल्यांची आपसांत
दुही झाळी बत्यामुळें बंगाळची गादी पुन्दा
दिहीच्या सळतानांची पर्वा न करणारा १२१५ मध्यें शन्कुदीन इलियास इलियास शादच्या वंशजांच्या हातीं झाली.
आंत म्हणजे बंगाल, हा एक अत्यंत शाह यानें बंगाळचा सर्वे परदेश आपल्या नासिरुद्दीन अहमद गादीवर वसला.
सुपीक देश होता. या शिवाय हा दिल्ली- अमळाखाठीं आणला, त्याच्या कारकीदीत नासिर्दिनाने १७ राज्य गे
धासून दूर, तेथीळ अंमळदार दिल्लीच्या ब सत्याचा मुळ्या सिकेद्र शाह याच्या त्याच्या सृत्वूनंतर त्याचा मुलगा रुक्‍तुद्दीन
सुळतानांशी थोडेसे बेफिकीरपणानेंच वागत, कारकीदीत बंगाळ प्रांतांत दिल्लीच्या प्रुळ- यानें १४०७४ पर्यत व त्याच्या नंतर त्याचा
सुतान बल्बन याच्या कारकीदीनंतर बंगाळ तानांची ढाळ शिजळी नाहीं. सिकंदर शाह खुढ्या यूसुफ ज्लाह यानें १४८१ पयंत
ब सिद्दीबद्र नामक एका दवशी सरदाराने
जबळ जवळ स्वतंत्रच झाळा. त्यानंतर ३६ बॅर्षे राज्य करून सन्‌ १३७८ मध्ये. राज्य केलें, त्याचा वघ करून बंगाळ्ची गादी बळकावली,
म्यांधुद्दीन तुपळक यार्ने पुन्हां बंगाळ प्रांत भरण पावढा. त्याचा मुल्या म्यालुद्दीन अजम यूसुफ शादचा मुळ्या कतेवगार नसल्या-
तो एक अत्याचारी क्ासक होता, त्यानें
आपल्या भमळालाली आणून त्याचे तीन याच्याकडे चीन देशाच्या चक्रवर्ठनिं आपका अुळें बंगाळची गादी नासिरुदीनचा मुळ्या तीन बॅर्षे राज्य केलें. राज्याच्या मुख्य
भांग केळे, या तीन भागांच्या राजधान्या पुढल्या वेषी आपल्या 'पथश्ाह थाने बळकावळी. परंतु हबशी अधिका्यांनींर याळा कैद कून त्याचा वजीर
अनुक्रमें हखनौती, सातगांब ब सोनारगांब दूत चीन देशांत पाठविला. १७ अर्थे राज्य छोकांनीं कट करून त्यांचा खून केला, अह्लाउद्दीन हुसेन याळा गादीबर बसविलें,
झाल्या. परंतु बंडाळी कमी झाली नादीं. करून तो मरण पावला. त्यांचा मुल्गा इजा. त्यांचा पुढारी बार्बक शाह हा गादीअर ना उद्दीन हुसेन अरब जातीचा होता,
संतु १३३६ नंतर फकुद्धींन सोनार॒गांवचा शाह नवाब झाळा. राज्वसूत्रे रांडा गणेशा बसला. परंतु पथ शाहचा विश्वासपात्र नोकर 1 वैंद्यजांनी सुमारें पन्नास बॅ र!
श्ञासक झाला, डचर अंगाळ प्रांतांत अछा- नामक एका हिंदू आहण जनीनदारांच्या इंदिळ खान यानें त्याठा ठार त्यानें यांपैकी अनेकांना पजेच्या हिताचा.
उद्दीन अलीशाद्द स्वतंत्र झाळा व त्यानें ह्व्तीं गणेशने जापडा मुलगा जदुः १४८९ पयेत राज्य केलें व त्याच्यानंतर हुसेन शाहनें शिळाळेख काढून
आपली राजघांनी ळखनौतीहून हलवून आळा गादीवर बसविलें. त्यानें मुसट- व श्याहचचा मुलगा महमूद द्वितीय गादीवर जागोजागी राजाज्ञा जाहीर केली. त्याचीं
थांडुबा येरे नेली. असला. त्याने जेमतेम एक वर्षच राज्य केळे नांगी आजपावेतो कोठें कोठें आढळतात.
यर ह
बंगाळच्या लोकमिथ राज्यकर्त्त्यापैकीं तो पक त्याच्यानंतर त्याचा नुल्या अद्वाडद्दीन
होय. त्यानें बंगाळ राज्याची इद्द ओरिसा फिरोज शाह गादीवर बसला. फक्ततीन
आंतापर्यंत नेऊन मिढविळी. जोनपुरच्या मदिन्यांनीं त्वाचा चुळ्ता म्याठुदीन महमद
शासकांच्या हातांतून मगधदेश जिंकून शाह यानें त्याचा बघ करून त्यांची गादी.
आपल्या राज्याला जोडळा. जासाम मधील बळकावली. मददमद शोद्द द्या हुसेन साढे
अहोभ राज्याबर स्वारी केळी ब कूचबिहारचें वंशाचा शेवटचा नबाब. स्याढा शेरशाह
'कामतापूर नगर १९७८ मध्ये काबीज केलें. सूर वानें गादौबरून हुसकावून ळावलें.
सन, १५१९८ मध्ये तो मरण पावला. जोनपुर : तैमरळंग याच्या काळांतच
ख्ययड्ू्ुषन्यणळछब्लबय
त्याचा मुळगा नसीव खान हा नुसरत जोनपूरें राज्य स्वतंत्र झालें होतें. बुल्हाळ
शाह या नांवाने गादीवर आला. त्याच्या ळोदीच्या कारकीदीत तें पुन्दा दिशीच्या हात्केढा ज्यावेळी थादव वंशाचा नाश अजुन द्वारकेला, आपल्या सासुरवाडी
कारकीदीत कळा, शिल्प ब साहित्य यांना छत्रछायेखाल आलें. या कालावधीत जे जे झाळा. त्यावेळीं हस्तिनापुरांत युधिष्ठिर जात आहें असें सांगून दासकच्या बरोबर
प्रोत्साहन मिळालें, त्यानें मरासोना मशीद ब शासक आठे त्यांत शर्की बंश मसिद्ध आहे. गादीवर वसून ३७ वर्षे ढोटलळीं होतीं. रांत बसून निधाळा.
द्वारकेला ज्या कांदॉ अथ्रुम गोष्टी घडल्या द्वारकेळा वैधत्यकळा आली होती,
कदमरसीळ नांवाची एक मोठी मशीद एकूण ८५ वर्षे या वंशाचे राज्य होते. त्यांत अर्जुनाळा आलेळा पाहून अंतःपुरांतीळ
॥। त्याच इस्तिनापुरांत देखील घड्ं ळागल्या.
गौरजबळ बनविली. त्यानें मद्दाभार्‌ताचें इब्राहिम शाह कीं हा सर्वात प्रसिद्ध होता. आकाशांतून आम्िवृष्टि ब डिमपात होः ख्रियांना शोकाबेग आवरळा नाहीं वत्यां
बंगाळी भाषांतर करविले. त्याच्या महा- तो १५९०२ मध्ये गादीवर बसळा व ३४ 'ढागळा, सूर्य व चंद्र तीन रंगाचे दिस. कोश करून रडूं कागल्या. सत्यभामा व
छांतीळ नोकरांनींच १५३३ मध्ये त्याचा तो विद्वान होता व तस्याका 'ळागळे, त्याच वेळीं कृष्णाचा निरोप घेऊन रुक्मिणीनें अर्जुनाळा बसायळा आसन दिलें,
वष केला, 'दासक हस्तिनापुरौं पोचला व त्यानें परंतु त्यांच्या तोंडावाटे एक शब्द देखीळ
द्वारकेला घडलेल्या दैवी कोपाचें वर्णन निघाळा नाही. स्वतः मर्जुनाची तीच स्थिति
बाडबांना सांगितलें. ती नाने दु:ख आवरून सर्वाचे
श्रीकृष्णास सर्व यादवांचा संहार च्या शौर्यसाइसाची
अकस्मात कसा झाळा या गोष्टीवर कोणाचा स्तुति करून वसुदेबाल्य मेर
'किवासच बसेना. युधिष्ठिराने आपल्या बसुदेबा क अनावर झाल्यामुळे
आकट्या भावांचा, पुढें काय करावें या अंधरूणच धरलें होतें. अर्जुनाने येऊन
विषर्वी सछा घेतळा.
<
"्डककधाहिलल
7 यार
टाकावी. तूंत्यांना वेऊन जा. त्यानंतरसर्व 'बिखस्टेळो होतीं. त्रिदळ गवतानें त्यांचा
द्वारकापुरी समुद्रांत बुडून जाईळ.'* १ हा संहार केळ होता. डजुनानें संथाविवि
बसुदेवाच्या इच्छेपमाणें अर्जुनाने मंत्री त्यांचा दहन संस्कार करविला. इृप्ण ब
च ज्राह्मण बांचा सल्ला घेतळा. ल्रियांनी अलरामांची म्रेतें हुडकून काढवि्ी व त्यांचा
हस्तिनापुरी जाण्यास तयार रदावें असें दहन संस्कार पण उरकळा.
नें अंत:पुरांतील सर्व स्रियांस कळविलें, बरोबर सात दिवसांनीं अजुन हस्तिनापुरी
* युवराज वज़् थाळा देखीळ मी बरोबर 'निघाळा, रथ चाड.झाळे. भश्व, रथ, हत्ती,
चेऊन जाणार आहें. रन्नमाणिक्वे सर्व नौट उंट, बेळ, औं बाहनें मिळाठी तीं घेऊन
संभाळून बरोबर घ्यावी. आज पासून बरोबर द्वारकावासी ख्रिया व षृद्ध ल्हान मुळांना
एका आठवल्यानें म्हणजे सातव्या दिव्शॉ बेऊन निवाळीं. ऊजुन इकडे सर्वांना घेऊन
सर्व द्वारकापुरी समुद्रांत बढणार आहे. जात होता आणि तिकडे द्वारकापुर समुद्रांत
न्हणून सर्वानी सावध रावि ब त्यापूर्वीजे बुद्ध सानी. तें दृश्य खरोखरीच हृदय-
कांडी बरोबर घ्यावयाचे असेळ तें घेऊन द्वाबक होतें.
बन, दर्बठ, नदी वगैरे पार करीत आर्थ वाटलें ब स्वर
द्वारका सोडावी !” अशी अर्जुनाने घोषणा.
करविली. पैचनद प्रदेशांत येऊन पोचला, बारेंत चो त्यानें कांही चोर
ब ढाडूंनी त्यांच्यावर छापा मारला, अर्जुन अर्जुनादेखत चोर यादव ल्रि
अजुन रात्री तेथेंच राहिळा. दुसच्या चेऊन गेले,
दिवदी बतुदेवानें योगसभाधि घेऊन देह एकटाच योद्धा असून सर्व अनाथ ल्रिया व
बिणाऱ्यांच्या अबिचारानेंच हें सर्व घडलें, अश्ञा तर्‍हेनें अपमानित होऊन अर्जुन
सोडला. त्याच्या आवडत्या जागाच त्याचा कुद आहेत हें पाहून त्यांना जास्तच जोर
यादव वैश्याच्या रक्षणासाठी स्वतः कुष्णानें यादवांना घेऊन इस्तिनापुरास आळा, द्ार-
'चढेळा, अर्जुनाने त्यांना सावध करून मा केहूनआलेल्य
देखीळ कांहीं अन्न केला नाहीं. कोणाळा इनसंस्कार करण्यांत आळा., त्याच्याबरोबर ा ळोकांची उतरण्याचीव्यवस्था
देककी, भद्रा, रोदिणी व मदिरा संती गेल्या. 'किराबळा सांगितळें. परंदु त्यांनीं त्याच्या- करण्यांत आळी. कृतवर्भा, त्याची बायको
दोष देण्यांत तरी काय अर्थ आहे ! मुनींचा कडे दुर्हक्ष केलें. अर्जनानें गांडीव हाती च मुळ्या तिवांना मूर
झाप होता तो, आतां जगण्याची मळा इच्छा बज्ञ आदि यादव राजळुमारांनो तर्षण करून उतरण्यास
:_वेळे त्याच्यावर बाण ठेवण्याचा विचार बागा दिळी. वज्ञ यांचा राज्याभिषेक इंदड-
उरळी नादीं. मी अन्नत्याग केळा आहे. आद्धकन
।_ केळा. पश त्याका एक देखीळ सख आठ- थे करण्यांत आलया. तेंच बहुतेक
कृष्ण मंठा सांगून गेला होता कौ तूंयेशीळ चंतर यादवांचा संडार ज्या जागीं झाळा
व तुझ्यावर सर्व स्त्रियांची जबाबदारी बेनी. स्वतःच्या या स्थितीवर त्याळच ठरलें, सरस्वतीच्या
होता, तेथें गेला. सर्वाची म्रेतें जागोजागी. द
मुळाळा राज्य देण्यांत आलें. कृष्णाच्या समोर उमे आहे. एवढेच नव्हे, माझ्या
पत्नींपैकीं जांबुवती, हैमबती वगैरे सती अंगांत होती नव्हती ती झक्ति कृष्णामुळेंच
झाल्या, सत्यभामा वगैरे तप करण्यासाठी होती. तो गेल्यापासून मी एक निष्ब्राण
य पर्वत नोळांडून कळाय नामक चालतें बोळतें मेतमात्र राह्वाळों आहें. माझ्या
गांबीं गेल्या, यादेखत चोरांनी यादव क्रियांना पळवून
अजुन द्ारकेहत आणलेल्या यांदव- नेळें व मी कांहीं करूं कळो नाडी. आतां
क्षियांची उतरण्याची व्यवस्था झाल्यावर मौ जगून तरी काय कडं २ 7
त्र्यासमुनोंच्या आश्रमांत गेळा. व्यासमुनींना “ अर्जुना ! कृष्णाने ज्या कामासाठी
कुशळ क्षेम विचारून त्याला बसायळा अबतार भेतळा होता, ते अवतारकार्य
सांगितलें. भर्जुनाळा दुःखी पाहून त्यांनीं संप्तांच तो स्वर निवून गेळा. तुझी
दु/ख करण्याचें कारण चारले, अक्ष देखीळ त्यांचें कॉम झाल्यावर [२५]
अजुन म्हणाळा-* महात्मन ! क्ञ्ष्ण स्वध्यानो निवून गेडीं आहेत. तुळादेखीळ त्याच्या शाथीदारांना रानटी भजिकांच्या अनुयायांनी घरण्याचा प्रयत्न
बलराम स्वर्गवासी झाले, यादवांनी आपसांत उत्तन गति मिळेळ, ती. वेळ जवळ त्यांच्या शोळ्यांत ऱ्याबर पंचे, त्यांना तेथून
अयानक दरी दिशी, एका तेकाच्या साहाग्याचें र्‍या कल्यावरून खाली उतरत
भांडण करून स्वतः आळी आहे. तुळा काळवी करण्याचे असतां रासटी सांजिकषच्या अचुचायांर ना पाळे ब वेश कापून त्यांना इरीत
संद्दार करून घेतला, & न्णसखा स्वर्गळोकी मुळींच कारण नादीं.” न्यासधुनींनी काळ पाडण्याची खट पट सुरू केळी. पुढें बाचा,]
गेल्यावर आतां मी जिवंत राहूभ्यांत काय नेहमी कसा बदळत असतो हें सांगून राकटी मांत्रिकाचे अनुसायी वेल कापून तें आपली सुटका कां करणार नाहीं १
अर्थ? तो माझा सारथी म्हणून रघ चाटवीत अर्जुनाळा निरोप दिळा. अर्जुन इत्तिनापुरी तोड ढागठेळे पाहन ळू वत्याचे छखू सर्वाच्या मनांतहीच गोष्ट जर्ण॑ काढी
असतांचें हश्‍्य आज देखीळ माझ्या ढे परत आला, साथीदार अर्थातच थोडे घाबरून गेठे. पण या. शब्दांत *हणाहा-“ ज्या बलवत्तर
त्यांनीं धीर सोडळा नाहीं. कारण भत्येकाठा भारयाच्या वळांबर आपण भबानक दरीच्या
बाटत होतें की आतापयंत याहून मोठमोठी तोढापयेत निर्विन्रिपणें येऊन पोंचळों आहो
संकटे आळीं व त्यां सर्वातून नशिबाने तें ऐव वेळीं आपल्याशी दगा करीळ असे
आपलें संरक्षण केलें. मग या संकटांतून मला ठरी वाटत नाहीं.'/
तोडून थकल्या. गोमांग श्लाहीं कोसळळा व सोजी गुरु ! रानटी मांत्रिकाने कोणाल!
त्याच्यावरोबर तो वेळ आणि लवू व जयमळ तरी भयानक दरीत फेकून दिलेळें दिस
पण खाळीं जाळे त्मगले. पण सुदैवाने 'जाहे. त्यांचाच जोरडा आहे. खाडी पडून
बरून तुटलेला वेळ त्या दगडाला अडकला. मेले ते. जद्मपुराच्या राजाचे राजगुरू व
तिघांच्या द्वातांतून बेळ सुटळा नन्हता, अनुबायी तर नाहींत ना?”
म्हणून ते बेळाळा धरून बाहेर निघाठेल्या ह त्यांना या दरीची वाट माहीत
]डाखाली लोंबकळूं हागले, होऊन येथें पोंचायळा जितका,बेळ लागेळ "हि
खू व गोसांगळा रानटी नांवरिकाच्या तेबल्या वेळांत भी राजकन्येशीं विवाद करून
अनुयायांचा आवाज ऐकू येत दोता-* ते बेडन येथळी अळोट संपति पळवून वेऊन |
गेळे खाढीं दरीच्या तळाळा. दगडावर आईन. नंतर ते इकडे येतीळ ब गंडमेरंड
आदळून त्यांच्या चिच्या उडाल्या असतीरु. बक्षी, अजगर व सांप आणि
आमच्या गंडमेरंड पक्ष्यांचे पख कापून श्वापदे यांना चांगलें साबज सांपडेल, ९
“हू म्हणतोस तें अगदीं बरोबर आहे. चोरून नेणाऱ्यांची द्रीच यत हेईळ.' गैर काय ! ” बाप, जश्षपुराचा राजा ब त्यांचा गुरु तिणे
हें पहा, कांद्री तरी माझ्या पायांळा आधार त्यांच्या आवाजाने ती. शर्व दरी * अरे हो, पण राजः तिचे रक्षण करायल येतील असे भजून
म्हणून मिळाळें आहे. ग्रा कढ्याचा बाहेर नदुमळी. झाडावर बसलेले. गंडमैरंड पक्षी तिची गोष्ट पार विसरूनच गेळास फी रे देखीळू तिळा बाटत आहे. म्हणून तुम्हांळा
निषाळेळा द्वा एक दमड दिसतो आहे. मी ओरडे ढागळे, कोठें तरी सिंह असाबास्येळा अजून तेरा दिवस बाकी ती कमी लेखीत आहे. या भयानक दरीत
या दगडाळा हा बेळ गुंडाळतो ब खाठीं गर्जना झाल्याचा भास पण क्षाळा. ळळखूब आहेत. तोपर्यंत तिची मेट वेगें देखीळ आल्यापासून ती धावरून गेढी आहे, हें.
जातो. छुम्ही लवकर खाळीं येऊन या मळा अक्षकय, त्या हॅस गामिनीची झोप या एका तऱ्हेने बरेंच झालें."
ढगडाखाळीं वेळ घरून उतरा, मग त्यांना पकी झालेळी सिंहगर्जना ओरड्यामुळे मोडळी तर नसेळ : '' जगमोजी त्यानंतर पुन्हां बराच वेळ कोणाचा
बरून वेळ कापून तोडून टाकळा तंरी कांट झाळे. इतक्यांत त्यांना कोणाला तरी म्हणाळा. आबाज ऐकूं आहा नाही, सर्वत्र सामसूम
भिण्याचें कारण नाही." असल्याचा जावाज ऐकूं कोणीतरी मोठ्याने हेसलें. तो जग- झालें. दरीतून वर ऐकूं आहेळें संभाषण व
जयमळचें तें वाकय पुरे दोरेपर्यंत खलू
आळा. “कायरे! कखळा दा आबाज आणि मोतीचा शिष्य किंवा सेवक असावा. कांडो त्याचा संदर्भ दोन्डींचा विचार करून लखू,
कसाबसा खाठीं आळा, पश गोमांग अंजून ओरडा २ सृगराज जाया झाला वाटतें?४. बेळातें तो म्हणाळा-* गुरुवर्य ! ती इंस- जबभळ व गोमांग चकित झाले व थोडे
बरच होता आणि त्या दुष्टांनीं तो वेळ आणली एक आवाज ऐकूं आळा-"नग 'गरानिंनी नव्हे, कल्यकवलली आहे. तिचा भ्याळेंदेखीळ. तिघांना या विषयीं बोळा
«२७ यांदोवा <22:_. कटा ााकाााा >२५. स्म यांदोवा स...
धरून पसरत ते त्या दगढापवेत जाऊन
'चळे ब तेथें उमे राहून काळोखांतच तळीस. नंतर मी तुळा त्यांतळी कांडी
कोठे कांडी दिसते का पाहूं लागले. सांगिवळी होती,"
ळू जयमळकडे न आठवल्यासारख्या
*“ ब्ञक्षपुराहून येऊन बरेंच दिवस झाले,
ुद्देनें वद्दात ब्दणाला-“ कोणती गोष्ट?
या ननधीत तेथे बराच फेरबदल झालेळा

ब॥
महा नादी बुवा आठवत. या भयंकर
दिसतो आहे. राजकन्या कल्पकवश्ली या.
दरीत अळोट घनराशी आहे, ही एकच
दरींत आली कशी १ हा जगमोजी कोण ३ एक गोष्ट मळा आठवते.''
राजकन्येचे संरक्षण करतां येईळ का जांप-

|
। सॉप्यंत गोमांग मोनपणें त्यांचें बोढ्णे
ल्याळा ! काव वाटतें तुळा जयमळ ! 0.
ऐकत होता. एकदम कांदींतरी नवळ घडलें
खखूनें विचारलें.
असे दालबीत कखूकडे बळून म्हणाळा-
जयप्नळ विचारांत गढून गेळा होता. & मळा दूर एक दिवा दिसतो आहे. दूर
असें बारत होतें. पण तोंढांतून ब देखीळ खू काय म्हणाला, अणु कांडी तें त्यात्या
हीचे ओरडणे पण ऐकूं थेत आहे! ” येथवर येऊन पोंचळॉ. जगभोजी व त्याच्या
नि्रत नव्हता. रोवटी धीर करून कापऱ्या आलें नाहीं. तो. अगमोजी व. शिष्याचे संभाषण ऐकून मळा असें बाटत
आवाजांत अथमळ म्हणाळा-' कायरे ळात ! त्यांचा शिष्य बांच्या संमाषणांतश्या गोष्टींचे आवात्र“मळापंग नाहीं बुवा दिवा दिसळा व
नाहीं ऐकू वेत. मळा गुंगी आहे कीं आपण आतां फक्त शेबटची भजेलळ
ऐकळेंत का तूंतें सर्व ! बागे दोरे जुळवून काय गुविव आहे दै आल्यासारखे वाटत आहे. मला या दरोतलें आाठाबथाची आहे. तुझया बांधांची मेटच
यावरून आपल्या आधींच पहात होता. जगभोजी स्हणाळा तो. * दग सोनें नको काँ चांदी नको. मळा मरणांची काय मळा तर ब्रक्षपुरांचा राजा ब राजगुरु
कोणी तरी भरांत्रिकयेथें येऊन दाखळ झलिला राज' कोण, द्या एकच विचार सुर्य करून भीति नांदो वाटत, पण मरण येण्यापूर्वी सत्रीचीच भेट होणार असें वाढू लाग
दिसतो आहे. हाती ््मपुराची त्याच्या डोक्यांत घोळत होता. शेबरी तो. एकदां बाबांची मेट झाली तर किती बरें जाहे. या दरींतळी धनराशी आपल्याच
राजकन्या आहे. तो मांत्रिक लूखूळा विचारू ठागळा. ह्ोईेळ!” छळू असें म्हणत पाठीमागे टेकून मालकींतही आहे. कारण ती आपल्याळा
आपण ज्या उद्देश्यानें येथवर आढ! त्याच “काबरे ळखू? तुळा आठवते का, उमा राहिला. मिळणेंच शकय आहे. यांत शंकेळा जागा
उद्देश्याने येथे जाळा आहे." लू म्हणाला. ब्रक्मपुरानजी' डोंगराळ देशांत ज्रह्म- राहिली नाहीं."
'जञयमर लास्वूहा हलवून म्हणाळा-
लें ऐकून जयमळ कांद्रींच बोळळा ना! दंडीनें तुझ्या अंगांत काळमैरवारचें आवाडन & असा शरीर सोडळास तर कसें चाठेल * इतक्‍या आप्मकिधासानें तूं बोलतो.
सो विचारांत पडझा. त्यांना खालीं कड्यांतून केळे त्यावेळीं तूं कांडी वरी हलू£ इतक्या संकटांना तोंड देऊन आपण आहेसकौ जणु कांहीं सर्व तुळा निळालेंच,
७२१७
आ७७०७2502722
आ अ चांदोवा ७७२०१७0022


आ ह ०७७5005000:
हुडकत आपल्याझा विसरणें शकय नाही. त्याचे
ब्रोळतां बोलतां तूं. थांबळास,. कारण
गोमांग ! तुझ्या- निश्वार्‍्यासारखे हाळ डोळे जापण पाहिले
अझपुराच्या राजगुरूनें मंत्रवळानें तुझें म्हणजे
काळमैरवार्खेच तोंड वंद करून टाकलेंहोतें. जवळ विषांत बुडवछेळे बाण आहेत ना! "7. आहेत. म्हणून आपण त्याळा वित्रणें शक्‍य
* एवढें कवूळ कीं आपण भवंकर दरीत. जबमलठनें विचारडें. नाहीं. कोण कोणाला ठार करून कोणाचें
येऊन पो'चळों आहो. इतर गोष्टी कितफ्त * आहेत, पण आतांच त्याची शिकार कातडे काहून चेतो हें उद्यां सकाळीच पाहूं”
खऱ्या ठरतात पहावयार्चे आहे." ख्खूच्या करावयाची आहे का? " गोमांगनें जयमळ व्हणाळा,
आवाजांत निरूत्साह ब निराक्या शळकत होती. किचारठें, गोमांग व जयमल यांचें बोलणें चांद,
* काळभैरव तुझ्या अंगांत आळा अस्ता % झ्लिकारीळा ही बेळ चांगली नाही, असतां ळखू निश;ब्दपणें बसला होता.
कांदी बोललास तें सर्व खरें होणार या काळोखांत आपण सिंहाला मारले तर दोषांचे बोळणें संपल्यावर तो जयमळळा
पहा थोड्या वेळापूर्वी जगभोजी जगभोजी त्यांला उचलत घेऊन जाई. म्हणाळा-“ जयमळ ! भी झोंपळो आहे कॉ
व्हणाळा होता तें तू. ऐकढेंच आहेस, स्िंहला मारलेले त्याला कळतां कामा नये. ज्ञागा हेंच माहीत नाहीं. दरीतून कसला
सिंहाला आपला वास ळागलळा आहे. तो ऐकूं येत आहे मळा.'' “ तुळा
पण एबदा बिश्वास नांत कशाच्या दयाच्या घ्रुमारास
बळावर उत्पन्न झाळा!?” लखूने विचारलें. ह जाऊन पोंढरचू. त्या सृग-
छाोच उत्तर दिलें नाही. राजाच! बघ करून त्य.चे कातडे काढून
क्षणभराने हरूळाच ऐकूं जाईळ इतक्या " जयमळ बोळतंच होता कीं ते उमे
हळू आवाजांत म्हणाळा--'। काळमैरव त्या दगडोखाळींच दरीत सिंड गरजछा,
तुझ्या अंगांत आळा होता तेव्हां तू त्रश्म- तिघांनी खाढीं डोकावून पाढिळें, त्यांना
दुंडीळा भ्हणाछळा होतास कीं “ विन्ध्य निखाऱ्यासारखे त्यळ हाळ गरगरीत डोळे
पर्बतापछीकडे एक मयेकर दरी आहे. त्या दिसले. “ द्वाच तो तिंह, आपल्याला हे डोळे
दरोत एक उंच जागीं एक पिंपळाचे झाड दिसत आहेत म्हणजे तो. आफल्याकडेच
आहे. त्याच्य़ा खालीं एक वारूळ, एक पहात आहे.” गोमांग म्हणाळा.
बाळकें झाड, चांदणी रात्र, म्र॒गराजाळा ठार “त्यानें ञापल्याला ओळखले आहे व
कडून त्याचें चर्म काढून तें...” त्यानंतर आपण त्याठा जोळखलें आहे. बरेंच झाळें,
उ... यांदोवा २... स्का
हत्ती ओरडत असलेळे ऐकू येत आहेत कल्यकक्हीला कसा घेऊन आढा? या
का! जयमळनें विचारलें. दरीतून एक पाऊळदेखीळ बाहेर टाकल्या-
“ हत्तींचे ओरडणेंच काय, बंटा वाजत शिवाय त्याढा हें सर्वे करतां आलें £
असलेल्या देखील ऐकूं येत आहेत. गोमांग, तिकडे ळखू व्रिचार करीत होता की
तुळा नाहीं का घंटांचा आवाज ऐकूं येत १ माझ्या बाबांची आज मेट झाळी असती तर £
ळखूनें विचारलें, गोमांग विचार करीत होता कीं स्थाच्या
* कांहीं तरी विचित्रच वाटत आहे. सरदाराची भेट झाळी असवठी तर राज-
सगळें, मळा धंटांचा आवाजच नव्हे तर कन्येला जगमोजीच्या हातांतून सोडबिठां
कोणाच्यातरी बोळण्याचा आलें असतें. सोशल देशाचा राजा मातेडवर्मा याळा तीं दोघं र॒थांत बलून स्वदेशी येत
भावांज देखीक ऐकूं येत आहे." गोमांग भयानक दरीच्या एका बाजूल हे तिघे प्रम्नोद्क नांवाचा सुळगा ब मालिनी असतां एका रानांत चोरांच्या एका रोळीनें
म्हणाला. आपापल्या विचारांत अश्या तन्हेने बसळे त्यांच्यावर हृया केला. पमोदकनें आठ
गोमांगथें बोळणें ऐकून जबमळच्या असतां पलीकडे मैदानांत अक्षपुराचा राजा बसूनच जञापल्या आजोळा दहा चोरांना कापून काढलें, त्याचें शौय
मनांत तग्हेतर्हेचे बिचार येक ळागलें, ब त्याचा गुरु सैन्य अस. करून आपल्या होती व तेथेंच ती लहानाची मोठी झाली. पाहून चोरांची धाबरगुंडी उडून गेली,
गोमांग म्हणाला तसे खरोखरीच तेथें सर्वच हींत बलून पुढें काय करावयाचें द्वा. मपमोद सर्द विद्याभ्यास संपूर्ण करून देशाट: 'चौरांचा सरदार हात जोडून प्रमो काच्या-
बिळक्षण होतें. त्या दरींतीळ पत्येक वस्तूवर र करीत शेते. सर्व सैन्य वेऊन दरीत नास निघाळा. वाटेंत आपल्या 'बहिणीळा समोर उमा राहिछा.
अनुरूप बर मिळाल्यास त्याढा पाहून व “तूं दे. जंगल सोडून बाहेर निवून
मंत्राचा कांहीं तरी प्रभाव असावा असें उत्तराबे की निवडक वीर सैनिकांना घेऊन
अरत येतेंबेळीं बहिणीला बरोबर वेऊन गेळास तरच मी तुरा माक करीन.
बाटले. जगमोजी, त्रश्मपूरची राजकन्या उतराबें, [पुढीळ गोष्ट पुढीळ अंकी ] यायचे ठरवून तो निघाळा होता. प्रमोदकनें त्याना बजावून सांगितले.
कित्वेक देश पड्डात तो कक्ष दे &मी तुमच्या हुकमाबाहेर नाहीं,
येऊन पोंचळा. त्यानें वदिणीजवळ पाहून चोरांचा सरदार म्हणाला, नंतर हात जोडून
आलेल्या राजकुमारांचें वर्णन केलें. पण 'दणाला- आणखी एक विनंति आर
विल्या एक देशील पसंत पडला नाहीं. काटी षांनी गरिबाच्या घरची झुणकाभाकर
किवस जाञोळी राहून तो बहिणीबरोबर येऊन खांबी.'' माळिनीनें नकार दिळा
'कोझळ देझांत परत जाण्यास निघाला. नाहीं ब आढेवेढे पण घेतळे नाहीं.
र्वेकडील लाल टेकडीपळीकडे एक तळे.
आहे. त्यातळ्याचें पाणी ध्याल्यास डोके 'वाहाल्याबरोजर उळट पावली फ्ठून जाई
किंवा आम्हांळा ठार कराया धांवत येई.
दुखी बंद त्या डोंगरापयैत मळा झोबटा प्रत्येकाला आमच्या हातीं मरणच
कसे जाववणार £” अर्से सांगून ती रह आलें. परंतु त एक विचित्रच थाडली दिस
ळागळी..
"मी. जाऊन पाणी घेऊन ग्रेतो. तूँ.
। होत. आम्ही तुळा बोरूची दी काडी देतों,
ती ठेवून वे. कधी तुझ्यावर कांही संकट
अधी मितेस कां १'' असें सांगून ममोदक आलेच तर तूं ही काडी फुंकणीसारखे
निघाळा. तो रानांत कांढीं अंतर चाडन कुंक. तुझें रक्षण होईल." असें सांगून
गेल्याबर त्याला एक अस्वल आवे आलें. बाषानें त्याच्या पाया जवळ पडठेली काढी
पण प्रमोदकनें त्याच्याकडे पाहिलें देखीळ
नाहीं व पुढें निघून गेळा. आणस्थी थोडें प्रमोदक ती काढी घेऊन चोरांच्या घरों
चाळून गेल्यावर समोर एक वाघ गुरगुरत मेह्य. त्यानें आणून दिलेलें पाणी प्याल्या-
प्रमोदकनें बहिणीभरोबर चोरांच्या सरदाराचे आळा, प्रनोदकनें त्याच्याकडेदेखीलदुर्लक्ष बरमाळिनीची डोकेदुखी वंद झाळी. ती बिण्याचे साहस आजपर्यत कोणी केलें
आतिथ्य स्वीकारलें. केलें ब पुढें निवून गेळा. तीलाऊटेकडी आपल्या भावाळा म्हणाळी-“ दादा ! मळा नाही, तुमची बहीण म्हणाळी-तुम्हांढा याने
तें चोराचें घर म्हणजे रानांतळा एक स्याळा दिसळी, त्या टेकडीपठीकडे जाऊन रांच्या सरदाराने सांगितठें की तूं बांधून ठेवलें तर तुम्ही हा साखळदंड तोडून
मोठा बाडांच होता. राजकुमार ब राज- त्यानें बरोबर आणलेळी लोटी मरून पाणी ज्या वाटेनें जाऊन आढळास त्या वाटेने सरका करून ध्याळ, मी म्हटलें अशक्य,
कन्या दोघांचिं आतिथ्य करण्यांत चोरांच्या घेतळें आणि परत फिरळा,
कोणी जिवेत परत येत नाहीं, तुझ्यावर शेबटी पैज़ ठरविली.
सरदाराने कांडी उणीब राहूं दिली नाहीं. सो. परत येत असतां त्या तो बाघ. कांही सॅंकट आलें का?” सालिनीनें “माझा माऊ खात्रीनें तोडून टाकीक,
दुसर्‍या दिवद्यीं सकाळीं माळिनी आपल्या आणि अस्वळ्य नव्हें, तर एक बिबळ्या
भांबॉळा म्हणाली-*“ दादा ! माजे डोकें वाघ फ्ण दिसळा. वाच माणसासारखा बोळे.
विचारलें, माढिनी म्हणाठी.
&नाहीं बुवा !'' मोदक म्हणाळा. * अज्ञबय ! माहे ऐका, उगाच पैज
फोर दुख ते आहे. मला! स्वम्तांत एक मूत छांगळा. व्हणाला-“* कोण रे बाबा तूं४ नंतर चोरांच्या श्वरदारानें वाटमारी छाबण्याचें साहस करुं नका, तुमच्या
दिसलळें. तें म्हणाळें कीं या डोके दुलीसुळे स खरा ! आमच्या भीतीने क्ल मिळविळेळा खजिना प्रमोदकला हातून हा साखळदंड तुटणें शकय नाहीं.
मळा मरण येणार आहे. नंतर स्वमांतच आजपर्यंत कोणी या बाजूडा किरकळा . डोखविछा. त्यांतळा कोंडी साखळवंड मीच ही पैज जिंकणार.” चोरांचा
सरदार
मळा एक वहषी दिसे. ते म्हणाळे कौ देलीळ नाहीं, आणि आलाच तर आम्हांचा काडून ठो स्हणाळा-“ याठा तोडून दाख- म्हणाला.
चांदोबा यांदोचा
छ्ाघाण
करतील.” आपल्या भावाशी विश्वासघात होते त्या सर्बीना ठार केळें. भाडिनी व
प्रमोदक चकितच झाळा, ती पुढं म्हणाळी- करून निर्लजञपणानें माठिनी हें सर्व तिचा प्रियकर चोर फार दूर गेळे नव्हते.
“मी पैज हारले म्हणून मळा कवळ
केल्याप्रमाजें चोरांच्या सरदाराबरोबर ख्वा. म्हणाली. कांहीं गडबड ऐकून परत फिरळे, त्यांना
करावें लागणार." 'नेतर मालिनी व तिचा तो प्रियकर चोर देखील बाबां अस्बलांनीं ठार केलें. अस्व-
“तुळा या चोराने फसविले की तूं. दोघांनीं थ्रमोदकाला काळकोठडीत दकल्ले छाच्या जागीं एक सुंदर खी प्रमोदकाळा
मळा फंसविलेंस !' प्रमोदकनें आपल्या आणि बाहेरून दाराळा कुळप लावून घेतलें. द्विश्षडी. “ कोण तू? प्रमोदकनें चकित
बहिणीस विचारलें, अ्रमोदकळा वाघाने दिळेल्या काडीची होऊन प्रक्ष केला.
“ आतां जास्त ळपवून ठेवण्याची तरी. गोष्ट आठवली. त्यानें ती काढी काढून *“माशें नांव माधवी. इतर सर्वे माझे
काय गरज ! तर्‌मगऐक !द्वाचोरभाझा. कुंकल्या बरोबर दारें घडाघड तुटून पडलीं. आईवडीळ सांगतीळ.” असें सांगून तिनें
लहानपणापासूनच मित्र आहे. दोषांचें पर- बा, बिवळ्या वाघ ब अस्वल आंत आले, बाघाकढे व बिबळ्या वाधाकडे पाहिलें.
स्परांबर कित्येक दिवसांपासूनरचें म्रेम आहे. अस्वळानें साखळदेड सोडून भमोदकला मुक्त भाधबीळा बिळगून उमे
मी याळा चोरी करण्याचा चंदा सोडून केलें. बाघानें त्या बाढ्यांत जे लोक उरठे ओोधांच्या गळ्यांत घट्ट मिठी
* दादा ! क्षत्रिय वीर असल्या गर्वि- द्यामळा सांगितलें होतें. पण हो म्हणाळा
ष्ठांची भान खाळीं करूनच माघार घेत होता-* तुझ्या बाषाचें राज्य मिळालें तर
॥0
॥॥ णा
असतो.'' मालिनीनें भावाला प्रोत्साहन दिलें, सोडीन." त्याला राज्यमिळण्याच्या मार्गाबर.
प्रमोदकनें एक क्षणमर विचार केला व तुक्षा कांटा दोता. तो दूर करण्यासाठी |1!
स्हणाहा-“टीक आहे. मी साखळदंढ त्यानें आपल्यावर दत्ता केळा. पण तो ढाबे
तोडून दाखवण्याचा प्रयत्न करून पाहातो," फंसळा. तुळा ठार करण्याचा दुसरा उपाय
असें सांगून त्यानें हात पुढें केले. चोराने म्हणून हाळ टेकडी पळीकडच्या तलावाचे
ते साखळदंडाने बांधून टाकले. प्रमोदकने पाणी आणायरा आम्ही पाठविले होतें.
ळाख प्रयक्ष करून पाहिळा, पण सर्व फुकर. पण तो बेत देखील फसला व तूं निरव
माळिनीच्या तोंडावर भय किंवा दुःख फरत आलास. म्हणून आम्ही हा सेबट्चा
झळकण्याऐवजीं प्रथम स्मित पाहून व डाय केळा. या काळकोठडीत पडून रहा.
स्यानेतर तिळा खदखदा हंसतांना पाहून भूक आणि तहान वाकी उरलेले कार्ब
दोघांना आपल्या
तढ्वारीनें ठार करा.
माधबी मालिनीहून देखील जाल्त भयंकर “ञम्हांळा पाहून'
वाटळी. माधवी, त्याच्या मनांतळी शंका हातून आर्ढांला शापयुक्ति मिळेळ. नंतर
जोळणून म्हणाळी-“ माझ्यासारखाच यांना जर आमच्या मुलीचें मन कोणावर बसलें
पण शाप आहे. तुम्ही तळवारीनें ह्यांना तर ती देखीळ शापवुक्त होईळ? तिचें मेम'
ठार केळेंत तर दोघे शापमुक्त होतील." तुझ्यावर आहे म्हणून ती मुक्त झाली,
तें ऐकून प्रमोदकनें दोषां वाघांना ठार तूं आम्हांळा पाहून भ्याळा नादींस.
केलें. त्याळा एक राजा ब राणी उमे असलेळे म्हणूनच तुझ्या हातून आम्हांला मुक्ति सोरप्ट्राच्या वठनीप्ठणं बा गांवी गुढगुस वर हात फिरवून विचारळें-* बाळ, काय
दिसले, राजा म्हणाळा- मिळाली.'* नाक एक श्रीमंत ल्यापारी रदात झालें तुळा दोळ्यांतून टिपें गाळायळा !''
* बाळ मी शूरसेन देशाचा राजा आहें. शूरसेन देशाचा राजा आपल्या राणींसद असे. त्याचा न्यापार परदेशाशींच असे. रक्नवती आपली करूण कथा सांगून
मी आपल्या राणीबरोबर आपल्या दोन वषे राजकन्या व तिचा प्रियकर प्रमोदक याळ म्हणून त्यांच्याकडे अनेक मोठमोटी जहाजें म्हणाळी-'* पतीने सोडून दिल्यावर खीची
बयाच्या मुळीळा घेऊन त्या ळाळ टेकडीवर घेऊन आपल्या राज्यांत परत गेळा, रोजा. होती. त्याळा रब्नवती नांवाची एक मुलगी काय स्थिति होते, हे मी सांगायहछा वं
गेळों होतो. तेथ एक कषी तपद्वयाकरीत वरत आलेल्य पाहून प्रजेला फॉर आनंद होती. मधुमती नगरीचा एक तरुण व्यापारी का! स्वत:च्या आईनें देखीळ मळा जवळ
बसले होते. मी थेत म्हटलें हें कोण बुवा झाळा. प्रमोदक व माधवीचा विवाह थाटा. बळमंद्र याच्याशी तिचें लम झालें. परंतु करण्याचें नाकारले तर मळा जीव देण्या
जेंगळी जनावर बसलें आहे? मुनींना राग माटानें झाला. भमोदक कोशरू व शूरसेन 'बिवादरात्रीच्या पहिल्याच दिवशी तो रत्नवती खेरीज दुसरा उपाय नाडीं,'
अर रांगावळा आणि तिळा सोडून नितून गेळा. गोगिणीचे डोळेदेखीक ओले. झाले,
जाळा व ल आम्हांहा शाप देऊन दोन्ही देशांचा राजा झाळा. रक्षबतीळा पोटाशी धरून म्हटलें
शंका परित्यक्ता पत्नी सारखी दु-खांत
र्न्रवती आयुष्य कंटूं हागळी. आईबापांच्या * नि नकोस बाळे ! तुळा जगाने सोडलें
बरांत देखीक तिचा जादर होते नसे. तरी मी तुझ्या पाठीशीं आहे. परंतु जसळा
एकदां एक बृद्ध गोगिणी तिळा भेटली. ती वेडेपणा कळूं तुला जगाचा वीट
देवळांत पूजेल्या कुळें वेऊन चाडी होती. आला असेळ तर्‌ चळ, माझ्यावरोवर तपश्चर्या
तिका पाहून रन्नवती रह छागली. त्या करूं ळाग. मी तुझ्या पतीचे मन वळ-
च्डावारीनें जवळ येऊत भेमानें तिच्या पाठी- विण्याचा यत्न करून पाहाते."
* याहून जास्त मळा कांहीं नको. पतीने युक्ति करून माझ्याश्वन वी] समजून
हिचेंडू
ता दिळा. रज्बतीन स्मित करून त्यानें रन्नवतीला सोडून दिलें होतें. पुन्हा
माझा स्वीकार केला तर मी जन्मोजन्मी चेऊन ये. मी चेंड्र खेळतां खेळता खाली. त्याच्याकडे पाहिलें. बळमद्र तिच्या तिळा बरी ब्रोळावून आणळें तर लोक
तुझे उपकारे मानीत. आमच्या घरा टाकून देईन. मी कनकवती आहें असे सौंदर्यावर मुग्ध झाला. ती त्याचीच बायको हंसतीळ म्हणून ळोकलाजेस्तव तो तिळा
शेजारींच नीधिदेत्त नांवाचा एक व्यापारी त्यांना तो वेडू जाणून द्याया सांग. आहे हें देखील ओळखूं झकला नाहीं. घेऊन परदेशी गेळा आहे. अनुरूप वेळेवर
राहातो. तो कुळीन आहे. राजा त्याचा त्यानंतर मी पाहून घेईन." र्नवतीनेंच ही. दोष परस्परांवरच्या मेमानें परस्परांकडे त्यांची मेट होईछ, ते ऐकून गुहगुप्ताच्या
आदर करतो. त्याची मुळगी कनकवती युक्ति सुचविली. इतकीं आकृष्ट झाठीं कीं एकदिवर्शी दोघं मनाचें समाघान झालें.
दिसायला अगदीं माझ्याच सारखी आहे. कृद्ध योगिणीनें आपळी कामगिरी ठीक परदेश पळून गेली. रन्नवतीनें वाटेत एक दासी कामाळा
ती माझही मैत्रीण आहे. मी तिच्या बरोबर बजाब्रली. निधिदत्ताच्या गच्चीवरून चेंद मुद्गुप्ताळा रन्नवती नाहींशी झाल्याचें ठेवून वेतळी. तिघे खेतक नामक एका
तिच्या घराच्या गश्वीवर फिरत राहीन. तूं खालीं पडळा. बळभद योगिणीच्या सांगण्या कळलें. तिच्या कयोघार्थ तो नोकराचाकरांना गांबीं येऊन पोंचले. तेथे बळभद्रानें व्यापार
येऊन तिळा तिची आई बोळावते आहे. वरून तो कनकवतीचा चेंडू आहे असें पाठवणार इतक्यांत योगिणीनें त्याला येऊन मुरू केंळा. त्याचा धंदा तेथे खूप चाळळा
असें सांगून बोळावून घेऊन जा. मी एक- समजून तिच्याकडे पोंचता करण्यासाठी सांगितलें कीं र्नबती आपल्या पतीबरोबरच आणि एंका श्रीर्मत स्यापाऱ्यांत त्याची
टौच वर गशीवर राहीन. तू कांदीं तरी गश्वीवर गेला. त्यानें रनबतील| कनकवती बरदेशी गेढी आहे. निण्याचें कारण नाहीं. गणंना होऊं लागली,
न७००५०००००07:0:000.“
एकदां रन्नवती. ब तिच्या दासीचे
कांडी कारणावरून भांडण झालें आणि आतां याळ काय म्हणाबें
ते बिकोपाळा गेलें. शेबटौ प्रकरण बलमद्राळा पण तें कळलें ब तो घाबरून
कोतबांलयाकडे गेलें. दासीने रागाच्या मरांत गेला. पण रक्षवती स्याळा म्हणाळी-
एक गुपित म्हणून रक्नवतीच्या विरूद्ध « कांहीं मिण्याचें कारण नाहीं, दुम्ढी
कांडी कोतवालाला सांगितळें, म्हणाली- जाऊन सांगा कीं मी कनकबती नसून
हा. बटभद्र व्यापारी वल्लभीनगर'च्या गुहगुप्ताची मुळगी रन्नवती आहें. आपलें
निधिदत्त नांबाच्या व्यापाऱ्याची मुलगी ह्य़ झालेलें नाहे.
कनकबती हिला फुसळावून पळवून घेऊन बलमद्रानें बायकोनें सांगितलें होतें तसें. कपच्या काठी एका गांबी व्यंकूशेट कळणार £ इतर गिरणीवाळे पहा छान
आला भाहे.'/ जाऊन कोतवाळाळा सांगितलें, कोतवाळाने नांबाचा एक ब्यापारी रहात असे. ळोडाळा टेकून कसे बसूं हागळे आहेत ते,

कोतबाळानें विचार केळा, बळभडाची बडठभीनगरा चवकशी करविछ्ी ब बलमद्राने स्यानें मिठाची गिरणी ठेवडी होती, गांवकरी मीच एकटा आपल्या पामाणिकपणांचा टॅमा
अमू चयाठ्यावर आणण्याची भीति दाखवून अ सांगितलें तें खरें ठरलें. गुहगुप्त स्वतः बंजवळयासच्या गांवचे ठोक त्याच्याकडे मिरवण्याची काय गरज आहे !
आपको दळणे घेऊन येत, व्यंकूशेट एक व्यकूशेटनें त्या दिवशी दशांशाहून थोडे
त्याच्याकडून पैसे उकळतां येतीळ. गांबां- आपल्या मुळील्य मेटायद्या आला. तेव्हां
ल्या चार प्रमुखांना बोळावून दासीने जे बलभद्राला देखीळ खरें गुपित कळलें, इमानदार गिरणीवाल्य न्हणून गांबमर त्याची जास्त गहू दळणावळीचे काढून ठेबळे,
कांहीं सांगितलें होतें तें सांगून तो त्यांना मुळगी व जांबर्ई पुखाने रदात आहेत हें. ख्यातीहोती. तो धान्यांतळा दक्ांदा दळ- परंतु त्याचें मन त्याळा खाऊं लागलें. कारण
्हूणाळा. “* आतां तुम्हींच सांगा, हा पाहून गुद्दगुत्ताळा आनंद्र झाळा. तो त्यांना 'लावळ घेत असे. परंतु तेवळ्यावर काम त्यानें आजपर्यत कधी खोठ्याचा व्यापार
आपल्याला पतिष्ठित ज्यापारी म्हणून बाजार घेऊन बद्धभनगरी निवून गेळा, आगत नाही हेंत्याला जाढळून आलें. केळा नव्दता. दक्षांशाहून जास्त घेतलेले
ब्वंकूओोटकडे शेजारच्या गांववा एक गहूं दळून त्या शेतकऱ्याच्या पिठांत राका-
औरमत शेतकरी एकदभ दोन दोन तीन तीन वेत्त असें एकदां त्याच्या मनांत आलें.
गोती दळण पाठवीत असे, एकदां दळण तितकषयांत त्याळा आणखी एक गोष्ट
आणून टाकल्यावर व्यंकूशेटनें बिचार केला सुची. एका विधत्रा बाईने अर्थे पोते
कौ दळणाबळीच्या दर्शांशाहन मी थोडे गहूं दळायला आणून टाकलें, व्येकूशेटले
बयाऱ्च जास्त काढन वेतळें, तर मी किती मनांत बिचार केळा, ही एक गरीब
हें काद्रन ठेवळे आहेत हें त्याळा काय बाई आहे. हिच्याकडून मी दळणावळ

दशांशाहून थोडी जास्तच दळणावळ वेतळही,
छाणड
माहीत होतें. तो मनाद्लीं म्हणत असे, 'च्याजवळ नव्हती, पण विचार
असेंच कित्येक वेळां त्यानें केळें. परंबु डबड्या डोळ्यांनी ठुहुंगाची दवी उंच मित करून त्यानें एक तोड काढळी,
गरिबांकडून कमी दळणावळ घेण्याची गो्॒&- आाहून देखीळ स्येक गुन्हा करायळा धजतात त्यानें त्या शेतकन्याकडून दळणावळ
मात्र लो विसरून गेळा. ॥ तरी कसे? जास्त घ्यायची सोडून विली. प्रथम त्यानें
अश्या त*्हेनें चोरीची दळणावळ घेऊन हाच अक्ष त्याच्या मनांत बारंबार मुळींच दळणावळ न घेण्याचें ठरविलें होतें.
त्यानें चार पैसे अमविठे. परंतु त्याचा स्वतःच्या गुऱद्यावद्दळपण येऊं ळागळा. पण पीठ जास्त आढेलें ळ्पायचें, नाहीं व
अंतरात्मा आंतल्या आंत तळमळत होता. शेवटीं त्यानें आपली चूक त्या शेतक तो येऊन नकी विचारीळा, म्हणून त्यानें
तो नेहमी देवाच्या दर्शनासाठी देवळांत समोर जाऊन स्वतःच कवूळ करावयाचें आतांपर्यंत चोरी करून जी दळणावळ वसूळ
ज्ञाई. देवळांत त्याला नित्य डोळ्यासमोर ठराबिळें. पण भनाळा धीर होईना. चोरी केळी होती ती थोडी थोडी करून
येणारी नीतिबाक्‍्यें ब सूक्त्वा दिसल्या. करून जमा केलेले पैसे आपल्याला पचणार फेडण्यांचे ठरविलें ब तसें कडे लागळा,
पण एका सूक्तीवर त्याची दृष्टि अढून नाहीत असें त्याका वाट लागले. पण दशांशापेक्षां भोडी कमी दळणाबळ तो
राहाळी-* चोरी कधी कडु नये.'* अपराध कबूल कराला देलील टिंमत हवी घेऊं ळागळा. अश्या तऱ्हेने हळू हळू सर्व
दशांशाहून कमी घेईन. गरीबांवर दया पूर्वी दळण ओतून थ॒ गिरणी मुरू
केल्यास पुण्य लाभ होईल. जे पाप जोस्त करून तो आपल्या मित्रमंडळींशॉ मोकळे-
दळणावळ घेऊन केळें आहे. त्याचें द्या पणानें गप्पा मारीत असे किवा कांहींतरी
तब्हेने प्ायःव्थि्त होईल. पापा-पुण्याचा बांचीत बसत असे. कोणी चोरी केेली
जमाखर्च बरोगर होईल व मनाला लावून ऐकून त्याळा आश्चर्य वाटत असे ब तौ
ब्ेण्यासारखें कांढीं राहणार नाही, त्याप्रमाणे म्हणे-“बाबा! तो परमेश्वर वर असून
त्याने केलें, सर्व पद्दात असतो." परतु आतां निघडक-
परंतु इतर्के करुनदेखीळ त्यांचा अंतरात्मा पणे ते वाक्य त्याच्या तोंडातून येत.
त्याढा दोष देत होता. नासे झालें.
काँटी दिवसांनीं त्या श्रीमंत रोतकऱ्याने तो कर्षी कधीं बाजारपेठेत जाई. आटेतच
पुन्ढां दळण आणून टाकलें. या खेपेस एक तुरुंग होता. कोणकोणते अपराच
सहा पोती त्यातें आणून टाकलीं, व्यं करून ळोक तुरुंगांत जातात हें त्वाळा
चांदोबा
खोट आढेली तिच्या नजरेतून चंकटी नाहीं.
ठायाज
स्याना हें कोडें उळ्गडेना. कांदों दिवस करून स्वतःचे नांव कां धाळवून बसतोस ? !*
तिनें नवऱ्याळा त्यापमाजें विचारळें देखीळ,
कमी झालें. पुढे बरोबर आलें. नंतर वाढले बायको म्हणाली.
“ अग पण तो एक भमारणिक मनुष्य
ब आतां पुन्हां बरोबर येऊं लागलें. जाहे दुसऱ्यादिवशो उजाडतांच ज्ञेतकरी'
आहे! तुझीच कांडी तरी चूक असेळ.'१ तरी काय भानगड £ गिरणीजेवळ गेल, त्याहा पाहून व्यं
शेतकरी म्हणाला.
ज्ञेवाबहा बसळा असतां शेतकऱ्याळा चेहरा गोरामोरा शोला, नमस्कार दंडबत
“बरें तर मरी म्हण ते की. आणखी एक गोष्ट चलो. कदानित त्याच्याकडच्या देखीळ करायल्य विसरला.
कांहीं दिवस मी दळण व पीठ वजनी बजनांत किंबा तराजूत तर कांहीं फरक शेतकः्मानें रळ शब्दांत बिचारळें-
करून पाहाते व दालबतें पण," बायको नॅखेळ ना! कदाचित त्याला माहीत नसेळ *मी कां आलो आहें कळलें फा तुला ! "'
*हणाळी. शेतकऱ्याने होकार दिला. आंणि त्याचेंदेखीळ नुकसान होत असेल. ्यंकूशेट कांहोंच बोळळा नाहीं.
या खेपेत्त तिनें नवऱ्यासमोर गह वजन जरोबर ! आतां आले ना तुमच्या शेतकरी *हणाल्ा-“ अरे गृहस्था तूं
करून पाठवले ब पीठ दळून आल्यावर तें. हक्षांत. त्याची बूक त्याच्या पदरांत बांधून पीठ दळून पाठबतोस तै काय डोळे मिटून
देखीळ वजन करून पाहाले. था खेपेस या आणि म्हणावें अरे, असा हळूगजींपणा पाठलोस! वजनबिंनन करून पाठवतोस की
परत करतां येईळ पीठ ब माफी मागण्याची पीठ जास्त मरळें, विचारील आश्चर्ग चाटले.
पण गरज ठरणार नाहीं असा त्यानें बिचार नवरा अड्डा करून म्हणाला-“ झाली
केळा होता. त्या प्रमाणें सर्व कर्ज खात्री १ उलट त्या बिचाऱ्या कडेच पीठ
त्यानें विनभोमार काम केलें, स्षाच्या तुझ्याकडे तास्त जमा झालें असेळ ! १
भनाळा थोडें हरळकें बाटर बायको निरुतर झाळी. परंतु तिचें
परंबु त्या न्रिचाऱ्याहा त्या शेतकऱ्याच्या भरन मानत नव्हतें. पुन्हां येईळ तेव्हां
धरी काय होत तैं माहीत बजन करून पाहीन असें तिनें मनाशी
माहीत झालें असतें तर त्याचे डोळे पांढरेच ठरविले,
झा असते. पुढें कांडी दिवसांनीं पीठ बरोबर मे
त्या शेतकऱ्याची बायको संसारांत हुझार ळागलें. व्युंकूशेट कर्ज फिटळें म्हणून खूष
बाई होती. ती दळण मोजून पाठवी व होता. पण शेतकरी व त्याची आयको पीठ
परत आल्यावर मोजून टिपून ठेवी. पिठांत बरोबर येऊं छागळेलें पाहून चकित आले.
चांदोबा 9
नाहीं! हें काय का कमी, कथ जास्त, हो
व्यान माझ्या डोक्यात शिरला
कर्धी अगदीं बरोबर! ” होती. म्हणून मी चोरून गहूं काडून ठेवीत
ब्कूहेट म्हणाळा-' दादा! मी वजन होतों. पण पुडे मळा फब्याचताप झाळा व
करूनच पीठ पाठवतो! 7. मी चूक बुघारण्यासाठी जास्त पीठ पाय्वू
५ मग पीठ वाढलें कर्से रे? फुकराचें लागलों. तुमचें पुरें
दळून बर पसापसाभर आपल्या घरचे गहूं मनाचें समाधान झालें नाही.'' असें सांगून
दळून देतोस कीं काय हा निष्काळजी- लौ उळसारखा रडूं लागला,
पणा बरोबर नाडी बुवा | '' कऱ्यानें मेमानें त्याच्या पाठीवर हात विक्रसाकाने हट्ट सोडा नाहीं ब तो परत
त्या शेतकऱ्या'च्या त्या गोड दरावण्याने किरवडा ब म्हणाला“ देवानेच तुळा झाढाजवळ गेळा आणि मेत खांद्यावर
व्यूकूशेटच्या तोढून एक देखील मेईना. सदूबुद्धि दिली ! फक्त माझ्या बायकोळा काढून घेऊन नेहमी ममाणे त्मशानाकडे
शेतकरी पुढें म्हणाका-' हेंवध व्यंकू ! पिठांत कमी आसतत होतें हें कळलें आहे. निघाळा. तेव्हां मेतांत असलेला वेताळ
तू हदहान होतास तेव्हांपासून मी तुळा पण तूं निष्काळजीपणानें वजन करून घेत त्याळा न्हणाला--'* राजा, देवलोकांतळे देव
ओळखतो. पूवी असें कधीं झालें नाहीं. असशीळ थ बजन करून पाठवीत असशीळ देखीळ आपल्या निश्चयावर कायम रह
मंग अलीकडेच असें कां होत आहे! तूं अश्ली तिची समजूत आहे. तूं ही गोष्ट नाहींत व तै. तर या मर्ल्यहोकांतळा एक
सांगून टाक मी रागावणार नाही." कवूळ करून माझ्या मनांत होती नव्हती. सागान्य माणूस आहेख, म्हणून तुझा हा
कृशेट म्हणाळा-““ दादा ! आतां मी ती शंका दूर केळील. त्यामुळें तुझा आदर निश्चथ पाहून कौतुक वाटतें. देव-
छोकांतल्या देवांचे चित्त देशील कसें चं
तुमच्याजवळ काय लपवू? लवकर श्रीमत कमी होण्याऐवजी वाढला आहे.”
असतें याचें पक उदाहरण म्हणून बनदेवीची
गोष्ट सांगतो, ऐक. असें सांगून वेताळाने
गोष्ट सांगायळा तुरवात केळी.
चिंतामणि नामक राजाला शूरसेन
नांवाचा एक सुळ्गा होता. त्याचा विद्या-
अभ्यास संपल्यावर त्यांच्या आईवडिलांनी
त्याचा बिवाद्द करून देण्याचें ठरबिलें आणि
झुळी पाडू छागले. पण झूरसेनानें त्यांना तर्या बनदेवीने त्याचें मन वळविण्याचा
सांगून ठेवलें होतें कीं केतकी नगरची मळा पुढेंजाबयाचें आहे.' शूरसेन न्हणाळा. अनेक भकारें यल्न करून पाढिला. पण
राजकन्या पुनंदिनीशीं विवाह करण्याचा तें ऐकून ती अप्सरा शूरसेनाकडे निःशंकप्णे १ हिया मश्च आहें नाही. तेव्हां मात्र तिला
त्याचा विचार आहे, पाहून स्मित करून स्हणाळी-'या मर्त्य- मनस्वी राग आला व तिनें झाप दिला
त्याच बेळीं अशी बातमी कळळी कॉ होकांत देवळोकांतीळ पुरुषाहून सुंदर पुरष करीं तूं ज्या क्लीकडे पाहून माझ्या मेमाचा
चुर्नंदिनीच्या स्वयंबराचा सुहर्त ठरला आहे. असतीळ हें मळा माहीत नव्हतें. माझ्याशी तिरस्कार केळा आहेस त्या ख्रीचा स्पर्श
त्या स्वयंवराच्या वेळीं हजर राहध्यासाठी गांधर्वविवाह करून बेऊन तूं या वनांत. होतांच तूं घोडा होशील." असें सांगून
शरस्तेन केतकी नगराच्या वेशीवर पोंचळा, राहळास्त तर तुळा देवत्वाचा ढाभ होईळ, ती अडइऱ्य झाली.
लो आपल्या सरदार सैनिकांयासून थोडा पुढे “मला मनुष्य म्हणून राहण्यांतच आस्त बनदेवीच्या त्या शापामुळे शरसेन
निघून गेला होता, एका वळणावर एक भ्रेयस्कर वाटतें. कारण कोणी दिठेले निराश शाळा, स्वबंबराच्या समारंभात भाग
सुंदर खरी त्याची बा? अडवून उभी असलेळी देवपण किती दिवस टिकून राहणार १" बेण्याऐबजी परत जाण्याचा विचार देखील
त्याला दिसली. ती एक भप्सरा होती. 8 त्याच्यामनांतभाळा.पणतेवढ्यांत बरोबरचे
हक तेथें येऊन पे!चठे, वनदेवीची गोष्ट तो मेटळा व त्यानें वनदेवीच्या शापाची
किंबा स्वाबिपर्यी तो कांडीच बोलळा नाही गोष्ट खांगून त्याळा तोड म्हणून एक गोष्ट
ब त्यांच्याबरोनर केतकीनगरास गेला झुचविली, विवाहांपूबी दुसऱ्या कोणाशी तरी
परतु स्वयंवराच्या दिवशी त्वयंबरासाठी समसस्कार कडन घ्यावा व त्यानंतर त्याच्याशी
'आहिल्या राजकुमारांबरोबर तो बसळा ठरल्या प्रमाणें विवाद करून घ्यावा.
नाहो, इतर पाडुणें मंडळींत जाऊन बसला. ती म्हणाळी-* मी आपल्याछा पति
तरी सरुनंदिनीनें त्याळा ओळखलळें व त्यालाच म्ह्णून पासून मनानें वरलें आहे ब
जाऊन बर माळा घातडी.. स्वयंबरांची भाळा पण आपल्यात्त गळ्यांत
आतां शरसेनासमोर पुन्हां तोच प्रश्न घातली आहे. जें नशिजी असेर
॥ उना राहिळा. उनंदिनीशीं एकाठांत भेटून सावित्रीने संत्यवानाळा सव स्थिति
१ बोळांबे व तिळा सर्व परिस्थिति समजावून का वरले नव्हतें £ ज्याळा मना
॥ सांगान असं त्यानें ठरविलें. त्याप्रमाणे त्यांच्या सहवासांतच पुढीळ आदुष्ब तुखाने
2०0 यी
कन
क्यडा
बरोबर आपल्या गांवीं यायळा तयार आहें.
चाघाज
%तें मळा कवूक नाहीं, तुझ्या तिनें आपल्या मनासारखे कां करून घेतलें
| चला बॅ.'' दोघें निवार्ली. त्र मी तुझ्या फ्तीछा तो झाप दिळा नाहीं £ म्हणजे शूरसेनावर तिचे खरें मेम
ते केतकी वनाजवळून जात असतां ती. होता.” बनदेवी न्दणाळो. नव्हतें म्हण|वयाचें कौ पुनंदिनीबर दया
अप्सरा आडवी आढी. तिने सुनंदिनीडा “ तुले असेल तर मळा अश्वरूप दे व बाटली म्हणून ! या प्रश्नांची उत्तरें माहीत
विः “कोण बाई तूंर आणि हा. त्यांना मनुष्य रूप दे. त्यांचें म्ेम तुळा असून तूं दिली नाहींस तर परिणाम तुळा
'मिळाळें तर्‌ त्यांच्याबद्दळ मी तुझ्यावर माहीतच आहे. तुझ्या डोक्याची शंभरछकळें
णाळी-“ हा घोडा नसून रागावणार नाही. डढट तुझे आभारच होऊन तुझ्याच पायांवर छोळूं हागतीळ.
अभररूप मिळाठेळे माझे पति आहेत. कोणी विक्रमार्क म्हणाळ!- वनदेवीचें दार
तरी वनदेवी आहे. तिनें यांच्यावर राग. सेनाबर मेम नम्इते असें नाहीं. एण
आाल्याधुळें त्यांना शाप दिळा होता. म्हणून
बनदेवीनें क्षणभर बिचार केला. नंतर
मांना हें रूप मिळालें." झरसेनाळ्या मनुष्य रूव देऊन ती अंतर्थान सुनंदिनीचें पत्तीवरचें मेम पाहून व त्याच्या-
च ती बनदेवी | मी यांच्या ख्या- बावडी, शूरसेन आपल्या पन्नीसह आपल्या साठी आपलें सर्मस्व पणाला लावण्याची
बर मुग्ध होऊन याच्याशी लढ करण्याचें अरी आळा व पुढें त्यांचा संसार सुखांचा तिची तयारी पाहून तिछा माधार घ्यावी
असो वा दुःखाने घालावयाचे असतें.
ठरबिळें. लम झाल्यावर देवपण मिळेळ अले. झा. हांगळी. त्याग करण्यांत ती देखीळ मागे
नारकी हम केल्याचा दोप नाहो. का
देखीळ सांगितलें. पण त्याचें मन तुझ्यावर वेताळानें येथवर गो सांगून राजाळा नाहीं हें तिळा दर्शशावचें 6)
हागणार १९
असलें होतें, ब म्हणून त्यानें माझ्या प्रेमाचा 'विचारळे-“ मला हें कळत नाहीं की त्या अल्या प्रकारें राजाचें मौन भंग होतांच
घुनंदिनीच्या इच्छेभमाणें शरसेनाशींच
तिचे द्यास्रोक्त विधीने हम्म झालें. पाणि- तिरस्कार केला आणि आतां त्यांचें फळ अप्सरेनें कदम आपला निब्यय कां बदळला ! चेताळ मेलाबरोवर अद्दरथ झाळा व झाडाळा
अहृण संस्कार होतांच बोडल्यावरच शूरसेन असें भोगीत आहे," वनदेवी महणाढी, ब्ञनंदिनीहा धोडी व शूरसेनाळा मनुष्य करून जाऊन कॉबकळूं कागळा. [ कल्पित ]
बोडा झाला, ढयरमंडपांत रूळअळ उद्डन सुनंदिनीनें बनदेवीचे पाय परून विनंति.
गेळी. ळभाळा भाळेली मंढळी ते. अघटित केळी-*“ माझ्या पतीचे सर्वे अपराध विसरून
डहेलें पाहून आश्चर्य करीत निघून गेली. त्यांनां पुन्हां मनुष्यरूप दे. नी वुझ्या
सनंदिनी अशभ्ररूपांत असहेल्या आपल्या मुखांत कांदीं अंतर पू. देणार नाही.
पतीला म्हणाळी-'* आतां आपण फार वेळ तुझी दासी म्हणून आयुष्यभर वशी
येथे. यांबणें बरोबर नाहीं. मी आपल्या- सेवा करीन.'7
चांदोबा न >> ळण
'पण मागू आतां मोटीं व लेकुरवाळी
झाळी होती. तिला गांव सोडून जाणें शक्‍य
» नव्हते. ती नियमितपणे त्या झाढाला एक
। तांब्यामर पाणी धालीत असे. पर्यत
ती तो निबम पाळीत जाळी. एकदां
पपगोपकारार्थ मिर्द ठारीस्म्‌ लीच स्वत: दमून भागून तळावापर्यंत गेली.
खळगा खणून पाहिला. पण फुकट!
उन्दाळ्याजळें अंगाची ठाढी होत होती.
विशय मदेश्यांत एक शेतकरी रद्दात असे. निवाऱ्याची जागा "हणून जवळपासच्या सा कोरडा पडटा होता. झाडाखाळी
त््याळा भागीरथी नांगाची एक चुलगी गांवांत प्रसिद्ध झाडी.
बसूनक्षणमर दम य्यांचा म्हणून ती गेडी.
होती, लष्ठानपणांपासून बकः्या व मेंढरे भागूनें ज्या ठिकाणीं तें झाड ळावलें 'तिळा मोंबळ आळी व त्या झाडाखाळीच
'बरायळा घेऊन आण्याचें काम तिळा तिच्या द्वोतें त्या झाडापासून योड्याच अंतरावर बेरीयेऊन पढळी. झाद्दीवर आली. तेव्हां
भ्रापानें देऊन ठेवलें होतें. सकाळगसून एक मोठा तळाव होता. आजूबाजूचे ळोक तिळा झाढाच्या बुंबांतून कोणीतरी घोळत.
संध्याकाळपर्यंत ती. डोंगराळ पमदेशांतच त्याच तळावाचें पाणी पीत. उन्दाळ्यांत आागूका तें सर्व ऐकून आश्चर्यच वाटलें,
आपल्या गेंढरांच्या मागें हिंडे व काळोल तळछावाचें पाणी कमी झाळें तरी अगदा. नगा न तिढा तें सर्व खरेच वाटेना, आपल्याळा
पडल्यावर घरीं परत येई. अट्टून जात नसे. कधी अटटनगेलेंतरहोक
6 नागू, तैइतके दिवल निर्य निवनित- अम तर झाळा नसेळ असे देखीळ तिठा
वरेबळापाणीथातलेल आणि जाज तुझाच वाटले. परंतु पाहूं या तर असा बिचार
एकदां भागूळा ए विचित्र रॉपटें दिसले, तढाबांत खळगे खणून पाणी जमा झालें कॉ ब पाण्यांबांचून कासाबीस झाठेहा महा करून तिनें शाडाची मुळें पाहिळी आणि
त्या जागी तें तसेंच राहालें तर बकऱ्या आपल्या घागरी मरून नेत. तो तलाब णजे कशा पद्टावेळ हें पहा माजें एक भूळ खरोखरच एक सूळ एका दगडाखाळी गेले
येऊन तें ख!ऊन टाकतीळ ब्रा भीतीर दहा पांच खेब्यांना एक जीवनाधारे होता. 'एका दगडाखाळीं गेलें आहे. तो दगड होतें. तिनें दगड बाजूळा सारल्याबरोबर
तें एका ऊंच जागी. जाऊन लावलें. ती एके वर्षी पाऊसच पडला नांदी व. बाजूढा सारळास तर तुळा खाळो पाणी तिला स्फटिकासारखें स्वच्छ पाणी दिसले,
दररोज त्या रोपर्याहा पणी घाली. हळूडळू तळावांतळें पाणी पार अटटन गेळें. वर्षमर्‌ दिसेळ. तूंपोटमर पाणी पिऊन घे आणि तो एक झरा होता. तिनें मागचा पुढेचा
त्याचें एक मोठें झाड झालें व त्याच्या लोक दृवाळदिळ झाले. उन्हाळ्यांत तर धुन्ढां दगड सारखा करून ठेव. कोणाळा कांडी एक विचार केला नाहीं ब गटागटा
साबळील गुरें, मेंढरे ब बकऱ्या येऊल बसं, दुष्काळच पडळ. पाण्याच्या अभावी छोक ही गोष्ट कळतां कामा नये. नाहींतर ती पोटभर पणी पिऊन घेतलें. अंतरात्मा तृस
जछागळी, इळू हळू उन्हाळ्यांत ती एक गांब सोडन जाऊ डागले. योड तुझ्या प्राणावर वेतेल. झाळा. तिनें भक्तिभावनेनें त्या झाडाला
नादोावा
नमस्कार केला आणि घरीं जायला म्हणून पाथा झाळळा पाहून बाड आगब्वये वाटल,
निघाळी.. इतक्यांत तेर्थे एक म्हातारा आळा. ती ब्हणाली- “हे उपकारकर्तत्वा वृक्ष! मी.
तहानेनें त्याचा जीवदेखीळ कासावीस झाळा तुझ्या इच्छेविरुद्ध आपल्यागांवच्यालोकांच्या
होता. तो देखीळ भागूसारखा मोंवळ येऊन हितासाठी हें केलें. त्वतःचा जीव देऊन
झाडाखाळीं पडळा. भागूर्ने त्या दगडा- इतकया जणांचा जीव बांचविण्याचें भाग्य
खाळचें पाणी जाणून त्याळा प्यायला दिलें. मिळेळ एवढाच स्वार्थ मी त्यांत साधळा.
झाडाने भागूळा आठवण करून दिळी-'* जर्‌ त्याबद्दळ तूंदेशीळ ती शिक्षा मोगाबळा मी
तूंया पाण्याचें गुपित कोणाळा कळूं दिलेस तयार आहें.'
तर तुझाच जीब जाईल, पण भागूने तिकडे बुंधांतून पुन्दां आवाज आळा-“ तुझी एका खेडेगांबांत कड़पा ब सरसी नांबाचे “काम बाटेळ तें करा, आज परांत
दुर्लक्ष केलें. त्या म्हाताऱ्याचा अंतरात्मा परीक्षा घेण्यासाठींच मी तें म्हणाळो होतो. एक जोडपे रहात अले. कया म्हणजे धान्याच्या नांबानें एक दाणा नादी. तुमही
तृप्त झाळा, त्यानें भागूळा * शतायुषी भव ' हें पाणी, खरें पाहिलें, तर, तूं. धातलेलेंच दुगढोबा आणि सरसी म्हणजे सरस्वती. कांडी मिळवून आणलेंत तरच चूळ पेटणार,
असा आशीर्बाद दहा, तेब्दां भागूम्हणाळी- मी सांठवून ठेवळें होतें. त्यांत मी थोडी. देवाने नांवाभ्रमा्णेंच बुद्धिपण त्यांना दिळी मिळविण्याची शक्ति नाहीं तर चोरी तरी
* दादा, मळा नाहीं, या झाडाला भाशीर्वाद भर घालीत आहें, एवढेंच." होती. तेव्हां घरची थोडीफार शेतीभाती करतां येतें कीं नाहीं!"
य़ा,'। त्यानंतर तिनें त्या द॒गडाखाळचें पाणी त्या दिवसापासून त्या श्षऱ्यांचें पाणी होती. कडा स्वतः शेतावर जात नसे ब * ब्ोरी करूं म्हणतेस /” कलपानें
दाखवून गांवमरंच्या लोकांचा जीव बांचविळा, बारा महिने वाहु ढांगलें तें आनतागायत त्याहा शेतकीच्या कामांत कांडी गस्यपण चकित होऊन बिचारलें ब पुढें म्हणाळा.
गांबमरच्या ळोकांना तें गुपित सांगून बद्ात आहे. त्या शस्याबुळें तळे भरलें ब. नव्हतें. न्दणून हळूदळू रेतीचे उत्पन्न कमी “वण चोरी तरी करतां आढी पाल
देखीळ तिच्या जिवाळा कांहीं एक अपाय तें पुढें कर्षींच अटहें नाही. झालें. धान्याचा तुटवडा पडूं लागला. “हें सर्ब नाईीं चाळणार माझ्याकडे !
सरसीर्ने नवऱ्या कांढीं तरी कामधंदा मी सांगते तसें करा, नाहींतर ती पदा
'करायळा सांगितळा. कठप्या म्हणाळे, मळा केरसुणी !'' असें सांगून तिनें कोपर्‍्यांत
'ळिहितां वाचतां येत नाहीं. कांडी काम- ठेवढेल्या केरसृणीकडे बोट दाखविलें,
धंदापण मी श्िकठो नार्ही. दगडूनें विचारलें" चोरी कशी करूं व
पण सरसीनें त्या दिवशी नवऱ्याला हं देखीळ तूंच सांग!"
घराच्या बाहेर काढण्याचें जणुं कांडी मनाी “सूर्य चांगला डोक्यावर आला कीं
ठरवूनच टाकलें होतें. ती त्याळा म्हणाली- शेतकऱ्यांच्या बायका जाती भाकऱ्या
घेऊन शेताबर. तुम्ही घरांत ब्िरून घेऊन
या धान्य !”' सरसीनें सुचविले, घरांतच चोरी करायळा गेळे आणि चोरीकरीत
दगड त्याप्रमाणें त्या दिवशीं एका असतां पकडले गेळे. पाटळाच्या नोकरांनी
शेतकऱ्याच्या घरीं गेळा, बराच बेळ परत न त्यांना एका लांबाळा बांधून ठेवलें.
आलेळा पाहून वासको ओरडळी--“ पाण्याळा नबरा बराच वेळ परत न आठेळा पोहून
उक्कळी फुटली !'? दगडूनें चटकन घर येऊन सरसी नित्यापमाणें आपल्या घरासमोररल्त्या-
तांदूळ आणून बिले. बर येऊन उभी रादिळी आणि मोठमोग्याने
तो. याप्रमाणें दररोज करूं ळाणळा, ओरड ळागळी--“ पाण्याळा उकळीफुटली !”
दररोज नत्रीन घर ब धाल्याशियाय दुसऱ्या तें ऐकून दगडोबा ओरडळे-'*खांबाळा खमताभ नांबाचा एक मजावत्सळ राजा बजजनाभ म्हणाळा-'' मला अशी परीक्षा
बत्तूळ्या द्वात ळावायचा नाहीं अशा नियम बांधलें आहे !'" होता. त्याचें राज्य मणिपुर येथ हो! घेग तेवढें बरोबर दिसत नाहीं. पण तुळा
त्यानें करून ठेबळा होता. पाटलाला हें काय गौड बंगाळ आहे त्याच्या राज्यांत नेहमीं शांतता नांदत असे. पाहिजे तर पदा घेऊन परीक्षा !''
परंतु कांहीं दिवसांनीं धान्याची चोरी कळेना. त्यांनीं दगडोचाळाच विचारलें तेव्हा स्मायळें विद्या, कळा, व्यापार, शेतकी, *6हें पहा, वजताभ ! भरे बुद्धिमत्ता ही
होत असल्याची गांवांत कुणकुण सुरू झाली. त्यांनीं स खरें तें सांगून टाकलें. ते ऐकून उद्योगधंदे चहूबाजूंनी राज्याची उन ते झाठी. काय शिक्षणाने वाढते ! «ती तर उपजतच
ही भुताटकी आहे कॉ कोणी चोर आहे हें सर्ब पोट घरून हंसू दागळे, राज्यांत प्रत्येक नागरिक हुशार, ज्ञानी व अः शतध्बज म्हणांठा,

कळेना. म्हणून सर्वानी चोराला पकडण्याचा पाटलांनी सरसीला बोळावून तिची कान तुर होते. आपल्या पजेसारखी चतुर व “ तुझें म्हणणें अगदीं बरोबर आहे.
चेग बांधळा. सर्व आपापल्या घरांत डधाडणी केली व दगढोबाळ् स्वत: दोतावर बुद्धिनान प्रजा इतर राज्यांत नाहीं ही गोष्ट शिक्षण ब संस्कार या दोहोंची जोडी
जाऊन काम करायळा सांगितलें. बण राजाळा माढीत होती. मिळाली म्हणजे ज्ञानबृद्धि होते. बुद्धि ही.
छपून बसले,
एकदां रांजाचा एक बालमित्र जयपुरचा उपजतच असते." त्रजनाथ म्हणाला.
बाजा शतध्वेज मणिपुरी आळा. त्यानें “बरें तर्‌ मी तुझ्या परजेच्प्रा ज्ञानाचीच
मणिपुरच्या मजेच्या वुद्धिमतेची परीक्षा परीक्षा वेतों | " शतध्वज म्हणाला, तो पुढे
घेण्याचें ठरविलें. तो आपल्या मित्राळा असेंदेखोळ म्हणाछा कीं तुझ्या परजेळा
म्हणाठा-“मी ठुझी व तुझ्या प्रजेची कीति पुरेल ज्ञान देखीळ नाहो हें मी दाखविणार
'कार ऐेकळी आहे. पण मला तुझ्या भजेच्या आहें. त्यांत मळा यक्ष आलें नाहीं तर
बुद्धिमलेची परीका करावयाची आ मी आपलें राज्य तुझा देईन. नी म्हणतो
त आस्त या
म्हणज 803)
ज्यात म्ह'हृणाळी-“* माफ करा, मी हंसते आहे.
सर्वात ज्यास्त अका देणारी म्हणजे आनंद. माझ्या आईच्या डोळ्यांत म्हणून, पण या भुकतांनें जीं उत्तरें दिडीं
। बसु कोणती १९
आहे. आकाझांतून सरळ जमिनीवर पडतें त्यांनी तुमच्या मनाचे समाधान झालें!
* सूर्य !!! धनगर न्हणाळा.
“सर्वात भे्ठ असें पाणी कोणें!” तेल उत्तत पाणी. मेददनती माणसाळा म्हणून तुमच्या या आज्ञानाबद्दळच मळा
% गेगचें !' छागते तीच उत्तम आमच्या आईचा आश्चर्य बार
* स॒वीत चांगळी शोष म्हणजे काय?” हातच मुळीं अक्षयपात्र आहे. देवाळा “म्हणजे तुला या प्रश्षांचीं बरोबर उत्तरें
“ उजाढल्यावर्‌ मोडणारी झोप | क्ापण वाढलो. तेंच उत्तम फूळ,'' मुलगा माहीत आहेत, म्हणावयाची !'* ने
अक्षयपात्र म्हणजे काय!" म्हणाळा. विचारलें,
* सार्थक अम.” स्वा हान मुळाची उत्तरें ऐकून शतध्वज 0...)
सबीत उत्तम कूळ अकितच झाळा. तो त्याळा दुप्पट बलि दिसतो तोच भ्रेश्ठ उजेड,
“लक्ष्मीला जन्म देणारें कमळ !" देळं ळागळा, तें पाहून धनगराची बायको हूंच सर्वोत्तम पाणी. जराशी चाहूळ ळांगतांच
ती उत्तरें ऐकून शतच्वजञ चकित द्वोऊनं मोठ्यानें हंसत बाहेर आळी. ती शतध्वजञाळा किंवा नुसतें खुट्ट होतांच मोडते तीच उच्चतम
तें खरें ठरळें तर आपलें राज्य द्यायळा म्हणाळा-*“ उच ! असें श्वांगून
तयार शालें पाहिजे !'" त्माने घनगराठा! शंभर होन बल्षिध विले.
*“ झरे पण एवढी पैज कशाळा एवळ्याशा तें पाहून धनगरांचा पांच वर्षीचा सळ्या
गोष्टीसाठी ! तरी था गोष्टीछा भाशी ना हंसत झोफडीच्या बाहेर आल्य.
नाहीं. क्‍जनाथ नम्रपणे *्हणाळा, “कां रे बाबा, इंसतोश्व ?”" शतध्वजाने
दोघे आपल्या मघानांना बरोबर घेऊन स्याळा विवार्‌
वेश्य पाळडून राज्यांत फिरावयास निघाळे. “ तुम्ही कांदीं प्रश्न केळे आणि माझ्या
राजघानीच्या बाहेर एका ल्हानश्ा बाबांनी कांडी तरी उचरें दिहौं, ते ऐकून
खेड्यांत ते. पोंचले. ती. ऐक भरीब तुमचें समाधान झालें व तुन्दीत्यांनामोठें
छोकांची बस्ती होती. एका झॉपडीजवळ अक्षिस पण दिलें
एक धनगर उभा होता. त्याला शतध्वजाने “ मगबरोबर उत्रें तूं सांगग बघू !'*
नांब ग्रांव विचारून नंतर त्याला एक शतध्वजानें त्याद्य विचारलें.
नट
ऊननजानन जा चिक
झोप. भूमाताच अक्षयपात्र आहे व नवरा उपयोगी पडणारें कापसाचें फूळच सर्वीत
बायकोच्या मेमानें वेणींत खोवला तेंच उत्तम छृळ.'? भनगराची आई स्हणाळी.
उत्ततत फूळ होग्र”* घनगराची बायको तिचे तें उत्तर ऐकून व खूष होऊन
म्हणाली, शतध्वजानें आपल्या गळ्यांतळा मोत्वाचा
तिरी उत्तरें ऐकून शतभ्बज तिळा देखीळ हार काढून तिळा बक्चिस दिळा.
बक्षिस द्यायळा तयार झालेळा पाहून दोघे मित्र राजवाड्यांत परत आल्यावर
भ्रनंगराची म्हातारी भाई बाहेर हंसत आळी झतध्वज वजननाभाळा म्हणाळा- मित्रा, नी
ब *्हणाळी-“द्या सर्वाची उत्तरें चुकली,'१ हारलो तूं जिंकढास | झोंपर्डढीत राहणाच्या 1 शभि व लक्ष्मी दोघांची भेट झाडी निघून जावें हागलें. रात्रीं दोघं ज्या जागी
“तर मग तूं बरोबर उत्तर ययायछा तयार घनगराच्या घरांत लहानथोर बायका पुर्या झोपी होतां तेथळी जमीन सोन्याची झाळी,
ब दोघांत कोण मोठा या गोष्टीवर वाद
आहेस फा!" शतध्यजानें विचारले. सर्वच इतके शहाणे व ज्ञानी निघाळे तर गेले आणि त्या सोल्याच्या बिटा करून दोघं त्या
१होय, ऐक! काळोखांत जो उजेड मग इतर सुशिक्षित उच्च कुलीन ढोकांविषयी आफ्ळी तकार सागून निर्णय थायळा दिकायहया घेऊन निषाढी.
वॉडतो त्या दिव्यांचा प्रकाश सर्वात भोठा. चवकशी करण्याची जरूरच राइळी नाही." सांगितलें. श्रीबत्स म्हणाळा--*“ माझ्या समुद्रकांठी एका व्यापांर्‍्याचें जद्दाज
खूप तहान लांगळी असतां जें पाणी मिळतें “ अरे. पण ! त्या. सर्वाच्या उत्तरात ॥_ देव्हाऱ्यांत मी दोघांना बसण्यासाठी पाट नांगर टाळून उभें होतें, त्यांनी त्या न्यापा-
तेंच सर्वीत अष्ट पाणी. शरीर स्वास्थ्य उत्तम सारखेपणा कोठें होता ! थांचा अबे त्यांच्या र्‍्याळा बिटा दाखविल्या. व्यापाऱ्याने
असल्यावर जी शोष येतें तीच सर्व सेष्ट झोप, शह्वाणपणांत कमीजास्तपणा उघडपणे दिसत 'करूत ठेवळे आहेत. ते पािलेत म्हणजे मार्श
उत्तर तुम्हांडा कळेळ. दोघांनी देज्हारा सोन्याच्या विटा व चिंतादेबी जहाजावर
मनुष्याची बुद्धी तेंच अक्षयपात्र व एकदां होता. म्हणून तूंच पैज जिवळास.' वस़न-
फुळल्यावर्‌ वाळून गेळें तरी वर्षानुवर्व नांग म्हणाळा. जाऊन पॉहिळा. ढद्लीकरितां सोन्याचा व पोंचतांच जद्वाज सोडलें.
झनीकरितां चांदीचा पाट ठेवलेला होता. नोकरांना श्रीवत्साळा समु: कून दिलें,
झनीळा राग आळा. त्यानें श्रीवत्सचा चिंतादेवीला एका खोलींत कोंडून ठेवलें.
'राजवाढा भत्न करून टाकळा. त्याच्याच तिकडे औवत्साळा शनीनें समुद किना-
मेरणेनें श्रीवत्स राजाचा शत्रू वादुदेव यानें च्यावर आणून टाळून दिलें. तो तेथून उठून
त्याच्या राज्यावर स्वारी करून त्याला नगराबाहेरच्या देवीच्या देवळासमोर येऊन
॥_. सिंदासनावरून हुसकावून लावलें. औ्रीवत्साहा चसळा. त्याचवेळी वाहुदेव राजाची मुलगी
'हितादेवी नांवाच्या राणीबरोबर र!ज्य सोडून अद्रा हिच्या स्वर्यवराचा मुहूते टरळा होता.
आपल्या सखींबरोअर देवीच्या दर्शनाला बरच एका खोळींत बंद केळें जाहे. खोलीचे
गेली होती. देवीची पूजा करून ती बाहेर दार पण उघडत नाहीं व जहाज पण
वहां तिका श्रीवत्स दिसला. त्याहाच ज्ञागचें द्ालत नाह.
छृण्याचें ठरवून तिनें तसेंआपल्या शीवत्स होडक्यांत बसून जहाजावर
गे त्यानें द्वात ळावल्याबरोबर खोलीचे
दार उघडलें ब जदाज चा. झालें. त्यानंतर
श्रीवत्ध प्नीसह समुदकाठीं परत आला.
लहानशा होडया तिः पल्या मुलीच्या इच्छे-
जला होता. तो किनाच्यावरच्या ळोकांच्या प्रमाणें देवळासमोर बसळेल्या तंढ्णाचा
'ब्रिनवण्या करीत दोता कीं माझ्या जड्दाजाळा
आगे हलवायला हात लावून पुण्य मिळवा,
लो कावळा दुसरा कोणी नसून इंद्राचा सीतेने ढी गोष्ट मारुतीला सांगून
मुळ्याच होता. तो पर्वतांत रहात रामाजबळ असा निरोप सांगामळा सांगितठा
औषत्स त्याळा ओळखून *्हणाळा--- अळीनें बरठेळा तरुण आहे. ढे कळल्यावर
असे ब बायुत्रेगानें उडत असे. नक्लाख कॉ अश्या पराक्रमी ब देवतुल्य पतीच्या
%तूं. पापी आहेस. तू. माझ्या पल्लीळा त्यानें श्रीवस्साला त्याचें रोज्य परत करून
पाठीझीं ढागतांच तो स्वसंरक्षणासाठी हातून माझें रक्षण होऊं शः
समुद्रांत टाकून आम' पहरण के मुलीचें लम त्याच्याशीं करून दिले, त्यानंतर
आहेस. तुझें नद्षाज जागचे हूळगें अशक्य. श्रीवत्सानें झनीसाठी देखीळ सोन्याची
'ब्रिळोकांत फिरळा. देव, कषी किंवा स्वतः तर त्याळा कारण मशे
व्यापाऱ्याने भ्रीवत्साची क्षमा मागितली बैददेखीळ त्याचें रक्षण करूं शकला नाहीं. कर्मच ठरेल.
बेदिका तयार करवून लदमी व शनि दोघांचा
ब म्हणाळा-“मी तुझ्या पल्लीहा जह्ाजा- समान आदर केला. 'झेबटी निरुपाय होऊनं त्यानें श्रीरामचंद्र वें ऐकून॒ मारुती म्हणाळा-“ हे माते |
अरणींच झरण मागितठी. श्रीमचंद्र शरणा- मरी रामाला वुझा ह्या निरोप पोंचता करीन,
यत अस्सल म्हणून प्रसिद्ध होते. अर्थातच ळबदभण ब वानरांचा राजा सुग्रीव थांना
स्थांनी त्याळा क्षमा केळी. परंतु त्रक्षाख कांह निरोप सांगशील वीं नाहीं १ ''
सोडलें होतें तें मार्गे घेणें अशक्य होतें. * हक्ष्मणाळा माझा आशीर्बाद सांग !
सें त्या कावळ्याच्या डाव्या डोळ्याला मातेसमान मळा मानून तो नित्य माझ्या
ख्गलें. सेवेहा हजर असे. तो त्यावेळीं दजर असता

रामायण
3506050532... अ.
मारुतीने तो चूडामणी नमस्कार करून सीता म्हणांढी-“' आतां हें सर्व मळा
ठेवून घेतळा, नंतर सीतेहा म्हणाळा- काय माहीत ? तो कोण हें तुम्हीच मळा
क रावणाला समोर मेटून जावं सांगा."
म्हणतों. लंकेला येऊन फक्त सीतेला पाहून
परत जाण्यांत काय विशेष आहे. राक्षसांना तेच्या संरक्षणा-
बराकम दाखवून व त्यांचा पराक्रम साठीं तेथेंच थांबल्या व कांहीं रावणाळा
पाहून जाऊं आ. युद्ध शाळेच तर एक अंदाज तै दत्त सांगण्यासाठी घांबल्या, त्या रावणाळा
सुम्रीवाळा त्यांपमाणें तयारी करतां व्हणाल्या-“ एक भयंकर महा बलशाही व
येईळ. बानरांचा पराकरन दाखवून राक्षसांना
त्यांची ददशत बसेल असें कांढी तरी केळे गेछा. तो अशोकबनांत श्िरळा ब स्या
पाहिजे. अशोक बन हें रावणाने फार बनाचा संहार चाढ. केला आहे. सीतेळा
हौशीनें तवार करविले दोते. तेंच न केलें माम्ही कित्रारळें कींतो कोण: पण सीठे;
तर रावणाची छाती नव्ह्ती जवळ यायची, तर रावण चिडून जाईळ व माझें पाखिस्य आम्हांळा समाधान कारक धरून आणण्यासाठी पाठविलें. ते जवळ
पण ती माक्षीच चूक, राजा प्ुप्रीब हा राम- करण्यासाठीं राक्षस बीरांना पाठवीळ, तेव्डां लौ कोण, कोठून आला, -त्याळा कोणी आल्यावर मारुती आपळी शेपटी जमिनीबर
चंद्राचा सखा व मित्र आहे. त्याळा निराळा दाखवितां येईल आपला पराक्रम, असा बाठविळें, कांहींच कळत नादीं. सीता ज्या आदळून त्यांना मेवडाबूं लागला व म्हणाळा-
निरोष मी काय सांगूं! रामचंद्राढा मदत विचार करून मारुंतीनें अश्योक. वनातील शक्ष अशोक वृक्षालाळीं सते तो एक वृक्ष सोडून * आरी रामचंद्राचा जय! वानरराज सुस्रीवाचा
करायला सांग! बेळी उपटून तोडून टाकायळा सुरवात केळी. अंबळ अबळ सर्जे अशोकबन त्यानें २"कस्त जय! मी रामाचा दाख आहें. माझें नांव
नंतर पदरांत धांधळेळा चूडामणी काढून झाडांवर बसलेले पक्षी थावरून ओस करून टाकलें आहे. सीठा एका शिश्युया हनुमान, शत्रूचा नाश हें माझें ब्रीद आहे.
तो मारुतीला देत सीता न्हणाळी-* विवाह झागले. बागेचे राखणदार रावणाकडे घांबळे, ृक्षाखालीं जाऊन बसळी आहे. तो सीतेशी सहस रावण युद्धांत माझ्यासमोर डभे
प्रसंगी माझ्या आईनें ह्या मळा दिछा होता. मारुतीने चाळविठेळा अशोकबनसंदार काँदीं ठरी बोळळा आहे व अशोकवन त्यानें राहार्णे शक्‍य नाहीं. तुम्हां राक्षसां देखत
तेव्हां महाराज दशरथ देखीक तेथें होते. राक्षस ब्व्थांनीं पाढित्य. मारुतीने आपलें इघ्वध्त केळें आहे. या दोन्ही अपराघांबदळ या ळॅकेचा घ्वंस करून सीतेला नमस्कार
खूण म्हणून हा श्री रामचंद्राळा दे. हा झरीर जास्तच वाढवले. त्यांनीं सीतेळा त्याहा शिक्षा झाठी पाहिजे. करून प्रमु रामचंद्राकडे परत जाईन."
पाहतांच त्यांना त्यांचे बढीळ व माझी आई विचारले-““हा कोण£ कोठून आळा व सें ऐकून रावणाळा क्रोध आला. त्यानें गेरूच्या पर्वतासारखा हनुमानाचा तो
तुळा काय म्हणाळा ? ' राक्षसवीरांना मारुतीचे पारिपत्यकरून त्याळा मंबंकर देह पाहून ब मारुतीचा तो घनगंभीर
>>... केक वर्क अस. चांदोबा
चा री
-[.----*|७| *
अधिक राक्षसवीरांना ठार केलें आहे. माझ्यासारख्या झतझत वानरांना आमचा
कित्येक जखभी होऊन जमिनीवर ळेळत राजा सुग्रीव यानें सीतेच्या शोधार्थ पाठविलें
आहेत." आहे. हक्षावि बानरांचें सेन्य बे
रावणाळा अर्थातच राग आळा. त्यानें गाला सुग्रीव पण येत आहे. तुम्ही
प्रबस््त राक्षसाचे पुत्र अजेय व जैबुमाळी आ रामचंद्रा्ी वैर करून जात्मघाताची
दोघांना मारतीशीं युद्ध करण्यास पाठविलें. तयारी केळी आहे. आतां तुमची ळ॑कापुरी
राक्षसांना ठार मारुती 'फाटका- नष्ट झाळी असें समजा, तुम्हां सर्जाचा
जवळ टभा असतां त्याला अशोकब्नांतीळ संद्रार कळून रावणाला देलीळ राम यम-
एका भवनाची भाठवण झाली. सदनाळा पाठवीळ ! "
'झाळ फुढांची माळ पादन डोक्याला पण
करण्याचें ठरवून चैस्यभवनावर त्यानें उडी ळाळ कुळें खोचून जंबुभाळी धनुष्यबाण
मारही. त्याबरोबर चेत्यमबन कोलळलें. बेळन गाढवांच्या रथांत बसून आठा तेला
घडधघडाटासारखा आवाज ऐकून राक्षसांच्या स्याच्या रक्षणासाठी रावणाने नेमलेले. मारुती अझोकवनाच्या फाटकांतच धसळा वण आला. त्यानें आपल्या सात शूर ब
हृदयांत धडकीच बसली. परंतु रावणाची शंभरावर राक्षस मारुतीवर शके वेऊन होता. जुंड माढीनें मारुतीबर एका मागून अखबिद्येंत निपुण अश्या राक्षसबीरांना पाठ-
आज्ञा होती. परत जावें तर मरणच ब पुढे घांवळे. त्यांनी शखतरहार केल्यावर मारुतीळा पुक अनेक बाण सोडले 4 त्याला जखमी बिळे. सर्व शत्रूचा नाश करून रावणाकडून
जावें तरी भरणच, असा विचार करून त्यांनीं राग माळा. त्यानें आपलें शरीरं आणखी पण केलें. मारुतीने दगड व झाडें त्याच्या झाबासकी मिळविण्याच्या आशेने ऐटीत
हूनुमानावर शक्षमद्दार कराया प्(वात केढी. जास्त वाढवले. त्यानें त्या कोसळलेल्या अंगावर केंकळी. अंबुधाळीनें मर्व्येच वाण अश्षोकबनापर्यंत येऊन दाळ झाले, सवोनीं
मारुतीने भशोकब्रनाच्या फाटकाचे दोन अवनाचा एक स्त॑म उचडन इतकया जोरानें खोडून तीं नष्ट करूत टाकी. तेव्हां एकदम मारतीवर बाण सोडायळा सुरवात
ळोखंडी ६तंभ उपटून त्यांचा दांडक्यासारखा गरगर फिरवळा कीं त्याच्या धर्षणानेंचं मालतीने ठो खांब उच्ठल जंबुमाढीबर केळी. हृततुमान स्वतःचा बचाव करीत
प्रयोग केळा आणि राक्षसांना जमिनीवर अभि उत्पन्न झाळा व चैत्य भवन जळून टाकळा. त्याच्या खालीं जंबुमाठी, त्याचा आकाशांतच उड त राहिळा आणि त्याच्यावर
ळोळविलें. राक्षसांना मारून पिटाळून लावलें बेचिराख झालें, मारुतीनें तोच सांच घेऊन रथ व घोडे सर्वाचा चकांचूर होऊन गेळा. बाण सोडणाऱ्या राक्षत्रांना मधून मधून
त्तरी मारुती फाटकाजवळच उना राहिला. राक्षसांना ठार केलें. रावगाला जेव्हां जंबुमाळीच्या वधाची छाथाबुके मारूं ळागरा. मारुतीचे पहार
राक्षस घाबरून रावणाकडे पळाळे आणि नंतर हनुमान गरनळा-* ऐका, नीट बातमी कळडी तेव्हां मात्र त्याला मारुतीच्या असक्च होऊन राक्षस रक्त ओकू हागळे ब
व्हणाले- “त्वा माकडाने आमच्यापैकी कान देऊन ऐका! मीच एकटा नसून झक्तींची थोडी कश्यना आली. त्या पटापट जमिनीबर आदळू, ळागठे, त्यांच्या
र्स्र२ .. > खांदोया न...
आदिकांना पाहिलें आहे. परंतु दा तर
त्यांच्याहून भर्यकर दिसतो आहे. वानर-
रूपांत हॅ मूतच असलें पाहिजे. काय

या. युद्ध सावधपणे करा.'।


पांच राक्षसवीर अशोकवनाच्या फाटका
जबळ पोचले. मारुतीळा त्यांनीं पाहिळें ब
ल्याच्या चारी आजूळा उमे राहून त्याच्या
हद्या सुरू केला. दुर्थरनें
मारुतीच्या डोक्याळा नेम घरून पांच
बाण सोडले. मारुतीने सिंहगर्जना कढूने
किंकाळ्यांनी लकेवरचें आकाश देखीळ आकाशांत उद्भाण
मैत्री ब पुत्र उडी मारली,
देखीळ ठार झाले ऐकून राबणाळा

चुम्डी
चतुरंग सैन्य घेऊन जा व त्या बानराची
खोड मोडून या. तो मळा वानर अर

करून आपल्याळा त्रास जखमी करून सोडलें. माद्तीनें एक पर्वतच


दायळा पाठविलें असावे. मी. एकाहून मुळापासून उपटून त्यांच्या अंगावर फॅकळा..
5050.
2७० >
ते दोघे त्याच्याखाली चेंगरून मरून गेले. झाळें. अक्ूय वयाने फारच ल्हान होता.
अद्या तर्‍हेनें पांचहरि राक्षस बीरांना ठार बण त्या तरुण वयांत त्यानें दाखविलेले
करून हनुमानाने त्यांच्याबरोबर आलेल्या शौर्य ब पराक्रम पाडून मारुतीला कौतक
राक्षस सैन्याची धुळदाण उडवून दिली. बाटले. अक्षवकुमाराच्या बाणबृष्टीपासून
रस्त्याबर गश्यांतून जिकडे पहावे तिकडे स्त्रतःचा वचाब करीत हनुमान आकाशांत
राक्षसरबीर मरून पडले होते. उडत बिचार करीत होता काँ पोरबयांतच
है. सर्ब कळल्यावर राबणानें आपला शूर हा इतका पराक्रमी आहे तर पुढें तो. बडा
मुलगा अक्षयकुमार याळा पाठविलें. तो प्रतापी निबेळ. तरीदेखीळ सांचा शेवट. गांबी गोपाळ नांबाचा एक तरुण «बरे, मी लबकर औषध घेऊच येतों.'7
आप्या सुवर्ण रथांत असून मारुतीशीं युद्ध केळाच पाहिजे. मुळ्या रृद्दात असे. हान थोर सर्वाना असें सांगून गोपाळ बैद्यबुवांकडे गेळा, त्या
करण्यास निघाळा. त्याच्याबरोबर रावणाने अज्षयकुमाराचा रथ आकाश्यांत देखील तौ निश्त्वार्थ बुद्धीने मदत करी. एकदां गांबांत तो एकच एक बैद्य होता. गोपाळनें
शुक मोर्ठे सैन्य देखीळ पाठविलें. उडत होता. मारतीनें त्याचे घोडे वरच्या वर तो कांहीं कामासाठी बाहेर गेळा असतां हाक मारल्यावर एका पोन्यानें दार डघढलें.
मारुती अशोकवनांत जणुं कांडी अक्षय- मारून टाकले आणि रथाचे तुकडे करून - एका गह्लींत एका घराच्या दारांत एक “ बैैव्वुवा आहेत का!” गोपाळे
कुमारांची बाट पहात बसला होता. त्याच्या जमिनीवर 'फॅकून दिळे, परंतु अक्षय अंख- . हहान मुळगी उभी असलेळी त्याळा विचारतांच त्या सुळानें उत्तर देण्याऐवजी
बरच त्याचें शौर्य ब साहस शळकत बहाने आकाशांत उडाळा. तो बर जात. 'दिसळी. ती म्हणाळी-'* अहो काका ! हात पुढें केला. गोपाळळा त्याचा अर्थ
होतें. भक्षमनें भास्तीला पाहिलें व तो असतां मारुतीनें लाढन त्याचे पाय धरले : माझी आई आजारी आहे. जरा आंत कळळा नाहीं. म्हणून त्यानें विचारळें-
म्रहाबी आहे. हें जोळलायळा स्थाला ब त्याला गर भर किरवून अमिनीवर _ बेतां का१ “काय पाहिजे तुळा ११
चेळ ळागला नाहीं. दोघांचे घनधोर युद्ध आपडूच ठार केलें _ येतोइं! असें म्हणत गोपाळ मुळी “माहीत नाहीं का तुम्हांला ! वैधवुवांना
' बरोबर घरांत गेळा आणि विचारलें. भेटायचे असेल तर माझ्या हातावर पथम एक
*केब्हांपासून ताप आहे? कोणाचें औषध *पावळी ठेवा | त्यांचा स्या हवा असेळ तर्‌
चाळ, आहे!” जघेली द्यांबी ळागेळ व औषध पाहिजे असेळ
____ ती बाई म्हणाली-“ आम्हां गरिबाला तर एक बंधा रुपया द्यावा हागेल.'”
_कोण औषध देणार बाबा ? आ*हांठा तर गोपाळनें त्याच्या हातावर पक पाबली
५ औषधंजाइवी तोबं!” आण “वैद्यो ठेवळी ब आंत गेला. वैद्यतुवांनी त्याळा
शिनारायणो हरि: ! बाहूतांच ह्वातर पुढें केळा. गोपाळनें वैद्य-
औषध घेऊन जा?
ब्दाळळवयाताजा
म्हणून सांगितलें. “ गांवांत राहणें फुकट. कोणी शेजारी कद्यबैबा गोपाळ्य बरोबर घेऊन गोठ्यांत
कैदलुवांनी आओ विळें व एक बघा हांक मारही तर॒ जवळ यायळा देखीळ गेळे. गोपाळनें खांद्याचे उपरणे कमरेला
रुपया हातांत पड्त्यावरगोपाळडा विचारलें . द तयार नाही, पैशाचे लोभी आहेत सर्व ! " बांधळें ब पाठीमागून शेपटी धरून गाईळा
| कैद बुवा न्हणाठे. उनी करूं ळांगळा. पण एकट्याने गांय कशी
* तुमच्या कोण त्या बाई
“माझें त्यांचें कांदा एक नातें नाहीं !

“ओला काय पाहिजे तुम्हांला ? मी उभी राहणार ? त्यानें वैद्युवांना पण हात
गरीवीनें गांजलेळी भाजारी बाई आहेती. आहें कॉ!” गोपाळ म्हणाळा. ह्यायळा बोलाविले. ते आले. तिघांनी पयःन
ब मी एक तिच्याहून बघ्था स्थितीला रश केळा तरी गाव उभी राहीना,
मनुष्य. या पळीकडे आमचें काढी एक नातें * अरे, एकानें काय काम होणार
आम्रच्ी गाय उठवणीळा आली आहे. तिळा वेचबुबांच्या धरासमोर गंमत पदायळा
नाहीं.” गोपाळ म्हणाळा.
गोपाळ मुळीळा औषध केव्हा गायचे उभी करून न्यायचे आहे. गुरांच्या दवा- पुष्कळ ळोक जमा झाले होते. पैद्यावांचून
खाणें पिणें काय हें सर्व सांगून घरीं गेला. खाल्यांत ! '' वैद्य बुवा म्हणाले. त्यानें कधी कोणाळा भषध विठें नाद, हें.
धरौँ जाऊन त्यानें आपल्या वायकोत्य &ल्यांत काय! आम्ही दोघं आहो को! कोक कसे विसरणार ! गोईळा गुरांच्या
बुवांच्या हातोबर एक अघेळी ठेवली. बोळावून आणलें आणि त्या बाईच्या 'कोठें आहे गाय !” गोपाळनें विचारलें. दबाखान्यांत न्यायला त्यांनीं मजुरांना बोळा-
गोपाळलें अ कांदीं सांगाबयाचें तेंसांगितल्या मदतीळा तेर्थे बसवून धरी निघून गेळा.
बर वेद्ययुवा म्हणाळे-“ रोग्याठा पाहोल्या- बेयजुवा दोन तीनदां येऊल गेले व
शिवाय औषध कलें देणार ! 7 नवराबायको त्या बाईची सेवा य्रक्षपा करीत
गोपाळ म्हणाळा-' रोम्याळा येषवर आहेत हें पाहून “ मूर्ख आहेत झालें !”
जाणणे शक्‍य नाहीं. तुम्ही येऊन जरा असा विचार करून निघून गेळे, >
हून गेळांत तर फार उपकार होतील." चार पांच दिवसांनीं त्या आईची तब्येत
“ रोग्याला परी येऊन पहायचे झाले छान पुघारळो. गोधाळ बायकोबरोबर वरी
तर दोन रुपये अगाऊ द्यावे हागतीह ! जात असतां वैद्य बुवा ओसरीत बसलेठे
वैद्ययुवा म्हणाले, गोपाळनें कवूळ केलें, दिसले. काळजीत होते बिचारे. गोपाळनें
बैदवुबांनां त्याच्याबरोबर जाऊन त्या ते. ओळललें व विचारलें-“ काय वैददुया 7.
मुळीच्या आईला तपासून “ घरी येऊन असें काय बसलांत १ १
वे स
डातून
द्धा त्ळलण्ञा |पाचा
ए7 00-10.) ग क कॅक्टस ज्ञ

विले तेव्हां मजुरांना प्रत्येकी एकेक रुपया वेद्रबुवा काळजी करीत घरीं वसून
मागिंतळा. जो दुसच्याळा करतो,
* कुट उच वाढडेठा निव्ॅग म्हणून जगांतील एक
टोते. गाय आठेळी दिसल्याबरोबर कोच्या एका वाळवंटात दवा वाढतो. मेक्रिकोे रहिवाशी
त्याच्या मदतीला ळोक घांवतात. या बांबत पुढें आळे ब योपाळचे आभार बक्षी याबर आपर्के पर्टें सदरा बांधतात"
बैयाळा फुकटांत कोण मदत करणार ! परंतु मानून त्याला विचारू ळागळे, “काव देऊं
लोकांनीं पाहिलें कौ गोपाळ ब त्यांची बायको मारल्याळा ! '
गाईला उभी करण्याचा प्रयत्न करीत आहेत गोपाळ स्मित करून म्हणात्य-“* गाईची.
देऊन गाळा थोडी सेवा घडळी ! त्याचें जे पुण्य मिळाळें
ते. गोपाळळा म्हणाळे-“ या तेंच पुरे मळा ! मुझ्या प्राण्याच्या मदतीछा
बेयबुवांच्या मदतीला नादी, आम्ही तुमच्या आपण माणसांनी नोहा धांबें तर कौण
मदतीछा आलों आहे कोणी मरत घांवणार£ गरीबा/चें देखील तसेच आहे!
असळा तरी हा पैशाशिवाय त्याढा येऊन तीं देखीळ परमेश्वराचौंच लेकरे त्यांची
पहात नाहीं. पुरा ममराज भाहे.'' छोकांनी सेवा केळी काँ नारायणाची सेवा आपो-
खडसून दैथबुवांची हजेरी बेतढी. आप हो
गोपाळ गाहेळा घेऊन शेजारच्या गांबॉ भैदयवुवांनी त्या दिवसापासून कोणाकडे.
गुरांचा दवाखाना होता तेथे गेला व गाईचे औषधाकरितां पेसे मागितळे नाहींत. कोणी
औषध पाणी पुरें करून संध्याकाळी घरी स्वतः होऊन जें दिलें त्यांतच मनाचे
थरत आला. समाधान करून घेण्याचें ठरविलें,
जडे. ११ फेब्रुवरी १२७८ रोजो तो
मरेश पावडा, तेव्हां राज्याची सीमा उत्तरेला
वेग गंगेपासून दक्षिणेकडे कृष्णेप्यंत व
पश्चिमेकडे दोंळताबाद पासून पूर्वेकः
भुक्नगिरी (तेळेंगाणा)पर्यंत पसरळी हो?
त्यानें मरतेवेळी त्याचा मुळगा महंम«
जाळा बारस नेमलें.
मईंमद बिन तुघलकाच्या साम्राज्यांत खान- बहमनी राज्य; १३७५७ मध्ये मुद्दंमद शाहच्या
देश नांवाचें एक छोटेखानी राज्य दिल्लीच्या सुलतानांच्या ससेळा न स्याचा मुळया मुजादिद शाह गादीवर
होतें. त्याचा अधिकारी मलिक राजा जुमानणारें असें दक्षिणेकडीळ बळाढ्य असल्य. त्यानें विजयनगरावर स्वारी केठी.
फारूकी यानें फिरोजखान याच्या कार- मुस्हिम राज्य म्हणजे बहमनी राज्य, तुघलक परतु त्यात्या अश्च मिळालें नाहीं. म्हणून
कीदींनंतर राज्यांत जी थोडी अराजकता वंशाची सचता दिल्लीच्या गादीबर होती त्या- 'विळवनगराच्या राजाशो संधी करून तो
माजळी त्याचा फायदा बेकन खानदेश वेळी हें राज्य स्वतंत्र झालें होतें. दक्षिणच्या बरत किरळा. त्याच्यानंतर धुमद शाह येतांच विजबनगराच्या राजाश धुद्ध करून
म्मुखांनौ दौळताबाद काबीज करून एका द्वितीय गादीवर असला. त्याचा पराभव केळा. सन १५२१ मध्ये
स्वतंत्र झाल्याची घोषणा केली होती. २७ ल्यानंतर १३२'७च्या नोव्डेंबर महिन्यांत त्याच्या सेनापतीने बरंगळवर स्वारी करून
एपिळ १३७९ या रोजीं तो मरण पावल्यावर अफगाण सरदाराला नासिरुदीन शद्दा या
वाजुद्दीन फिरोज शह यानें विजयनगरचा बरंगळचा किंड्ठा जिंकहा, तेथीळ राजा
त्याचा मुलगा मलिक नासिर गादीवर नांवानें गादीवर बसविलें. त्यानें स्वतःच राजा ब दक्षिणेकडील इतर हिंदू युढ़ करीव असतांच मरण पावळा, अहभद-
बसा, बदहदभनीच्या सुलतानांनी त्याच्या जंफरखान नांबाच्या एका सरदाराल्य गादीवर कत्त्योशी बुद्ध आरंभ केलें. विजवनगरच्या शाहू १४३५ भध्यें मरण पाबळा,
हातांतून गुजरात घेतलें. सन ११३७- बसविलें. ३ ऑगस्ट १३४७ या रोजी राजकन्येचे अपहरण करून तिठा आप त्यानंतर बहमनी साप्राज्यांत भाऊबंदकी
इ८च्या तुमारास तो वारल्याबर १६०१ जफरखानानें अबुळ मुजफ्फर अह्ाजददीन अतःपुरांत आणून ठेवलें, परंतु सन १४२० सुरू झाळी. तरी देखीळ १५२७ पर्यत
पर्यंत खानदेशावर त्याचीं मुळें व नातवंडे बहमन शाह या नांवानें र!ज्याभिषेक करवून मध्यें पानगळ जवळ विजयनगराच्या राजाशी बहमनी राजवंश्ञाचें राज्य चाड, राहे
राज्य करीत होता. दोवटीं गुजरातच्या घेतळा, तोच बहमनी वंशाचा संस्थापक. युद्ध करीत असतां त्याचा पराभव झारा, दक्षिणेकडील सुलतान :
पाठोपाठ खानदेश देखीळ अकबर बादशाह- गुलबर्गा येथें त्याची राजघानी होती. या पराभवाचे प्रायश्चित्त करण्यासाठी म्हणून त्यानंतर बहमनी साम्राज्याचे पांच तुकडे
च्या साम्राज्यांत आळा. त्यानें अनेक हिंदू राज्ये बहमनी राज्याळा त्याचा भाऊ अहमदझाह यानें गादीवर झाळे--१. बरारेची इमामशाही, २. अडमद
चांदोबा
नगरची निनामद्यादी, ३. बिजापूरची आदिळ विजयनगरच्या राजाशी सख्य केलें. त्याच्या-
शाही, ४. गोवलकोंड्याची कुतुबशाही नंतर अहमदनगरचा सुरतान विजयनगर
ब ५. बरीदरचीं बीदर शाढी अर्शी राज्याविरुद्ध झालेल्या करांत सामीळ झाळा.
पांच घराणीं कायम झाळीं. सन्‌ १४८४ १४७ अकबरचा मुळ्गा मुराद यानें
मध्यें बरारचें राज्य स्वतंत्र झालें. १५७४ अहमद नगरच्या किल्र्‍याळा वेढा दिला
मध्ये तें अहमद नगरच्या राज्यांत जोडलें तेव्हां चांदवीबीने शौर्य दाखवून त्याच्याझी
गेलें. १४८७-७० मध्ये यूसुफ आदिळखान युद्ध केलें. १६३६३ मध्ये ज्ाहजहानी प्रह्ाद चरित्र
यानें विजापूर स्वतेत्र झाल्याची घोषणा केली. बादशाइनें हें राञ्य खाळासा केलें.
त्याच्या मागून भादिळहाही वंशांत प्रसिद्ध बड्मनी सुलतानांनी जिंकलेल्या वरंगळ ज्ल्नदेवाचे मानसपुत्र सनत सनंदादिक तुम्हांळा पुन्हां विष्णूच्या सेवेचा ळाभ
ब्रिळोकाची यात्रा करीत पके दिवशीं मिळेळ. मुनींचा शाप ढागल्यानें अः
ब्ुहतान इ्रादीम आदिळशाह शाळा, १६८६ राज्याच्या पडक्या मिंतींवरच जणुंकांदी बैकुंठळोकॉ श्रीविण्णूच्या दर्शनासाठी गेले. ब॒बिजय कश्यप ब आदितीच्या
मध्ये औरंगजेबाने बिजापूरचें राज्य खालसा गोबळकेंडा राज्याचा पाया पडला. महमद यांच वर्षाच्या ुळांसारख्या त्या मटामुनींना हिरण्यकश्यपु व हिरण्याक्ष नांबानें जन्माळा
करून मोगळ साम्राज्यांत शामील केलें. कुळी कुतुब शाह हा या राज्याचा संस्थापक, न ओळलून विष्णूचे द्वारपाळ अय विजय आले.
अहमदनगरचे राज्य अहमदश्ाहनें १५६५ मध्ये विजयनगरच्या राज्याच्या यांनीं त्यांना आंत प्रवेश करूं दिळा हिरण्याक्ष जन्मल्यापासूनच त्रात्य ब
१४७० माये स्थापन केलें. १४८७ मर्ध्य विरुद्ध जो कट झाळा त्यांत त्याचा मुल्या नाडी. यावर मुनींनी रागांत येऊन अत्याचारी निघाला, त्यानें वढणादिकांना
त्यानें दौळताबाद जिंकून आपलें राज्य इजाद्वीम सामीळ झाळा. त्यानें हिंदूंना नोठ- झाप दिळा कीं तुम्हांढा राक्षस योनीत युद्धास आहान केलें. पण कोणी युद्धास
बाढबिलें, अहमदक्षाहह गादीवर असता मोठ्या हुद्यांवर नेमलें. १६८७ मध्यें औरंग- जन्म मिळेळ. आळा नाह, त्यानें रागाच्या मरांत सथ
जापूरचें राज्य जिंकण्यासाठी जेबनें गोवलकोंड्याचें राज्य खालसा केलें. जयविजयांना त्यांची चूक लक्षांत आठी पृथ्वी उचलल समुद्राच्या खालीं पाताळ
ब त्यांनीं सुनींचे पाय धरून चुकीची माफी लोकांत नेऊनठेवूनदिळी. तेव्हां हिरण्याक्ष
मागितळी व शाप मुक्त करण्यास विनंति च वराह रूष विष्णु दोघांचें युद्ध झालें ब
केळी. पण मुनि म्हणाळे-“ आम्ही शाप त्या युद्धांत हिरिण्याक्षाचा वघ झाला.
दिल्या तो परत वेर्णे शक्य नादीं. तीन आवाचा बघ विष्णूने केल्याचें ऐकून
जन्स मत्येळोकांत राक्षस योनीत जन्म हिरण्यकद्यपूळा फार राग आला. त्यानें
चेतल्यानंतर तुम्ही क्यापमुक्त व्हाळ व दानव वीरांना बोलावून वंश रक्षणासाठी
171 च
त्तयार होण्यास सांगितलें. म्हणाळा-*“ गुप्त नगर, गांव, क
उपबन, आश्रम सर्व देव ठोक त्या तापाने घाबरून अह्यदेवाळा होते. हिरण्यकद्यपूर्चे अर्व अधिक शरीर
ख्पानें येऊन ज्या विष्णूने माझ्या धाकट्या जाळून टाकले. झरण गेले न प्रार्थना केली कीं जझदेवा, या मुंग्यांनी ब बाळवीनें खाऊन टाकलें होतें.
भावांचा वध केळा आहे. मी त्या विष्णूचा हिरण्यकरयपूनें आपल्या गरत भावाचा संकटांतून आम्दां्य मुक्त करण्याची शक्ति त्रश्देवानें हिरण्बकशबपूजबळ जाऊ,
बघ करून त्याच्या रक्तानें आपल्या भावाचे दुहन संस्कार अदिति माता ब फक्त तुळाच आहे, तरी हिरण्यकश्यपूचा त्याला आश्यीर्वाद दिळा व म्हणाला-
तर्पण करणार आहें. तुम्ही जगांत कोठे डिरण्याक्षाची बायको वमुलें स्बीकडे जाऊन तपोभंग होईळ असें का * हिरण्यकश्यपू! तुझी तपश्चर्या पूर्ण झाळी
क्मषी-सुनी, तप, अत, दान आदि....कार्य आपढी सहानुसूति व्यक्त करून त्यांच्या देबाळा त्यांची दया आलीबत्यानें विनती आहे. तुळा जो हृबा असेल तो वर्‌
करतांना दिसले तर त्यांना ठार करा. त्यांचे मनाचें सांत्बन केलें. स्वीकारून त्यांच्या मनाचें समाधान करून मागून घे. असें सांगून ज्षदेवानें
आश्रम व गांबें जाळून टाका व तपश्चर्या नंतर मंदर पर्वताच्या एका दरीत एका त्यांना निरोप दिळा. कमंडलांतलें पाणी जेऊन हिरण्यकश्यपूवर
पूजा बौरे धर्म कार्ये बंद करा." पायाच्या फक्त आंगट्यावर उभे राहून त्यानें जह्मदेव हिरण्यकऱ्यपूच्या शोधार्थ आळा. श्िपडलें. त्याबरोबर हिरण्यकड्यपु बाहेर
माकडाच्या द्वातांत कोठीत दिल्यावर खडतर तपश्चर्या पुरू केळी. त्याच्या शरिराची पण त्याळा तो कोठें दिसळा नाहीं. कारण आला. त्यानें त्रह्मदेवाळा नमस्कार केला.
मग काय उशीर. राक्षसांनी धर्ममीरू ब शता इतकी बाढली कीं समुद्राला देखीळ त्याच्या अंगावर वारूळ वादलें होतें व झाडा त्याचें सर्ब अंग त्यावेळी सोन्यासारखे
देव भक्त पजेवर र पुरू केले. उकळी फुटली व प्रथ्वी थरभर कापू लागली. झढड्पांबरोबर वेळूचें एक बेट पण तेथें वाढलें स्वच्छ व चकचकोौत होतें. ््षदेवाचें प्तोज
39:55
करून तो म्हणाळा-“ देवा, तूं मळा वर्‌ कांबीड करून तो तेथच राटठ छागला.
देणार्‌ असशीळ तर्‌ असा वर्‌ दे कों त्या लळोकपालांनीं व अष्टदिक्पाळांनीं येऊन त्याची
योगें पंचभूतांपऐैकीं एकाच्यादि द्वातून माझा चरणवंदना केली. गंधर्व, नारद व तंबरू
अध्य होऊं नये. जडचेतन अशा या त्याचें ल्तोत्र गाऊं लागले ब त्याच्या
जगताची जी सष्टि तूं केळी आहेस त्यापैकीं मनोरंजनासाठी अप्सरा नृत्य करूं लागल्या,
एका वस्तूमुळे देखीळ मळा मरण येक नये, स्वर्ग, मृत्यु व पाताळ, सत्त नदी व सप्त
युद्धांत माझा पराभव होऊं नये, माझ्या समुद्र त्याच्या आज्ञेप्रमाणें वागू लागळे,
राज्यांत माझ्याब्रिरुद्ध कोणी उलटं नये देव ब दिग्याळ घाबरून जाऊन वैकुंठ
आणि जें ऐश्‍वर्य स्वर्गीत देवांना प्रास्त आहे. लोकीं विष्णूला हरण जाऊन म्हणाले-
तें मळा मिळावे." “ देवाधि देवा! या राक्षसाच्या अत्याचारा-
पासून आमचें रक्षण कर!” तेब्ढां
ब्रझ्षदेव * तथास्तु ' म्हणून त्रह्मळोकी
निघून गेला. आकाशवाणी झाली-'* घावरूं नका. धीर-
घरा. मी त्या राक्षसाला ओळखतो. मी
त्रक्षदेवाकडून वर्‌ मिळाल्यावर हिरण्य- [कल ब त्याच्या अडयायांनी भयानक दरीत शिरून र॒गरानाला ठार केले,
कश्यपूळा ग्य चढळा ब तो विष्णूची निंदा संघी पाहून त्याचा गर्वमरिढार करीन. त्याच बेळी न्मदंडी दरींत येऊन पोचा. अगभोजीला रोबर मेन तो
करीत त्रिलोकाचा दिख्विजय करण्यास त्याचा मुळया प्रहद याच्यावर तो दरोच्या मध्यमाथी आला, अनभोशीच्या आहेने त्याच सेवक कल्पमाीच्या
निघाळा. देव, गंधर्व, सिध, यक्ष, भूतप्रेत, अत्याचार करूं, लागला कौ मी ज्रश्नदेवानें आहेशमोर पाहारा देत होता. कखूने त्याच्या गळ्यांत फांस टाकून त्याचा
राजा, करपी, मुनी इत्यादिकांस त्यानें दिलेळा वर न मोडतां त्या राक्षसांचा गळा आवळला. नयम ग॒हेजवळ आला. पुें वाचा.)
आपले दास करून घेतलें. स्वगीळोक वध करीन.''
जमल गुदेसमोर जाऊन मोठ्यानें ओरडून आणण्याची आज्ञा कांढडी होती. पण
म्हणाळा--* राजकन्या ! नमस्कार ! आमची राजमक्ति अजून कायम आहे.
आम्ही तिवे आपलीच भजा आहों. आमच्या आम्ही त्या दृष्ट त्रह्मदंडीचें ब जगमोजीचें
नायकाचे नांव हू ,माझं नांव जयमळ पारिपत्य करून त्यांना यमसदनी पाठ-
ब॒ आमच्या या मित्राचे नांव गोमांग बिण्याचें त्रत घेतलें आहे. आतां आपली
असे आहे. दुष्टांच्या सल्याने महा- आज्ञा द्ोईेळ तसें करावयास आम्ही हजर
राजांनीं आम्हांढा देझडोड्ी समजून धरून आहो.
दिला आणि म्हणाठी--“ तुमच्या सहा्यानेंच पळाचें झाड कोठें
मळा या नरकयातनेतून धुटका मिळाली. आहे, सुकात्यानें दाखव. तूं दगा केळास
अक्मदुंडीच्या ळ्वाडीमुळें माझ्या वडिलानी त्र तुझी भानगुटी माझ्या हातांत आहे हें
वुम्दांळा देशदोही समजून कैंद करण्याचें तांतला वेळ
स्यांनीं ठर . पण ती चूक होती दें मळा दाब्यासारखा जर! होतडत विचारलें.
माहीत होतें. राज्यांतीळ इतर दरबार्‍्यांचे & ओय! जोय!” सने
*तॅंच मत दो उस्दी माझें रक्षण केलें ब म्हणाका--“ जवळची बाट दाखवू कीं
आहे, हणून तुम्हांहा मी आज्ञा कशी दूरची £' “ अवळची असूं दे किंवा दूरची,
कटू : मळा कांढीं तरी शुक्र दया. मी तुमच्या- तुझ्या माळकाल! ब त्याच्या वरोवर जाणाऱ्या
बरोबर त्या दुष्टांचा संडार करण्यास येतें." त्या पिक्षाचाहा कडू नवे कीं आम्ही तेथ
आपळी तळ्वार कल्पकबद्लीसया बात आहों.'' अयपल *इणाळा.
-'।ही तळ्वार त्वरक्षणा- “ठीक! अगदीं तुझ्या हुकमाममाणें
नंतर गुंत हाळ- साठीं आपण बाळगांबी. या. * रानटी काम बजाबतो. पण काम भागल्यावर माझा गोमांगनें तलबार दिल्यावर ळशखू त्या
चाळ तुरू झाल्यासारखं भांगळ्यांच्या आवा- जनावरांची शिकार करण्यास माझ्याकडे 'गळा आवळून मळा ठार मात्र करूं नकोस." पिंपळाच्या झाडाकडे निघाळा, जयमळ व
जावरून कळलें, काळोखाछा मात. करून भनुष्यबाण आहेत," सेबक गयावया कीत म्हणाळा आणि त्यांना इत्तर ळोक त्याच्या पाठोपाठ धोड्या अंतरा-
अरुणोदय उाबा तशी गुहेंतून एक झोड जयमलर्ने खूच्या हातांतून गळफांस बर चाळत होते. सेवकाच्या गळ्यांतल्या
दरीच्या मध्यभागी घेऊन गेल्य. तो एका
अर्षीया चंद्रसुखी माहेर आली, लखूतिचे केलेल्या वेळचे टॉक घेतलें आणि कांसाचा वेळ गोमांगनें आपल्या हातांत
झाडाजवळ आंबछा ब दूर उंचाबर दिसणारे
सौदर्य पाहून जागच्याजागी थक उभा जगभोजीच्या सेवकाळा बिारले-“ बोळ, बिंगळाचें झाड दाखवीत *हणाळा-'' तेंच बरळा होता.
राहिळा. चुला :चा जीव वांचविण्यांची जास्त झाड तें. त्याच्या बुंबाश्ीं अळोट घनाचा ढखू पिंपळाच्या झाडाजबळ पोचला,
कल्यककलीनें प्रथम लखूठा व नंतर फिकीर आहे को आपल्या मालकाचा जीव ? ढौग पडला आहे. पण त्याच्या रक्षणासाठी त्याच्या बुंथाशो एक मोठें वारूळ होतें.
स्याच्या हातीं बेदी असलेल्या जगभोजीच्या सेवक घांपा टाकीत म्हणाला-“ जाबारे ! बक नाग बसळा आहे. मरा व माझ्या ज्ञाडोवर गंडमैर"ड, पक्षी पेरत फडफडवून
सेवकाला पाहिलें, जगभोजीनें तिच्या इच्छे मी तुझ्या पायां पडतो. माज्ञा जीब बेऊं जुन्या गुर्छा ही गोष्ट मादीत आहे. परंतु मोठ्याने ओरडत होते. ढखू वारळाजवळ.
नकोस. स्वतःच्या जिवाहून जास्त महत्वाचे स्थाजागीं जाण्याचा अधिकार जन्मल्यापासून गेळावत्यानें तळ्वारीनें त्यावर दोन वार
दुसरें या जगांत काय आहे? 7 ज्यात्य आहे त्याची वाट पदात होतों.” केळे. त्या बरोवर नागसांप फूत्कार करीत
७॥७५७०७७०७॥७०७०७07000. चांदोबा ७2७७७५७७५७७ >> डादावा
कच्या
बाहेर आका फडा काढून उभा राहिळा. द्वोतीर क संवत्तिचा वारस एकरा तूंच आहेस. काळ- लोकांकडे पाहून म्हणाळा-' तुम्ही नागच्या
सांप चावायळा पुढें येण्यापूर्वीच तळबार ठरी चाबकाने मारीत असावा असा आवाज मैरवानें त्या दिवश्ो सांगितळेळें मविष्य जागीं उभे रहा. एक पाऊळ देखील पुढे
उगारून छखूनें एक पाऊळ पुढें टाकळें. ऐकू आहय. ललखूर्ने तिकडे पाहिळें.
आज खरें झालें. तो नागसांप पहा, तुळा टाकळेंत तर जागच्या जागीं जमिनीवर
सांपानें फून्कार करण्याचें सोडलें व. ह्वत:चें जक्षदेंडी, जगभोजी वत्यांच्या पाठीमागून पाहतांच कसा फडाखालीं करून निमूटपणे तुमची मेतें होळूं हागतीळ.'
अंग चोरून तो दुसऱ्या बाटेनें वारुळांबाहेर गरुडराज, महाकाय, जितवर्मा व झक्तिवमी बाजूळा सरकला. आतां तूं हो बाजूटा ऐकून जगभोगी जाणि त्रज्षदंडी जोर
निंबून गेळा, विंपळावरचे पक्षी ओरडत. सर्बीनीं हंसत लिदळत प्रवेश केढा. महाकाय पुढले काम आम्ही पाहून घेऊं.'' असें जोरानें हंसू ळागळे, '*याळा आमच्या
त्याच्या पाठोप!ठ वर आकाशांत उडत जाऊं आपल्या चावकानें नुसता नाबाज काढीत म्हणत तो हखू उभा होता तिकडे येऊं गरुड वंश्लीबांचा प्रताप अद्याप .कळळेला
लागले. होता. ळूव म्रशदंडीची दृष्टादष्ट होतांच डागा. दिलत नादीं !'7 ररुंडराज स्हुणाळा.
क्यू कांडी भेळ तें हर्ष आश्चर्य चकित ब्रश्षदंडी स्मित करून '्हणाढा-* ललखू, जितवर्भा ब शक्तिवर्मानें तलबारो उप- *लो माक्षा जुना भुळाम आहे. तो
होऊन पहात उभा राहिळा. त्यानंतर त्यानें तुळा कोट्याधीश कुबेर करण्यासाठी मी सल्या. मढाकाब चाऊूक घेऊन पुढें सरसाबला. इतक्या बैर्थाने तैं बोळत आहे त्याचा कांडी
वारूळ खणून क!ढण्यासाठीं तळ्वारीनें टो'चून स्वतःचा जीव धोक्यांत घातळा, कांडी असो बण ळळू तढवार जेऊन आढवा उमा ना कांडी तरी अर्थ असला पाहिजे. त्या
ते फोडळे, दोन तीन मिनिटे नित्त्तब्यता त्या झाडाच्या बुंधाशी असलेल्या अळोट राहिळा. अद्मदूंडी व त्याच्या बरोबरच्या वायफळ गप्या नाहीं बाटत मळा. या जागी
ळू आपल्या म्हाताऱ्या आपाकडे
राबत गेला ब त्याला निठी मरून *्हणाळा--
* वावा! या जन्मो पुन्हां तुनची मेट डोहळ
असें नव्डतें मका वाटलें.
स्हातान्याचा कंठ गहिवरून आला.
तोंडा बाटे एक देखीळ शब्द आला नाहीं,
डोळ्यांतून आनंदाचु वात होते. त्या पिता
मेट पाहून तेथें हजर असलेल्या
टें आहे तो स्वामिद्ोडी सर्वाचे डोळे आगंदातिरेकानें ओठे झाले.
हलक!मीइकडे आईें!गळवांत
मार्जार ब श्वानकर्णी ठखूजवळ येऊन
कांस पडला आहे. हे. होक मळा षरून येऊन म्हणाले-'* लखू तूं ब तुझ्या स थ्यांनी
रक्तपात झाल्यास आपण त्याची जबाबदारी आहेत. स्वतःचा जीव कोगाठा नको 'सकृढ जातीच्या पंलबाल्या नरसाक्षसांच्या
घ्याया तयार नाहीं." असें म्हणत त्यानें आहे!” सेवक महणाळा, इतक्यांत सर्वे थक हावून आमच्या जातीचें रक्षण करण्यास अं राजा ब राजगुरु यांना कल्पकवाढी'च्या
सद्वास्थ केलें तें जाणि आमचें आापतांतीर सुटकेची बातमी देऊन बोळावून आणलें,
चाबूक लांद्यावर टाकळा, होऊन पदात असतां कल्प्कवल्ली सिंदणी-
पण जितवमी ब शक्तिवर्भा पुढें येत सारखो झडप मारून जगभोजी होता भांडण मिटवून तूं मार्जार व श्वानक! छुखूने पिंपळाच्या बुंधाशीं असलेल्या
म्हणाळे-'' आपल्या पकी एक जण याचे तिकडे गेळी, तठ्वारीचा वार करून जग- ज्ञातीचें सख्य घडवून आणलेस तें भाम्ही बारुळांकडे बोट दाखवून त्यांच्या खाछी
भुंडकें उडवूया आणि दुसरा पाय कापी." मोजीचें मुंडकें उडनिलें. जस्मोजन्मीं बिसरणार नाहीं. अह्लोट धनराशी आहे हॅ सांगितलें, म्हणाळा-
कखू तें ऐकून जितवर्भा ब शक्तिवर्भा जगमोजी मरून पडळेळा पाडून अक्षदंडी ज्क्दंडी मांत्रिक, गरुडराज, गुलामांचा *हें वारूळ खणून काढल्यास्ष त्याचें माठक
दोघांशी चार ह्वात करण्यासाठी पुढे सरसा- हात जोडून गयाबया करून *्हणाळा- मआठक महाकाय बगैरेंना कैद करण्यांत महाराज होतील ! मळा त्या धनाचा मोह
बळा मात्र “गुरु मौनानंद की जय!" *ळखू! मी तुझ्य़ा पायां पडतो. नळा आलें. जगभोजीच्या सेवकाने आपलें बचन नाहीं. मौ यानिमित्तें आपल्मा राजाची
चा जमधोष ऐकू आळा. लखूचा म्हातारा जीवदान दे! जयमळ तूं कित्येक बर्वे नाडे 'वाळळें म्हणून त्या! मुक्त करण्यांत जालें. थोडी सेवा करूं शंकळों वाबद्दळ धन्यता
न बापवत्याच्या पाठीमागून मार्जार जातीचा शिष्यस्व करून मंत्रविद्या शिकून घेतली तेंबें जता असठेल्या सर्वोबा परिचय राज- वाटते."
न नायक व श्वानकर्णी झाडीच्या आडून पुढे आहेस. तैं सर्व आव.” कन्येशी करून देण्यांत आळा. नतर मार्जार राजानें एकदां लखूकडे व एकदां राज-
ब श्वानकर्णी दोघांच्या भनुबायांनों अद्मपुराचा कन्
री 00007900:72.1052322522 चांदोबा 0000000000.
क, श्र 13
करीत असलेले पाहून त्याच्या मनाळा आनंद , पण तूं आवल्या
झाळा. तो स्मित करून ढखूळा म्हणाळा- कतंन्यास जागळास ब स्वत:च्या भाणाची $
“ ळखू! माझ्याबर रागावळास तर नाहींस पर्वानकरून महाराजांची सेवा केडीस.
ना! भी तुळा, तुझ्या बापाळा ब तुझ्या नंतर बारूळ खणण्यांत आहें. तेर्ये एक
मित्रांना देशद्रोही समजून रानोमाळ मोठें सुवार मिळालें आणि त्यांत मणि,
हिंडायछा ळांबलें याबद्दळ तुळा राग येणें णिकयें व अनेक धकारचीं र्न सोनें, चांदी 0
साहजिक आहे. 'चूक माझी आहे. त्या पाहून सर्ब चकित झालें. ते सर्व घन दत्तो, चोरांचा पाठीराखा
चुकीची दुरूत्ती म्हणून मी एक गोष्ट सांगतो. घोडे ब उंटाच्या पाठीवर ठेवून सर्वे राज- विकमारकानिं आपळा हेट सोडला नाहीं
राजकन्येचें अपद्दरण झाल्यानंतर मी घोषणा धानीळा परतले. राजकन्या कल्पकबधीश्षी झाडाळवळ जाऊन त्यानें तें मेत
केळी होती कीं ओ कोणी राजकन्येळा ळखूचा विवाह झाळा. स्याका “ राव लक्ष्मण- उतरविळें ब खांद्यावर टाकून €्मशांनाकडे
सोडवून आणोळा स्याच्याक्षी तिचे हय राब बहादूर '' म्हणून न्रक्षपूरचें अर्थे राज्य ज्ञाऊं हांगळा. चार पावलें जातांच प्रेतांतीळ
करून आपलें अर्थे राज्य पण देईन मिळालें, वेताळ बोळ, ढागला, म्हणाहा-* राजा
राजगुरु लखू व जयमक दोषांच्या म्हातारपणी ठखूच्या बापाचें मन हरि- मौन बताच्ें महात्म्य फार गोठें आहे, पण
कक्त मौन त्रतानें काम भागत नादीं. त्यांत
खांद्यावर द्वात ठेवून म्हणाळा-“' तुम्दांठा भजनांत र्मळें. मरणसमत्रीं राजानें. ळखूळाच
जे कष्ट सहन करावे ळागळे त्याबदळ आपळा वारस नेमले. जथमळ त्याचा मंत्री
उदा बरींच संकटे उद्‌मवतात. शमिक
क्रपीच्या गळ्यांत त्याच्या मौनपणामुळेंच
महाराजांपेक्षां मीच जास्त जबाबदार आाईें. झाळा. गोमांग ब गडेर्जंग यांना सेनापति ४ परीक्षित राजानें सांप अडकविळा आणि
अह्मदेडी'च्या बोलण्यावर विश्वास करून मी नेमण्यांत आलें. त्याचा जो परिणाम झाळा तो तुला माहीतच
आहे, शमिकुमार श्वंगीनें त्याळा सर्प देशाचा
झाप दिळा. ह्या शमिक करषीममाणेच
आणखी एक मौन अती होता. त्याठा
देखीळ आपल्या मौनपणामुळेंच अनेक
विज्ञांना तोंड द्याें छागलें. मी तीच गोष्ट
तुळा आज सांगणार आहें. तूंलक्ष देऊन

वैताळाच्या गौष्टी
व ब्दाळळच्यायताात
त्यार्ने अशी जागा हुडकून काढली कीं त्या
ठिकाणीं मनुष्य येणें अशक्य होतें. ज्या
दिलें नाहीं व झांतपणें त्या मुनीळा म्हणाळा-
“मुनिवर ! आपण तप्र्या करण्यास येथ
गुद्धेंत तो राहूं ळागळा तेथून जवळच एक आढळा आहांत. परंतु दी जागा आमची
झरा वाहात होता. चारी बाजूनें निबिड
आहे. आम्ही येथें रढात असतो. हें अरण्य
अरण्य होतें. किर झाडीमुळं विवतांदुदां
तेथ काळोख असे. अश्ा जागीं बसून तो
आमचें जाहे. आम्ही येथील राजे आहोंत.
आपल्या दोघांची ध्येयें वेगवेगळा असल्यानें
निर्धास्तपणे तपश्चर्या करू हागळा.
वास्तविक ती जागा चोरांची युप्त आगा एकत्र राहाणें आपल्याळा जमणार नाहीं. *
दोती. चोर तेथी एका गुद्धें॑त जापढा व्हणून मी आपणांस नत्न विनंति करतों
खजीना ठेवीत असत आणि गुप्त मसळती
कीं आपण येथून दुसरीकडे जाऊन तप
करा.”
करण्यासाठीं तेथें जमत असत.
एक दिवस तो असाच तप करीत बसळा मनीचें तप भंग झालें. त्यानें डोळे
ऐक." असें सांगून वेताळ गोष्ट सांगून असतां चोरांची टोळी तेथे आछी. समाधिश्य उघडून पाढिळें. परंतु तो कांहीं एक बोऊळा
ळागळा, मुनीळा पाहून चोरांना भाश्चर्य वाटलें. नाडी. कारण मौनन्नत होतें. झुनि बहिरा ळोळ तापलेल्या ळोखंडाप्रमाणें त्याला कागळा.
एक मागूस सर्ब माया मोद सोहून तप “अरे, ह्या कोणी तरी येथें डोंग करून आहे असें समजून चोरांच्या सरदाराने तेंच हाताळा चटका बसतांच सरदाराने आपला
करण्यासाठी वनांत गेळा, तें त्यानें एका बसळा आहे!” एक जणम्हणाला. पुन्हां ओरडून सांगितलें. तरी सुद्धां मुनि गप्प, हात झटकन मार्गे घेतडा,
* बघत कांय बसलां आहेस? तो जर एवढें झाल्यावर मुनीनें आपलें मौन
निर्जन त्यानीं तपश्चया धरू केली. कंदमुळे “हा. आपळी माहिती शिपायांना
खाऊन, झऱ्याचें पाणी पिऊन, मौन त्त धारण सांगीळ. द्याला येथून हाकडल ळावळा 'कांढी बोडत नाडी तर काढ तलवार आणि सोडलें ब त्याहा म्दणाळा-* बाबा रे! घोर
करून तो तपर्थर्येमध्यें मभर झाळा. त्या जागी पाहिजे.” दुसरा म्हणाका. ' मुनि म्हणून उडव डोकें.” दुसऱ्या चोरांनी सरदाराळा नरक यातनेंतून सोडबिण्यासाठींच मी तुला.
क्षी कोणी माणूस आळा कीं तो आपली. ह्याच्यावर विश्वास ठेविण्यांत अर्थ नादीं. सहा दिडा. हृत्या करू दिली नाहीं. मरणाचे ळा भय
जागा बदुखल़ दुसऱ्या निर्जनस्थळीं जात असे. झाल्य मोक्षच दाखविळा पाडिजे.'' आणखी * सरदाराने तलवार उपसही आणि बा दुःख नाहीं. परंतु तुला जें अश-हत्येचे
स्याहा सारखी ज्ञागा बदळावी लागे,एकजण म्हणाका. मुनीचें डोकें उडवण्यासाठी हात वर उगारला. पाप लागलें असतें त्यांतून तुला जन्म जन्मां-
असे होतां. होतां तो. मराळ देशांतील सरदार सर्वोचें बोळणें ऐकत होता. त्याबरोबर मुनीनें द्यात वर करून त्याचा दात तरी सुद्धां मुक्ति मिळाठी नसती. माझा
घनदाट अरण्यांत जाऊन पोहोचला. तेर्थे त्यानें आपल्या साथीदारांना कांडींच उत्तर धरळा ब त्याला थांबविले. मुनींचा दात कोणावर्दि राग नाहो. जा भाता तुम्ही
'छाळ ठाळ झाळेळा होता आणि तो अगदी जापल्या वाटेने.
चांदोबावा

त्याच वेळीं मुनि जापळी समाथि उतर- लूजर ज्ञाम्हांला मदत केळी नाहींस तर
करून म्हटलें-“ आम्हांठा आमचें गुपित ल्यावर उठत होता. कोतवालाचें बोर्णे आम्ही तुझेच डोकें उडवूं”' असें म्हणत
फुटण्याची शंका वाटते. म्हणून आपण होतेंच. त्याठा ऐकूं आठे. परंतु त्यानें कांही उत्तर त्यानें भापडी तळवार बाहेर काढली,
झाम्हांढहा बचन देत असाळ तर खुद्याल असे कांडॉ ठे गेळे. एक दिवस दिलें नाडी. कोतवालानें विचारलें का येथे तरी देखीळ मुनीनें कांहीं उत्तर दिलें
निश्चितपणे येथे राहून तपश्चर्या करा. एक कोतव!ळ आपल्या कांदीं शिपायांना कोणी आला आहे का! तरी देखीळ नाहीं. तो मौनच राहिला, एवढेंच नव्हे
औम्हांळा हरकत नाहीं. तुम्हांला त्रास बरोबर घेऊन चोरांच्या सरदाराचा पाठळाग आनि मौनच. शेबटी कोतबाळार्ने दरडावून तर त्यानें जापळी मान कोतवाळापुे
होणार नाहीं व भाम्हीं निर्भय होऊन करीत करीत तेथें आळा. सरदार आपल्या विदारले. तो म्हणाठा-“ ए गोसावड्या ! बाकविली.,
राह!" गुप्त जागी येऊन गुद्देंत ळपून बसळा होता. तंच द्या चोरांचा गुरु आहेस असें दिसतें. कोतवाळ त्या मुनीळा मारणार एवल्यांत
“मी कशाला कोणाचें नुकस'न करीन ? कोतवालानें त्या मुनीळा विचारलें कीं हेंबघ आम्ही ज्या चोराचा पाठळाग करीत झाडांच्या आढ लपलेळा चोरांचा सरदार पुढे
ज्याळा त्याला झ्ञापापल्या पापपुण्याचें फळ येर्थे तुम्हीं कोणाला पाहिलेंत का? एक आहोंत तो एका चोरांच्या टोळीचा सरदार येऊन म्हणाला --“द्या बिचार्‍्याळा का
मिळत असतेच. तुमी जर पाप केलें नादी चोर जोर जोरानें पळत पळत ह्याच बाजूळा आहे. तो कोठें छपून बसला आहे, नक्षी भारतां ! हा तर एक पुण्यवान महात्मा
तर तुम्हांढहा कसली काळजी !'' आलेढा आम्ही पाहिळ्ा. खुला माहीत असणार. त्याळा पकडण्यास आहे. वुम्दांळा पाहिजे असलेला चोर मी
आहे. मळा पकडा. त्या धोर पुरुषाच्या नाडींतर परिणाम माहीत आहेच.
वाटेस जाऊं नका.” तुझ्या डोक्याची शंभर छकलें होउन तुझ्याच
कोतवालानें हगेच त्या चोराच्या द्वातांत पायांवर छोळूं छागतील.'१
हतकड्या बेड्या अडकविल्या आणि त्याळा विक्रमाक म्हणाळा-“ ह्यांत मुनीनें
घेऊन गेला, पक्षपात मुळींच केळा नब्हता. जर चोराने
एबढी गोष्ट सांगून बरेताळ थांबळा ब त्याळा मारलें असतें तर त्याला न्रक्ष हत्येचे
त्यानें राजाळा बिचारठें-“* त्या मुनीनें असें वाष छागलें असतें. पण कोतवाळानें त्याळा
कां केलें! चोराच्या सरदाराने त्याला ठार केलें असतें तें न्याय्य ठरलें असतें. फार भाचीन काळी हिंदुस्थानाच्या पदरीं याच कामासाठी नोकरी पण गिळाळी
मारण्यासाठी तहवार डगारल्यावर त्यानें कारण कोतवाळाच्या दृष्टीनें तो चोर पश्चिमेकडे सुद्रेकाठापासून सुमारें होती. सर्वात धाकटा मुलगा छहानपणा-
सरदाराचा दात घरून त्याच्या हातून होता आणि पुन्हां चोराचा पत्ता माहीत बज्ञास-पाऊणर्शे मेळांवर ढकदीव बेटानजीक पासूनच विनित्र स्वभावाचा निघाळा. त्याळा
त्रक्षहत्सेचें पाप घड नये म्हणून त्याला असून त्यानें कोतबाळाळा तो सांगितटा एक बेट होतें. तें बेट खडकाळ असल्या- मासे तडफडून मरत तें पाहवत नसे. माप
बांचविळें. भग तेंच पाप कोतबालाळा दि नव्हता. म्हणजे त्या मुनीळा पाप लागलें कारणानें त्यावरची बरीचशी जमीन शेतीळा ब मोठे भाऊ टोपलें भरून मासे धरून
त्यागलें असतें. मग तेव्हां भात्र त्यानें मान असतें. म्हणून त्यानें मुकाठ्यानें आपली किंबा इतर दृष्टीनें देखीळ उपयोगी पाटोत ठेबीत, तेव्हां तडफडत असलेला
कां बांकविली £ त्या मुनीळा चोरांचीच कां मान खाळीं बांकविळी.'" 'नव्दती. म्हणून बेटावरचे रहिवाशी मासे मासा दिलळा कीं तो. त्याळा उचळन
एवढी दया आठी ! चोरांना वांचबण्यांत अशा प्रकारें राजाचें मौन मंग होतांच आरीचा धंदा करीत. उत्तम नावाडी म्णून सथुद्रांत टाकून देई. किनार्‍्याळा होडी
देखीक ते पसिद्ध होते. कित्येक बुडी लागेपर्यंत पाटी अर्धींच राहून जाई.
त्याला कां अभिमान वाटा! द्या प्रश्नांची वेताळ अद्य झाळा व प्ेतासकट पुन्हां मारून समुद्रतळाच्या रंगारंगाच्या शिंपा व त्यांच्या या स्वभाबामुळें अर्थातच तो मासे
उत्तरें माहीत असल्यास तूंदिळीच पाहिजेत. झाडाल्य जाऊनळोंबकळूं
लागला. (कल्पित) आती काढून आणून व ते व्यापाऱ्यांना धरण्याचें काम शिकळा नाहीं. परंतु त्याचें
'बिकून आपला उदर निर्वाह करीत. माशांवर व समुद्रावर फार प्रेम होतें. बाप
एक म्हातार्‍या रहिवाक्याळा पुष्कळ मुलें ब भाऊ त्याला “ बावळट व मूर्ख '! म्हणून
होतो. कांडी मुलें मासे धरण्याचे काय रागावत तेव्हां तो संघुदकाटीं तासन तास
करीत व कांडी मोती काढण्याचा धंदा असून राही. समुद्राच्या ताळा जाऊन
करीत. एका दोघाळा मोट्या व्यापार्‍यांच्या तेथोळ गमतीच्या वस्तु पाहून त्या उचढल

शी. का. म. पवार


चै पप भांडें समुद्रांत टाकलें ब॒ तै बेऊन यायळा
पडल्यावर धरीं परत येई. दिवसभर त्याने 'तळांढा ज्ञाऊन बराच वेळ तेथे राढतोस मत्स्य मनुष्याका सांगितलें,
सधुद्राच्या तळाशी ज्या कादं विचित्र 'ब्हणे. आणि दुखरा कोणी तुझ्या इतका त्यानें समुद्रांत बुडी मारळी. तो.
विचित्र बस्तू पाहिल्या त्यांचें वर्णन करून तरबेज या कामांत नाडी असें देखील सोन्याच्या भांड्याबरोबर पल्ला वनस्पतीची
आपल्या भावांना सांगे. सनद्राच्या तळाळा ऐकलें आहे.'' पक फांदी देखीळ तोडून घेऊन आळा.
स्येक नावा, होडकॉ व जहाजें त्याळा & मळा इतरांच्या विषयीं कांहीं माहीत सोन्याचे माडे राजाळा व पन्ना बनस्पतीची
आढळडीं, त्यांत सयुद्रांतठे बनस्पती बाढलेळे
दिसत. एकदां पाढर्‍या युश्न पन्ना जातीच्या
नाडी, महाराज ! '” मत्स्य मनुप्य प्दणाळा. फांदी राजकन्येला तो देऊं छागळा,
दिस्याळा तांब्या ब पांढऱ्या फांद्या लार- मी तुझी परीक्षा घेणार आहें!” “तें त आपल्याजवळच स्वतःसाठी
लेल्या पाहून ब नक्षत्रासारखे सुंदर मासे. असें म्हणत राजा आपल्या बिहार नौकिंत ठेवून घे. याहून मोठी परीक्षा घेणार आहें
पाहून तर॒ त्याळा फारच आये वाटलें. सुलीद्या घेऊन त्या मत्स्य मनुष्याबरोबर मी! ” राजा म्हणाला.
त्यानें आपल्या भावांना त्या विच्चित्र 'निबाळा. समुद्रांत खोळ पाण्यांत बिहार “आज्ञा करावी, महाराज!” तो
पत्नाच्या रॉपखारचें व नक्षत्र मत्त्याचें वर्णन नौका पोचल्यावर राजानें एक सोन्याचें म्हणाळा,
आणण्यांत मात्र त्याहा मजा बाटे. म्हणून करून सांगितलें. तेब्दां त्याच्या भावांना
त्यानें समुद्राच्या तळाहा आऊन जास्तच बाटलें कीं याचें झेकें तर फिरले नाहीं,
जास्त बेळ राहण्याची संबय ळावून घेतढी, त्याळा वेड ळागू नये म्हणून त्याच्या
* तेथें त्याहा विचित्र वनस्पती ब मासे बघायळा आईने त्याच्या गळ्यांत मंत्रवठेळा ताईत.
मिळत ब गमत वाटे. ब हातांत गंडा बांधळा. परंतु त्याच्या
लो बयांत आला तेव्हां पाण्यांत बुडी स्वमावांत कांडी एक फरक पडटा नाडी.
मारून जास्तच जास्त वेळ राइण्यांत त्यांचा उलट त्याची कीर्ति बेटावर सर्वच पसरळी व
हात घरूं शकेळ असा णक देखीळ तरुण शेवटीं त्या मत्स्य मनुष्यांची ख्याती राजांच्या
त्या बेटावर नव्हता. म्हणून ळोक त्याळा कानावर जाऊन पोंचळी. म्हणून राजाने
* म्य मनुष्य ।म्हणूंहागळे. तो उजाड- त्याळा राजवाड्यांत मेटावळा बोलाविळें,
तांच घरांतून बाहेर पडे समुद्वांतच सारा तो राजवाड्यांत गेला तेव्हां राजाच्या
दिवस घालवून संध्याकाळीं काळोख बरोबर घाकटी राजकन्या पण बसठी होती.
“महाराज! या खेपेस मी बडबामि
त्या तरूण मत्त्य मनुष्यानें विचारलें, जवळून पाहिळा.'' अभीने डोंगराच्या
स्या मत्स्य यन समुद्रांत्य
बुडी नारी.
त्याहा परत यायळा तीन महिने खगठे. तें आतां मी काय सांगूं! तें. बऱ्याचशा मागाचें भक्षण केलें आहे. आपल्या
त्यानें बाहेर येऊन महाराजांना नमस्कार 'लुळाच माहीत असलें पाहिजे. राजा बेटावर ळवकरच मोठें संकट येणार जाहे
कडून निबेदनकेलें-“महाराज!समुद्राच्या म्हणाला. असें मळा वाटूं ळागळें आहें. तो म्हणाळा.
तळाल्य तीन मोठे. पर्वत आहेत. त्या त्यानें पुन्दां बुढी मारळी. वडवाझीजवळ राजाळा त्याचें म्हणणे खरें बाटले व
पर्वतांवरचे दगढ डोंगराबर आढळणाऱ्या जाण्याचा त्यानें पुष्कळ प्रयत्न केला. हात राजानें त्याच दिवशीं बेट सोडून दुसर्‍या
दगडाहून ञगदीं वेगळ्या त*्हेचे व रंगाचे याय भाजहे. ठो तसाच विहार नौकेजवळ बेटावर जाण्यास बेटावरीळ रिवाद्यांना
आहेत. त्यांतला एक बितळून जाऊ येऊन म्हणाढा-“ महाराज! अभि आणणें सांगितळें व स्वतः देखील त्यांच्याबरोबर
सगळा आहे." कांही मळा शत्र्‍य झालें नाहीं. पण अग्नि दुसच्या बेटाबर निघून गेळा. आणि दैव
*“बितळून जाऊं कागल्य माहे! कां? 7 असल्याचें प्रमाण मात्र बरोबर घेऊन जालों योग असा काँ इकडे राजानें प्रजेसह बेट
राजानें विचारलें. आहें. असें सांगून त्यानें भाजळेळे दात सोडलें आणि एक मोठा भूकंप होऊन तें
* त्याच्या वुडाळा अग्नि नाहे
ब॑स्वामुळें याय राजाळा दाखविले. बेट समुदांत बुडून गेलें,
“तूं बेटाच्या काठा-काठानें समुद्राच्या दगड बितळून डोंगर ळदान होत आहे.
तळाशॉ. महत्वाचे असें काय आहे हें अवळपास एक देखीळ वनस्पति नाहीं कौ आतां. तुझ्या बोलण्यावर माझा राजानें मत्स्य मनुष्यावर राजकन्येचे प्रेम
सांग! राजा म्हणाळा. मासा फिरकत नाहीं." मत्तय मनुष्य 'क्िश्रास बसला. * मत्स्य मनुष्य ! म्हणून तुळा आहे हें ओळखून त्याच्याशीं तिचा विवाह
* आपल्यांहा विनाकारण फार वेळ व्हणाळा. तुजे जातभाई हाक मारतात ते उगीच करून दिळा व त्याठाच आपला वारस
थांबावें हागेळ.” मत्त्य मनुष्य म्हणत असतां “ पाण्यांत विस्तव १” राजानें विचारलें. नाहीं हें मठा आतां कळलें, पण नेमले,
मध्येंच राजा म्हणाळा-*' हरकत नाहीं. “होय महाराज! तो सामन्य अग्नि
किती दिवस लागळे तरी हरकत नाडी. तूं. नसून वडवाम्रि आहे. पाण्यानें तो विज्ञत
पाहिजे तर मधून मधून विश्रांती घे. पण नाही.” तो म्हणाला.
बेटाच्या काठाकाठाने सयुद्रांत काय काय “ बढवामीचें वर्गन मी ऐकलें आहें.
आहे देंकळलें पाहिजे.” पण प्रत्यक्ष शेळ्यानें कधीं तो पाहिळ्म.
“बरें तर येथेच थांबावे मदाराज ! 7 नाडी. तूं योडा बडवामि बेऊन ये."
असें सांगून व राजकन्येकडे एकदां पाहून राजा *्हणाळा.
चांदोबबाा
ऱ ठेवायढा देखीक माझ्याकडे कांही
'नाही.'' शेतकरी म्हणाला.
हे वे वीस रुपये ! पण कर्जाची फेड
एका महिन्यांत कशी काय करणार तूं १7
राजानें विचारलें,
हुशार
-] मुलगी % मोळमजुरी करून, स्वतःडा गहाण
ठेवून मी एका महिन्यांच्या आंत कर्जाची

0-0
खजञदत्त नांबाचा एक प्रजावत्सळ राजा म्हातारी कण्हत असलेही ब रोतकरी ढोके फेड करीन, शेतकरी म्हणाला.


प्रजेहा सुखी करण्यासाठीं नित्य झरत ससळेला ी टेकून राजानें मंत्र्याला सांगून शेतकऱ्याला
असे. तो वेश पाळ्हून राजधानीत व र बाया _ व्हणारा-“ आपण कोण, कोडें राहतां, मा
खेडोपाडी हिंडे व प्रजेला कष्ट असेल तें उभी होती. एका परदेशी व्या' माहीत नाहीं. केवढी छृपा केढी या
निबारण करीत अल्ले. राजाच्या मं्याचें द्मोर उभा पाहून शोतकरी पुढे |गरिबावर£ किती
नांब सूक्ष्मुद्धि असें होतें. व्याज घायचे हें नादी एका चांगल्या वैद्याकडून करविली, त्याच्या
क व बायकोला लबकरच आराम पडला. त्यानें
एकदां राजा आपल्या मंज्याला बरोबर कां रे बुवा तूंएवढा दुःही? आम्ही._ सांगितलंत.”
« घ्याजबीज देण्याची जरूर नाद, देवाचे आमार मानले. परंतु बचन दिल्या-
घेऊन एका परदेशी व्यापाऱ्याचा बेश करून धीप. नी कांडी असलें तर॒ बीस स्पमे मात्र न विसरता
एका गांबीं ग्रेळा. एका झोपडीतून कोणी-
महिनाअखेर मागें तो. गणेश चतूर्थीा कर्जफेड
* राजा म्हणाळा. वरत कर. पुढल्या शुक्ळ चतुर्थीहा राज- करण्यासाठी गणपतीच्या देवळांत गेळा
तरी कण्हत असल्याचा आवाज ऐकून दोघे र गरीब रोतकरी आहें. माझी ।बादीतच्यागणपतीच्या देवळांत गणपतीच्या नाहीं. कांडी पैसे कमी पडले म्हणून त्याला
बाहेर उभे राहून ऐकूं ळागळे. एक पुरुष बायको जाजारी आहे. औषध पाण्याला तेथे आणून कर्ज देणाराला तोंड दाखबिणें अवघड
आपल्या मुळीळा '*डणाळा-'* काय करावें कर्मीत कमी बीस रुपये तरी पाहिजेत. मटा दे. अले सांगून
राजा मंत्र्याबरोबर पुढे बाटले. पैसे पुरे जमा झाल्यावर कर्ज
हें मळा देखील ुचत नाहीं. त्या परमेश्वराने गरिबाळा कोण कर्ज देणार: कोणी दिलें
गोळा. देणाराची माफी मागावी ब कर्जफेड करावी
तुझ्या आईला वांचविळें तरच ती वांचणार !'" तर तें मी एका महिन्यांत फेडीन एवढे
0: देवानेंच गरिबावर कल्णा भाकून असा त्यानें विचार केळा.
तें ऐकून राजा झोंपडीच्या दरवाज्या- वचन देतों. कित्येकांच्या पायवरण्या केल्या
दात दिल आहे असें समजून त्यानें देवाळा गणेश चतूर्थीहा शेतकरी न आलेला
समोर जाऊन उभा राहिळा. आंत एक पण कोणी मदत करायळा तयार नाहीं.
.
नमस्कार केळा आणि बायकोची चिकित्सा पाहून राजा मंत्र्यासद्द दुसऱ्या दिवशीं
क उडया
त्याच्या घरीं गेळा व हाक मारून * आंत बर्‌ चढून
तठाताजाऱ प्या
“माढीत होतें. दहा जोळ्यांत एक राजानें चकितहोऊनमंज्याळा विचारलें-
कोण आहे! म्हणून त्यानें विचारलें. गेळे आहेत.'7 टे मुलगी म्हणाही. जोडी कमी असल्यानें तोंड उघडायळा लाज “तीं उत्तरे तुम्हांळा कळळी का? मळा
“मी आहें!” त्यांना दरबाज्यांत उभे “तुझीआई कोठेआाहे?”मंत्यानें
विचारलें. बाटली. त्यानें तुम्हांहा दददा वेळ डोळे कांहींदेखीळ अर्थबोध झाळेळा नाहीं.
पाहून शेतकऱ्याची मुळगी म्हणाळी. ती “ विद्िरीच्या खांबाच्या पाण्यांतून पैसे झांकून उघड्यावर मेटण्याचें ठरविळें आहे.” *“ मुळगी गरिबाच्या घरीं जन्माला आढी
पुढें म्हणाळी-“डे दिसत नाहीं तें ठीक बैचायळा गेळी आहे.? मुळशी म्हणाळी. सुडगी म्हणाली. असळी तरी आहे हुशार ! ” मंत्री म्हणाला.
आहे. सर्वत्र मरकाश आहे. काळोख कोठें *“ अन्‌ तूंकाय करते आहेस?” मंज्यानें “ आान्ही कोण हें माहीत जाहे का “पण ती म्हणाही त्याचा अर्थ काय!
देखीळ नाहो. विचारलें. तु ?” मंत्र्याने विचारतां ती म्हणाळी- राजानें पुन्हां विचारलें,
परतु राजञाळा तें कांहीं कळलें नाही. “ सोन्यांतून चांदी काढून विस्तवांत तीन क्षक! आणि तिनें दोघांना *“ तिच्या बोलण्याचा अर्थ असा फॉ
त्याने मंज्याच्या तोंडाकडे पाढिळें, त्याळा टाकली आहे.” मुलगी म्हणाली. नमस्कार केला. आईची पकृति चांगळी सुघारळी आहे. सर्व
सर्व कळलें असल्यासारखे दिसत होतें. *“ झाशी येऊं हें तुझ्या बाबांना माहीत %बरें तर जा, कर ञञापलें काम!" सुखी आहों. कष्टाचे दिवस संपे. दिसत
“तुझे बाबा कोठें आहेत !'” मंब्यानें नव्दतें का? काळ आम्ही वाट पाहिली !१ असें सांगून मंत्र्याने राजाळा परत चलण्यास नाहीं तें म्हणजे प्राण अर्थात प्रकृति.
बरिचारलें. मंत्री म्हणाला. खूण केली, प्रकाशाचा अर्थ धुल व काळोख म्हणजे
दुःख कष्ट! सूर्याचे डोळे बंद करायळा गोष्ट सांगून म्हणजे दडा रात्री गे
विचा बाप गेळा आहे, याचा अर्थ छपराळा पैसे परत करूं हेंसुचविले.”
भोके आहेत तीं वर चढून बंद करायला गेळा कांडी वेळ बिचार करून राजानें
आहे. छपराच्या भोंकांतून सूर्य पाहातो ना! बिचारळें-“
हें सर्व ठीक! पण *तीन
तें काम शेतकरी त्या वेळीं करीत होता. क्षक' म्हणून आम्हांहा ओळखलळें त्याचा
हिची आई विहिरी शेजारच्या ताढाबरची काय अर्थ १"
ताडी काहून बिकायळा सळी आहे. खांब “ अगदों बरोबर नाहीं का तिने ओळखले
म्हणजे ताड. त्यावरचे पाणी म्हणजे ताडी. आपल्याडा ? आपण दोघे रक्षक आहों तर
त्यांतून पैसे बॅचणें म्हणजे ती बिकर्णे. नंतर मक्षक देखीळ आहों आणि शिक्षक देखीक एका गांवांत सखाराम नांवाचा एक चटंदिक्यी पायांत घाढल, कोणो पाहिळे तर
ती मुलगी स्वतः काय करीत होती हें आहों! तीन क्षकचा अर्थ असा आहे." -__ शेतकरी राहात असे. त्याच्याजवळ नाद्दीं ना! अश्यी मनांचो खात्री करून
बिचारतां म्हणाळी-“ सोन्यांतून चांदी मंत्री म्हणाळा, थोडीझी जमीन होती, तींत तो भाजीपाला घेऊन निघाळा ! त्याला कोणो दिसलें नाहीं,
काढून ' म्हणजे घान्य कुटून त्यांतले तांदूळ स्या मुळीचें तें चातुर्य पाहून राजा इतका
खूष आळा कां त्यानें त्या शेतक्याळा हावून आठ दिवसांनी एकदां
बाजारांत कारण सखारामाशिबाय देवळांत दुसरें
काढून ते घुळीवर ठेवळे आहेत. नंतर काळ जाऊन विकत असे. अर्थातच येतांना तो कोणीच त्याळा कोणी विचारलें
बाप कां नादीं आठा तेव्हां म्हणाळी-वीस आदरपूर्वक दरबारीं बोळावून त्याळा वीस
राये परत करण्याची गरज नाहीं अर्से गरजेचे सामान विकत घेऊन येत असे,
नाहीं. तो मुकाग्यानें आपल्य! दुकानाकडे
रुपयांत दोन कमी पडले म्हणून त्यांना लाज
वाटली, दोन रुपये मिळवून गंतर मेटावें. सांगितळें ब इतक्या हुशार मुलीचा बाप जेव्हां जेव्हां तो बाजारांत आई येतांना ळला. त्याचें दुकान देवळाच्या जबळच
दहा दिवसांनीं तो येऊन मेटणार आहे. म्हणून त्यानें त्याचें अभिनंदन केळें व म़ियमितपणें देवदर्शन करून येई. होतें. तो बुद्धा नित्य नेमाने एकदां देव
तिनें द्दा वेळां ढोळे मिटून उघब्याची मुळीळा वर्ख ब दागिने पाठबिठे. -_ संखारासाची वहाण फार जुनो झाली दर्शन करून येत असे.
होती. तो बाजारांतून नवीन बद्दाण आणणार अनबारीळाळ निथून गेल्यावर थोड्या
होता. म्हृणून तो अनबाणीच गेळा. चेळानें सखाराम दर्शन ब्रेऊन बाहेर पडळा
'माजीपाळा विकून आलेल्या पैद्यांत त्यानें व वद्माणा पाहूं ळाः पण काय नव्या
बहाणा विकत घेतल्या ब देंबळांत गेळा. विकत घेतलेल्या वद्दाणा नाहींद्या झालेल्या !
/ बेदाणा बाहेर काटून ठो आंत गेळा. त्याद्या फार वाईट वाटलें. कष्टाने मिळ-
त्याच वेळीं शेट बनवारीकाल द्दीन घेऊन विठेल्या कमाईच्या वहाणा देवाच्या
आहेर पडळां. समोर नबी वहाण पाहतांच देवळांत दरवळेल्या पाहून त्याच्या मनाला

सखारामाने वहाणा निरखून पाहित्त्या. काडून ठेवल्या होत्या. आपण बाहेर येतांना
चुकून त्या घाढन आलत, त्या माझ्या
स्कत्री खात्री फ्टळी कीं झ्या बहाणा
आपल्याच आहेत, तो त्या दुकानदाराळा आहेत. म्हणून मी त्या घेऊन जातो.”
विचारणार रबल्यांत दुकानदारच त्याळा अर्से न्हणत बह्हाणा घाढन. तो जाऊं हागळा.
न्हणाळा-'“* असा बघतोस काय! तुळा खरें पहिलें तर बनवारीळाळ येथेच
काय पाहिजे! अच सवी चिंच, सल्या आंबायछा पाहिजे होतें. पण आपळी ऐट
मिरच्या भल्या आहेत. किती देळं
१” दाखविण्यासाठी तो म्हणाळा-“मी रे तुझी
* मळा होय! सध्यां कांडी नको. भी 'बहाण कह्णाळा बाळींन? चोरी करायला मी
माझ्या वहाणा घेण्यासाठी आरो. आहे.'* 'काय चोर आहे काँ तुझ्यासारखा भिकारी
सखारांन म्हणाळा. आहे? मरी चोरली होय तुझी वहाण ?"
भन शश्लारामाकडे पाहून तो चपाफल्य, &मी तुम्हांला चोर कशासाठी म्हणेन?
अबहाणाच्या भाळकाने भपल्नांका नेमके अहो, क्षा वहाणा माझ्या आहेत. त्या मी
कारच पक्षा षपहा त्यानें निश्वय केळा काँ आॉडळें हें पाहून तो दरमल्म बुद्धा. १ण त्वा. चेऊन जतोय. होते कधीं क्षी माणसाच्या भोठा वह्वाणा नेणारा. चळ हो चळता
बहाणा शोधूनच परो गायचे, खेेबचळ भाणसासमीर भफ्श नोर ठरणार हातून चूक. त्यासाठी एवढा कांगावा कुठला.'' असें म्हणून तो सखारामाळा धणे
देवळाच्या १!हेश "हून तो सडकेवर आणि दुल्लक बदाणासाठी. हें. तवाळा कशाळा करतां. उगाच चार चौघांत मान देउन बाहेर ढकढं. सागा.
आल्य, ईकडे तिकडे पाहिळें तो णक सहन होईना. हणून एकदय त्याच्याच खालीं दोईळ.'' सखारामाचें हें म्हणणें तर आरडा ओरडा ऐकून तेथें आणखी
गृददत्थ तसर्याच बहाणा घाढल जाल अंगावर वसकन ओरडव्य-“ काय? काय ह्याळा भुळोंच आवढलें नाहीं. बरीच गर्दी जमळी, माझ्या आहेत द्या
असलेल्य त्याक्ष दिसल्या, हयाबगीनें तो म्हणाठास? चढ चल्ता हो.'१ पुकदे होईपयंत चार चोषे भोंबताठी नव्या वढांणा. आजच भी विकत घेतल्या
स्याच्या पाठोपाठ गेळा, आपल्या वढणांची हा चार चोषांत आतां आपळा अपमान गोळा झ्ञाळे होते. आतां तर बनवारीलाळ आणि पायांत पाब्रल देबळांत गेलो.7
ओळख त्याका पटही. हो मुष्य त्वाला करणार म्हणून तो त्याह्य तेथून शक्‍य तो. सखाराम ओरडू लागला.
डार मानांवळा मुळींच तवार नव्हता. ल्याळा
देवळांत मेट्ल्यासारखाच दिसळा, म्हणून ळवकर हांकळ्न देण्याचा अब करे साळा. चाटलें की हा खेडवळ माणूस द्या बद्दाणा * कोठून विकत घेतल्यास रे!” एकाने
तो तसाच भागोनास दुकानाफथ्रेत गेला. बण त्याच्या घनकाकण्यानें सखाराभ मुळीच खरोखरच त्याच्याच आहेत हें कलें काय विचारलें. “टोप्लींतल्या आहेत. रक
अनवारीलालनें वडाश बाहेर काढून घाबरळा नाहीं. ठो शांतपणे म्हणाठा- दाखवू शकेळ! सर्व माझ्यावरच विश्वास चांभार रस्त्यांबून विकत चालला होता
ठेवळी आणि आपल्या दुकानांत शिरडा. मी देवळांत आंत जातांना वहाणा आहेर 'करंतीह. ह्या ऐटीत ठो म्हणाळा-“* आलाय त्याच्याकडून.” सल्वाराम म्हणाला.
चांदोबा ७ 9200ॅ929000002700507:2:2.
0000707: श्वांदोबा
18

सर्वांच्या -_े
सखाराम खरो- असत्य तर तो न्टणाठा असतां कौ ग्रा
खरच न्यायाधिशाकडे गेळा आणि त्यानें अजून चांगल्या भाहेत नग नव्या कशाछा
फिर्याद केली कीं अमूक दुकानदाराने माझ्या चेतल्यास ? म्हणून तो आपल्या वहाणा
नव्या बद्दाणा चोरल्या आहेत. न्याया- दाश्षवण्यास तयार्‌ नव्हता.
बिझानें बनवारीळाळळा त्या वढाणासहू बनवारी आणि सश्वाराम दोघांना पाठ-
येण्यास सांगितलें. न्यायाविश्यानें बद्दाणा बून दिल्यावर न्यायाथिशानें कोतवालाला
पाहिल्या. दोघोच्याहि. पायांत बरोबर बसत सांगितलें कीं वनवारीलाळवर जरा नजर
होत्या. '“ बहाणा बिकत घेतांना साक्ष कोण ठेब. आज राजरीं तो अमूक गावांत जाऊन
ठेवणार?" अंशी सफाई देत बनवारीळाळ ओरी करण्याची शकयता आहे.
मोठ्याने ऐटीत म्दणाला-'“असल्या बाबतीत बनवारीळाळ विचार करूं ळागळा कीं
साक्षी पुरावा म्हणजे झालेच.” उगीच मी श्रा वदाणेच्या आणि अमि-
न्यायाधिश म्हणाळा-' ठीक आहे. मानाच्या मोदाळा बळी पडळों. सखारामाची
%य्या बद्दाणा तुझ्याच म्हणून वू कसेंरे वुम्दी दोघे आपापल्या जुन्या वडाणा घेऊन सखारामच्या पाठोपाठ धनवारीळाळ
वहाण तेव्हांच देऊन टाकळी असती तर
पटवून देणार्‌ पुरावा काई आणि हे. या. पाढतो कोणाच्या आहेत त्वा." 'एवल्यापर्येत प्रकरण गेलेंच नसतें. न्याया- त्याच्या परापर्यंत गेळा. तोपर्यंत चांगळा
“ जुन्या बद्दाणा कोण बाळगून ठेवणार, बिद्यानें बर सलारामाच्या बाजूनें न्याय दिळा अंधार पडळा होता. सखाराम घरांत गेळा
त्या केव्हांच श्राच्या सारख्या कंगालाव्या तर मी चोर ठरेन. मय मळा गावांत तोंड आणि आपल्या बायकोळा झालेली सध
एकजण म्हणाला. देऊन टाकल्या." वनवारीळाळ *इणाळा- दाखबतां येणार नाहीं. माझ्याकडे सवेळोक हृकीगत सांगून म्हणाळा-'' माझ्या जुन्या
“हो! भाम्ही गरीब झालो म्हणून “मी आणतो. माझ्या जुन्या वहाणा. चच्छतेने ओटे दाखवतील. किती लाजिरवाणी बहाणा कुठें आहेत उद्यां मला त्या
आम्ही खोटे काय! निढळाच्या घामाचे भरीब असलॉ. तरी खोटा नाहीं. न्याय गोष्ट ठे! ब्यांतून सुटण्याचा एकच मार्ग न्थायाधिश्ाला दाखवण्यासाठी न्यायच्या
खातोय उगाच नाईीं."" सखाराग करड्या मिळाला पाहिजे.” सखाराम म्हणाला, दिसतोय. तो म्हणजे सखारामाची जुनी आहेत. मह्या कांडी नव्या बदाणा
स्वरांत म्हणाळा. “ह्यापेक्षा कचेरीत जा ** चाळेळ, तुझ्या जुन्या वहाणा सुद्धा बं्वाण नाडीझी करणें. हणजे पुराव्याच्या मिळणार नाहौंत. ह्याचा निकाळ लागे
कसे, त्याशिवाय नाडी काम होणार. मग जें पुरे होतीळा.'! न्यायाविश्य म्हणाला. 'अभाकें न्याय माझ्यासारखा होईळ. * हो पर्वत."
होईक तें होईेळ.' तिसराच एक आवाज बनबारीळाळूच्या वहाणा चांगल्या डोत्या. ठरळे, आज रात्रीं जाऊन सखारामची वडाण “ परसांत कट्याबरच आहेत.' त्याच्या
आळा, सर्वीनीं ' तेंच ? म्ह त्याच ल्वाने न्यायाधिश्लाहा दाखवल्या 'चोरायची.' जनवारीलालनें निश्चय केळ. बायकोने सांगितळें,
ही. बांदोबा
बनवारीलालनें द्यांचें संभाषण बाहेरून सखाराम आद्चयारने म्हथाला-“
याच की
ऐकलें, आणि हळूच मागीळ बाजूस जाऊन माझ्या बहाणा इथे कशा आल्या
त्यानें सखारामाची जुनी वहाण घेतली न्यायाघिझानें सांगितलें कॉ द्या वहाणा
आणि सरळ घरीं परतला. बारटेत एके चोरून नेऊन झाडोत फेकणाऱ्याला वाटेत
चोरानें कुबाडल्याचेंहि कळतें. *“तुमची
ठिकाणीं झुडपांत त्यानें त्या फेकून दिल्या.
न्यायाधिशाच्या हुकुमावरून कोतवालानें
कांडी वस्तु चोरीस तर नाहीं गेळी का! 7
न्यायाधिश्ानें बनवारीळाळळा विचारलें.
त्याच्मामा्गे माणसें सोडलीच होतीं. त्यांनों
त्यानें नकारात्मक “ नाहीं बोबा ” म्हटलें. जञगन देशांत डोंगराळ प्रदेशांतीळ एका
त्याला पकडलें. त्याच्या हाताच्या बोटांतीळ परंतु “डाबी कानशीळ चा स्वभाव
चारी अंगट्या काढून घेतल्या, त्याबरोबर न्यायाधिशानें चोरांनी छटून रानांतएक खेडेगांव होतें. काकडे तोडून अगदीं निरळा होता. ' उजवी कानशीळ *
आणलेल्या अंगठ्या त्याळा दाखविल्या व 'बिक्ें हा त्या गांवकन्थाचा मुख्य धंदा
दुसर्‍या दिवशीं दोघे रिकाम्या हातानेच सोडून प्रत्येक गांबकऱ्याशीं त्याचें वांकडें
न्यायाधिशासमोर दजर झाले. न्यायाधिशानें म्हणाला-“ द्या अंगठ्या तुमच्याच आहेत. होता. दोघां गांबकऱ्यांच्या कानशिलावर होतें. कारण लोक त्याळा 'डाबी कानशीळ
बिचारल्याबर सखाराम म्हणाळा-“ काळ द्याच मिळाल्या त्या बद्दाणा चोरणाराकडे.' एकेक टेगूळ होतें. एकाच्या डाव्या म्हणून चिढबीत हें त्याळा आवडत नसे,
संघ्याकाळपर्यंत त्या परसांत होत्या. पण बनबारीलाल पुराव्यासकट पकडल्य गेल्या- : कानश्षिळावर होतें तर दुसऱ्याच्या ढाज्या त्याळा वाटे यांना देखील टेंगूळ असतें.
सकाळी कांद्री कोटे सांपडल्या नाहींत.' मुळें त्या चोरी बद्दल दंड भरावा लागलाच. ्ा म्हणून छोक त्यांना अनुक्रमें तर बरें झालें असते. बांकडे असून देखीळ
नंतर न्यायाधिशानें आपल्या नोकराका पण त्याचें नांव कायमचे चप्पळ चोर पढळे. ' ४डावी कानशौळ' ब “उजबी कानशील ' तो निर्ढजपणानें इतरांकडून उधार कर्ज वगैरे
इथ्यारा केळा. त्यानें जुन्या बाणांचा एक सखाराम आपल्या वहाणा घेऊल मागायला मार्गे पुढे पदात नसे. स्वभाबानें
ज्ञोड समोर आणून ठेविला, त्याबरोबर आनंदानें घरी गेळा. एकळ कोंडा असल्यामुळे त्माळा उजवी
. कानझ्लीळकडे लोक येतात जातात हें पाहून
वैरवांकडें होऊ नये याची तो त्याच्या मनांत * उजवी कानशीळ ' विषयी
बाळगी. त्याच्या उजव्या कानशिळा- अढी पडली होती. परँतु इतरांच्या मनानें
बरेंटेंगळघालवायला औषध नाहीं म्हणून * उन्नबी कानशील 'चा तो कमी ह्रेष करी,
त्याळा वाईट वाटे. तरी मनाचे समाधान त्याळा एखाद्या वस्तूची गरज असळी तर तो
'करून घेऊन त्यानें ख्थ करून घेतलें, अथम *उडजवी कानशीळ'कडें प्रथम जाई,
हागली. त्याबरोबर जोराचा वारा देखीळ असावा बरें तो मशाळ घेऊन येणारा, जसा तो. उजवी कानशी 'लां हें पाहून आश्चर्य
मुद्ध झाळा. विआंचा कडकडाट ऐकून “उजबी बिचार करीत क्षणमर उभा राहाला. त्याढा वाटलें कौ त्या माळी तो उभा होता त्याच
कानशील ' घाबरून गेळा. घरी पोचल्यावर नाणखी एक मझा!ल दिसली व त्यानंतर बाजूळा मेऊं लागल्या. माली धरणारा.
किती का पाऊस धडेना, हरकत नाहीं असा 'एकीमागून एक अनेक मझाळी दिसल्या. कोणी दिसत नव्हता. खात्रीनें तीं भुते
मनाशी विचार करीत तो चाळत होता. त्याळा वाटलें कीं आपल्याच गांवचे टोक असणार असा विचार करून तो ज्या बाटेनें
क्ण पाऊस थांबायचे नांव घेईन. त्या कदाचित आपल्या झोघार्थ येत , आला होता त्या बाटेनें मार्गे परत फिरळा.
पावसांत घरी पोचणे अशकय आहे, असें असा विचार करून तो मोठ्याने मोळी डोकयाबर ठेवून धांवत चढणे शक्‍य
मनाशीं ठरवून तो निवाच्याची जागा कोठे व्हणाळा -“थांबा! मी इकडे आहें! 7 नाहीं असा विचार करूळ त्यानें मोळी एका
दिसते का पाह. घरेवानें त्याहा पक देब- परंतु महाली थांबल्या नाहींत व उत्तरा- आजूळा टाकून दिली आणि पळतं जञाऊन
दाराचे मोठें झाड दिसले. त्याच्या युंधांत
दाखळ कोणी बोललें देखोळ नाहौं. पुन्हां त्या देवदार वृक्षाच्या पोकळींत बसला,
मोठी पोकळी होती. त्यानें मागचा पुढचा
कांडी एक बिचार केला नाहीं व त्या ओरडून त्यातें थांबायळा सांगितलें, पण मशाली त्याच झाडाजवळ बाहेर येऊन
केरखुणी किंबा चाळणी किंबा न
पोकळींत शिरका. डोक्यावरची मोळीखाळी त्याचें देखीळ उत्तर मिळालें नाहीं. राहाल्या. पोकळीतून माळी
एखादी अस्तु मागून घेऊन येतांना तो उजबी ठेबून तो एका बाजूला बसला थोड्या वेळाने
कानशीळळा म्हणे-'' तू. केरतृणी दिलीस ज्ञॉप आली. म्हणून तो थोडा आढया झाल्य..
खरी, पण केरतर मळाच काढाबा ळागणार, संब्याकाळच्या सुमारास पाऊस व वारा
वुझ्या सारखी घर काम करायळा बरांत ओसरला. मोळी डोक्‍यावर घेऊन तो
बायको नाहीं माझ्याकडे !'' वरी निवाला. काळोख पडण्यापूर्वी रानांतून |:
एकदां * उजवी कानशील ' आपली बाहेर निवून जाण्याचा विचार्‌ दोता. म्हणून
हाड घेऊन रानांत छाकडें तोडायळा गेळा. जवळ जवळ घांवतच तो चाळला होता. परंतु
हाकर्डे तोडून व फोडून झाल्यावर त्यानें काळोख पडलाच व त्याला सावकाश चालावे
त्यांची एक मोळी केळी व डोंगर उतरूं छागलें. बाट कोठवर दिसते आहे हेंपाहण्या-
गळा, परंतु थोड्या वेळाने पाऊ पडू साठीं त्यानें दूर बर्‌ दृष्टि कॅकली तेव्हां त्याला
जागळा ब इकूइळू मुसळधार वृष्टी होऊ दूर काळोलांत पक मद्ाळ दिसळी. कोण
च्यांदोचा
चाघणाऱऱ्य
झार नृत्व अगदो “ आतां नादीं. उजाडण्याची वेळ झाली
घेऊन नाचूं -
स्वांना नाचतांना निराळें असतें.'” उजवी कान॒शील म्हणाल. आम्द्ांळा धर्री परतर्ले पाहिजे. मनुष्याचे
पाहून “उजबी कानशीळ 'च्या मनांतळी “ हाकूडनोड्यांचें नृत्य! तें आम्हांळा तोंड असलेली आक्कति म्हणाली,
भीति थोडी कमी झाळी व घीर करून तो पाहालेंच पाहिजे.'' एक आकृति म्हणाली. “मग उद्यां! याच जागीं येशीळ ना ११
त्या पोकळींतून बाहेर आळा. त्या पाहून
त्या आकृति जोरजोरानें ' मनुष्य ' “ मनुष्य *उजबी कानशीळ' एका हातांत कुऱ्हाड त्या आळृतींनी “उजवी कानशील? ळा
असें ओरडु लागल्या. ब एका हातांत करबत घेऊन झाडाचा बुंध विचारलें.
“कोण तूं! काय काम करतोस"१ ब फांद्या तोडण्याचा अमिनय तालावर करूं “ येईन व तुम्हांला आमले नृत्य
एक आकृतीनें त्याहा बिचारलें. लागल्य. फारच सुंदर होतें त्याचें नृत्य. शिकबीन!'' उजवी कानझील म्हणाळा,
“मी लाकूडतोड्या आहें. मीच लाकडे त्या आहृ्तींनी टाळ्या वाजवून ' उजवी “ पण तुझा विश्वास कसा करायचा !"
तोडून ती मोळी केळी होती ब ती पेटवून 'कानशीळ 'ची वाहवा केळी व “ आम्हांळा एका आकृतीनें विचारलें.
तुम्ही शेकोटी तयार केलीत. माझें नांब
*डजवी कानशीळ.' माझ्या उजव्या कान- 'शिकवितोस का हें तृत्य?' असें त्याळा & त्याची कुर्‍हाड ब करबत ठेवून घेऊ
धरणारांची आकृति त्याला पुसट दिसूं शिळावर्‌ रेंगूळ दिसतें का तुम्दांढा य़ा!” आणखी एका आहृतीनें पुचविलें,
छागळीं. एकाळा बेडकासारखे पाय होते उजवी कानशीळनें विचारें.
तर एकाला पक्ष्याचें तोंड होतें. एकाला “हें टंगूळ किती सुंदर आहे १” एका
अस्बळासारखेंच ढोकें होतें. मनुष्य, पशु आक्रतीर्ने विचारलें.
ब पक्षी यांच्या एक वर्णसंकर्‌॒ विलक्षण «कोण तुम्ही १” उजवी कानसीलने
जातीचे ते प्राणी असावेत असें त्याला वाटलें. विचारलें, त्याचें टेंगूळ त्यांना आवढलें डे
* आग पेटवा! एक आवाज ऐकूआठा. पाहून त्याळा आश्रर्य वाटलें,
अरे झालें, कोणी तरी ळाकडाची *“ आम्ही मूत, पिश्नाच वगैरे जातीचे
मोळी येथें टाकळेढी दिसते नाहे.'' जाणखी नादीं. आम्ही या मर्त्य ळोकांतळे बण
एक आवाज ऐकूं आळा, नाहीं. एक जझतीनें उत्तर दिलें.
आग पेटली व मोठा जाळ झाला. त्या “ तुमचें नृत्य फार आवडले मळा.
विचित्र आकृती त्या जाळा समोंबती मशाली इतकें सुंदर नृत्य मी पूवी कथा पाहिठें नाहीं.
चांदोबा
जणुं काँदी कोणी मंत्राने त्याचें ठेगूळ “हें सब मागाहून शिक. पहिल्याने
काढून वेतळें असें त्याळा बाटले. आमले तुत्य दाखब आम्हांशा.'' मनुष्याचे
लो घरीं परतला. त्याचें टेंगूळगेळेळेंपाहून मुंडके असलेही भाकूति *हृणाठी,
स्याच्या बायफोळा आनंद झारा. त्याचवेळी डावी कानशीर तत्व करे, कारळा, ५५
“डांबी कानंशीळ' त्याच्याकडे जाळा व कोशी डाळी बाजविळी नाहीं की बाहा केली
उजवी कानश्ील्चें टेगूळ गेळेळें पाहून त्याहा . माही. * उन्नवी कानशीक ' सारखें तृत्य नादीं
हेवा वाटला. “उजवी कानशीळ' च्या तोंडून येत तुल्य, त्यानें वचन देऊन ते गोडले.
सर्व डत ऐकून तो *्डणाळा- “ तरमग आज ल्याने गद्दाण ठेवळेलें टेंगूळ लोखे त्याला
रात्री तुझ्या ऐवर्जी मी जातों रानांत.” ठे तृत महा देलीड माहीत आहे. नेञह दे." असें म्हणत त्यांनी 'डावी.
* उजबी कानशीळ'नें नकार दिळा नाही. जी शिकाकिहो तुका.” डावी कागसीह कानशीळ'च्या ठनन्या $नविकाता कावले,
समा रात्री डावी कानशील. झाडाच्या म्हणाव. आतां ठउनल्या कानशिकावर देखील एक
पोकळीत नाऊन बसा, काळोख पडल्यावर
*“त्याझा दुसरी कुऱ्हाड किंबा करवत स्वानें स्वतःच मोठा जाळ केल्य व पोकळीत
& अरे पाहातो वृह्ें नःव!" आकृती गळ घरें.
हे टेंगूळ नको मळा. उद्यां जवी
मिळणार नाहीं धातें£ त्याचे रेंगूळ जाऊन वाट पदात बसला. अर्धी रात्र म्हणाल्या.
दाबी. कानशीह'नेंअकुरतोळ्यांचे कानशीळ मेईळ तेन्हा द्या त्याहा,'"' डावी
काढून ठेवून घेऊं था, तो उद्यां आळा काँ उलटून गेल्यावर त्या आकृति आल्या. एक
_ सत्य प्ररू केढें १ म्हणाला“ कुर्दाह कानक्षीक गयावर्या करून म्हणाश.
त्याळा परत करू."/ असें सांगून त्या म्हणाला -* आपल्यासाटी त्या ठाकूड-
आकतीनें उेजबी * कानझीळ'च्या टेंगळाला तोड्यानें स्वतःच आग पेटवून शेकोटी तयार अशीघरूनपक पाऊक पुढे टाकू अशी पण 'चका, उदाडण्याची वेळ झाळी !0.
असे कणत शर्व भरश्य झाले.
हात ळाबळा मात्र तें सुटून निराळें झाळें व करून ठेवलेळी दिसते आहे. परंतु आलळेळा
सर्व आकृति अदृश्य झाल्या. भनुष्य उजवी कानशील दिसत नाडी.
*डञबी कानशीळनें आपल्या दोन्डी त्या जाकृती नाचू लागल्या * डावी
बाजूच्या कानशिळांवर्‌ हात फिरवून पादिळा. कानशीठळा गंमत वाटडी, परंतु बाहेर
दोन्दी जाजूळा कानविळ्यच्या डागीं सपाट येण्याची छाती होईना. तरी धीर करून
गुळगुळीत त्वचा द्वाताळा छागळी. त्याला नृस्थ्र संपल्यावर तो पोकळींतून बाहेर आरा"
जरें बाटहें. त्याला तें सर्व खरेंच वाटेना. तेग्दां त्या आकृतींना तो दिसळा.
चांदोबा
नुकसान त्वांना असद्य वाटू लागले. त्यांना या बंद्यांत यामुळें नुकसान होत आहे.
हणून कुंभारांनीं मंत्र्याकडे आपलें गार्हाणे असें वाटत असेळ तर्‌ त्यांनों दुसरा धंदा
नेळें कीं दर महिन्यांत होणारा ह्वा दुंदुमी कां करूं नये? नाहीं तर देश सोडून जा
नाद थांववावा. मंत्र्याने गोड शा्दांत स्हणाबें. मळा त्यांची गरज नाहीं."
आपळी सद्ानुसूति दाखवून व राजाशी मंड्यानें कुंभाराच्या नायकाळा बोलावून
याविषयीं बोळतों असें सांगून त्यांना निरोप सांगितळें कौं राजा जापला हृट्ट सोडणार
'दिळा. त्यानें त्या प्रमाणें राजाच्या कानावर नाहीं. तुम्ही जास्त तकार केलीत तर तो
ही गोष्ट पॉचली केली. तुम्हांला उभा कापून काढील.”
बिभांडक नांवाचा एक राजा होता. तो त्याची विजय दुंदुभी पण लहान सड्ान
परंतु राजाळा मंश्याकडून तें सर्व कळलें कुंभारांनो देश सोडून जाण्याचें ठरवळें
कार्‌ पराक्रमी व शूर होता. युद्धाचे नव्ह्ती. प्रचंड मोठी होती व बाजूं ळागळी त्यावेळीं त्वाळा फार राग आढा ब तो ब परदेशी जाऊन आपला धंदा करूं छागले,
नांब ऐकूनच त्याळा हफुरण चढत असे. युद्ध कॉ राजघानीच काय आकाश देखीळ । म्हणाळा-“*या छुंभारांसाठीं मी काय बरँतु त्यामुळें आणली एक प्रश्न उभा
करण्याची त्याळा लुमी खुभी पण फार होती. दुमदुभू हागे. विजय प्राप्तीची घोषणा ब्िजय दुंदुमी वाजवायची बंद करूं म्हणतां ! राहिका. मडक्यांत सौंपाक करणाऱ्या


ळहान सहान गोष्टी बददळ तो शेजार राजघानीमर करण्यासाठीं त्यानें मोठमोंठे
पाजारच्या राजांशी भांडणें उकरून काढी व डफ ब ढोळ वगैरे पण तयार करून ठेवळे
युद्ध करून त्यांचा पराभव करी. दर होते. हें सर्वे एकदम वाजू लागलें की
महिन्यांत एक स्वारी तरी केल्याशिवाय त्यांचा आवाज इतका मोठा होई कीं एव्वी
सत्याच्या मनाचे समाधान होत नसे. आपळी हादरूं ळागे ब गरिबांच्या झोंपब्या हादरून
बिजय टुंदुभी सारखी वाजत रहावी असें पडत. मिंती दुमंगून जात. कानठळ्या
स्माळा बाटे, बसून लोकांना वेड लागतें कीं काय अर्से
कर्धी युद्धाचा प्रसंग उदूभवळा नाहींतर वाटूं छागे, मग शॉप कशी ळागणार
तो शिकारीस जाई व विजय दुंदुमी वाजवीत सर्वात जास्त नुकसान डोई तेंकुंभारांचें.
गरवीत घरीं परत येई. विजय दुंदुभी कारण विजयदुंदुमी बाजू. लागली काँ
बाजवून विजयोत्सव सतत करीत राहण्यांतच मडक्यांचा ढौगच कोसळून पडे व॒ सव
त्याळा एक तऱ्हेचा आनंद वाटे. मडकीं फुट्टन जात. दर महिन्यांत होणारें
यया
गोर गरिबांना मडकी मिळतनाशीं झाळी. स्वारी केळी. युद्धांत त्याळा जय देखीळ
पाण्याळा मातीच्या घागरी व माठ कोठें मिळाला. परंतु जखमी होऊन तो परत
मिळणार १ म्हणून गोरगरीब हट्टी राजाशी आला. चिकित्सा करण्यासाठी वैद्यांकडे
आंडण करण्याऐवजी देश सोडून गेले. राजदूत गेळे. पण स्वांच्याकडे आवश्यक
कुंभार निवून गेल्यामुळें वैद्यांना पण ओषधेंच नव्हतीं. होतीं तों संपून गेळी
औषधें तयार करण्यासाठीं व॒सांठवून होतीं व मडकयांच्या जमावी नवीन तयार
ठेवण्या जोगी मातीची भांडी मिळतनाशॉँ करणें शक्य नव्हतें. म्हणून त्यांनीं मद्दा-
झाली, त्यांच्याकडे मातीचेच दिवे पण राजांसमोर द्वात जोडून निवेदन केळें कौ
असते ने देखीळ मिळतनासे झाले. कुमार कुंभारांच्या बरोबर आमचें नशीच देखीळ
नसल्यामुळें वैद्यांचा भंदा पण पडला. निघून गेलें आहे. चिकि्सा वेळेवर होऊं
सा छकेत्य आग ळावून मारुती अशोक वाटेची कश्पना झाडी होती. महेंद्र पर्वत
परंतु राजाला हें कांद्रीं मादीत नम्हतें शंकळी नाहीं म्णून राज.नें अंथरूण घरलें. बनांत आढा ब हात जोडून सीतेला दिसतांच त्याने हुंकार गर्जना केली.
ब त्याळा त्याची फिकीर देखीळ नव्हती कौ दिवस दिवस प्रकृति आत्तच बिघडत गेडी.
म्हणाळा-“ श्रो रामचंद्र हौकरच वानर अंगदादि वानर त्याची वाट पाहात बसले
अंभार देश सोहून निबून गेल्य़ामुळें राज्याचे तेग्दां त्याचे डोळे उघडले ब त्याने पुन्हां
किती नुकसान होत आहे. ढहरी स्वमा- कुंभारांना बोलावून सांगितलें कां बिजयठुंदुमी सैन्य घेऊन लंकेवर स्वारी करतील." होतेच. कार ऐकतांच त्यांना मारुतीची
बांच्या राजाळा या सर्व गोष्टींची काम पर्वा या पुढें वाजणार नादीं. सीतेचा निरोप घेऊन अरिष्ट पर्वतावर ओळख परलीवत्यांना आनंद झाळा. मारुती
असणार? ल्याळा पुन्हां एकदां युद्धाचीत्यानंतर पुन्हां धुख ब शांति नांदू उडी मारून मारती उभा राहिला. त्यानें आपलें काम पूर्ण करूनच परत येणार होता.
खुमखुमी आढी ब त्यानें एका देशावर हागली ब प्रजा सुखी झाली, आपलें शरीर वाढविळें व समुद्र पार्‌ म्हणून त्याळा येत असतांना पाहून सर्वीना
ओळांहून गेळा, त्या घक-यानें अरिष्ट पर्व- आनैद वाटणे साहजिक होतें. त्या सरबत
तार्ची बरींच छकलें उडाठीं आणि त्याच्यावर जांबबंत मोठा, तो सर्व वानरांना एकत्र करून
राद्वाारे प्राणी सैरांबेरां पळू लागले. म्हणाळा-“* आपळा मारुती काम पुरें
सद्बुद्राबखन जात असतां तो मध्येंच केल्याशिवाय क्षी परतणे शक्‍यच नाढी.'!
मेबांत अहद्य होई मध्येंच थोडें उंच जाऊन सर्व वानरसेना आनंदानें उड्या मारूं
किनार्‍याचा होरा घेई. येते वेळीं त्याहा छागळी. कांडी बानरें झाढाबर चढून फळें
एवढे शब्द ऐकतांच सवे वानरें उंच उंच
उड्या मारून आनंदाने सिंह गर्जना करूं तो पवत महा म्हणाळां-* माझें नांव मैनाक.
लागली. तुझ्या पित्याने मळा एकदां इंद्राच्या
अंगदार्नें मारुतीला आलिंगन देऊन तढार्यांतून बांचबळे तुळा पाहून
त्याची पाठ थोपटली. *्इणाळा-“ बळभीमा मळा फार आनंद जाळा त्या उपकाराची
फेड म्हणून नव्हे, तर
तूंशंभर योजन पसरळेळा समुद्र पार करून
गेलास काय आपल्या पराकमाचा जणु काय विसरलो नाही हें स्वतःच्या
देण्यासाठी आणि तुळा थोडा आराम
साक्षात्कारच तुळा व आम्दां सर्वाना झाळा.
आहेस वू." न्हणून बर डोकें काढळें आहे. तूं थोदी
जांबवंत म्हणाळा-* तूं सीतेला पाहून
बिआंति घेऊन पुर्ढे जा.' तेथून पुढे
तर व्रसा नांवाची सर्पमातासमोर तोंड
आलास म्हणालास, पण ती कोटे आहे१
बासून धसळी होती. ती मळा गिळून टाक-
कश्ली आहे? काय करते आहे? रावण
तोडू लागलीं, कांडी झाडाची पानें ओर- कपा वागा! ते कांढींच
णार शेती. म्हणून मी अगदीं हढान रूप थतित्नता आहे ह्यांत शंका नाहीं. ती इतके
बेतळें आणि तिच्या तोंडांत शिरलं आणि कष्ट सोसून सुद्धां केवळ रामासाठींच
बाहून आकाशांत उडवू ळागळी. कांडी नाहींश्र. तूंकय काय पाहिलेस तिढा नकळत चटकन बाहेर पडून जीव धरून आहे! "
झाडाच्या फांद्या ध्वजेसारख्या आकाशांत तें सर्व सविस्तर सांग. *दणजे त्या प्रमाणें पुढे निघून गेलों. संघ्याकाळ झाल्यावर नंतर मारुती अशोकवन कसे उध्वस्त
उंच उभारून त्यांचे स्वागत करूं ागळी. रामाळा बर्‍या बाईटाची निवड करून कळ- चांगळा काळोख पडल्यानंतर मी ठंकेत झालें, रावणाच्या शूरवीर अनुयायांज्ञा
मारुती महेंद्र पर्बतावर उतरतांच सर्ब बानरांनीं बायळा बरें." प्रब्रेश केला. ळ॑किणीशीं मेट झाल्यावर जे कसा संहार्‌ केळा आणि राबणाच्या आशेने
त्याळा चारी बाजूंनीं घेरले, कांदौंनीं त्याळा सर्व बानरें मारुती काय सांगतों तें ऐक जें त्यानें पाहिलें ब ऐकलें दे सांगून मारुती राक्षसांनॉ शेपटीला आग लावल्यावर त्यानें
कळेंसुळें खाण्यास दिलों. तो काय सांगतो ग्यास उताबीळ झाली होती. सर्व शांतपणे
पुढें म्हणाहा- सारी ळ॑का टिंडूनसीतेचा हंका कशी जाळली याचें वर्णन करून
हें ऐकण्यासाठी सर्व 'मोठ्या उत्सुकतेने त्याच्या तोंडाकडे पद्दात उत्पुकतेनें बसळी. शष केल. शेवर्टी जशोक वनांत लिंखरुपाच्या म्हणाल्या“ जांबुर्वंता, अरे मी एकद्यानेंच
त्याच्याकडे पाहू लागीं, मस्तीने ळंकागमन व सीतेच्या दर्शनाचा झाडाखाळीं बसळेळी सीता मला दिसली. जर्‌ त्या रावणाला पुरे पुरे करून सोडलें
हनुमानाने युंवराज अंगद ब जांबवंत दृत्तांत आरंभ केळा-* मी वेधून उडी मारून
अगदौं उदास बसून ती रामाचें ध्यान आहे तर्‌ आपल्यासारखे मोठमोठे पराकमी
यांना नमस्कार केळा आणि म्हणाळा-“* मी जातांना बुम्दी सर्वानी मळा पाहिलेंच होतें. करीत होती. कांडी म्हणा, सीता मडा- वीर मिळून रावणाच्या सैन्यासह त्याचा
सीतामाईला पाहून आलों.” त्याच्या तोंडून थोडे पुढें गेल्यावर एक उंच आणि सोनेरी
७00000005:0:0:5:5::2: चाणार 8002905058: 9९29:00925257?
ळोकी पाटविळें आणि स्वतः रावणाला
*ज्राहि त्रादि' करून सोडलें म्हणजे अर्धे त्याने पाहिलें की ही माकडे
अधिक काम तर त्यानें करूनच टाकळे करीत आहेत. तेन्हा
आहे. मग आपण सीतेळा सोडवून आणून
रामाकडे कां पोडोंचवूं नये मळा देखोळ
द्वँंच ठीक बाटतें.' ् बरोपरीनें त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न
केल्य तरी कांदरीं उपयोग झाला नाहीं. शेवटी
पण जांबुवंत स्था सर्वात मोठा व अधिक
नुमव असळेळ! होता. गेभीरप्गे बिचार त्याने दंडकाचा पयोग केळा. पण वानरे
करून तो भंगद!छा *्हणाला-' युवराज, त्याळाच उळ्ट मारूं लागठी आणि पळून
तुमचे विबार ठीक आहेत. परेवु द्याबिपर्यी जाऊं . अंगदानें जाणि मारतीनें
त्यांना अधिकच पोत्साहन दट. मग
रामाचे काय विचार आहेत. तें नकी का बरिचारायळाच नको. त्यांनीं जास्तच धुनाकळ
बडायडा "१ पीबाला जाऊन सांगतों तोच घेईळ ह्यांचा
श्ररू केळा. तेव्हां नाइलाजाने दभ्रिभुखानें
पराभव करूं शकणार नाहीं ! 'तूं अंगद, अंगदानें व इतर सर्वानी जांबुबंताच्या शेवटी आपल्या साथीदारांना एकत्र करून समाचार. स्वत चुबराजानेंच प्रोत्साहन
पनस, नील, अजेब कित्री त्री शूर वानर खूबनेला आपळी संमति दिली.
धुद दरू ज्वाबर कोण कोठवर अडबणार !"
आपण येथे भाहोंत. मग आपण सर्वानी सीतेचा शोध ळाबण्यांत यज्ञ आल्याने
मिळून रावणाळा मारून सीतेळा सोडवून सर्वांना आनंद झाळाद्वोता. रामाला सांगा- अंगद देखीळ देडभान विसरून लट्टू अचानक मामाळा आहेळा पाहून पुप्नी-
आणे. आणि रामाकडे पॉचती करूं. त्यागळा. आपण कोणाशी टो बाने कारण विचारलें. त्यावर तो म्हणाळा-
बल्हा त्यांच्याकडे शुभ समाचार डोता. शिवाय
अंगदाळा मादतीचा बिचार प: तौ पुर्ढां युद्ध माराभारीचा योग देलीळ होता. आरचें त्याछा भान न राहून ९. ह्या सर्व मधुबनाचा ह्यांनी ध्वेस करून
क जोराचा धक्का देऊन राठी पाढलें. राकल्य आहे. ति
* एका दृष्टीनें बुश म्हणणें बरोबर म्हणून ते सर्व मोठ्या उत्साहाने रामाच्या
बिचारा म्हातारा वेश्युद होऊन पडठा. मारतात नाहींतर बांधून ठेवतात.
आहे. सोतेळा पाहून प्रुद्धा, तिळा सोडवून भेटीला निवाळे आणि सुध्रीबाच्या मधु
ओड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर त्यानें जास देत आहेत. आणि हें
न आणतां, 'आम्ही सीतेळा पाहून आळ अनांत येऊन पो'होंचळे. तेथ अंगदाच्या
असें रामाका सांगणें म्हणजे आपल्याला तें परबानगीनें सर्व 'मचुवनांत ख्िश्ळे. पोळ्यां- हाताळा सांपडलें त्यानें मारडाथ करण्यास युवराजाच्या सल्घानें चाळ, आहे.
छाजिरवार्णेच नव्हें का! एकट्या मारुतीनेंच तीळ मध मनसोक्त प्यायळे आणि झाडांची सुरवात केळी. अखेरीस तो आपल्या ल्मेकांना
म्हणाळा-*“ राहूं दे ह्यांना इथें असेच. मी
रावणाच्या शेंकडों पराक्रमी वीरांना यम- नासपूस करूं ळागळे. मधुवनाचा राखणदार
चांदोबा कळळळळळानााामाळ
>... आनेक र्र स्््स्न्या ७000000000.000010.:00203र्‍
झाळा व फळें
भेटायला. श तुमच्या निरोपाची
बाट पाहात हेत. त्तरी लकर जाऊन

म्हातारा द मुख्य सुग्रीवाचें ते बोख्णे


ऐकून थकच झाळा. तो आला होता,
सुप्रीवाकडून त्यांना चोप देववून त्यांच्या
माकडचेष्टा बंद करायला भाणि आतां उढट
त्याळाच स॒म्नीवाचा निरोप घेऊन माकडांकडे
जावें ,
दविठुखानें अंगदाळा सुग्रीबाचा निरोय
दधिमुखानें केळेढी तक्रार सुम्रीवानें सांगितळा म्हणाळा-“ माझ्याकडून आप-
ऐकून घेतठी आणि शांतपणे म्हणाळा- श्य़्राढा थोडा त्रास झाला त्याची माफी
“महो मामा ! मळा वाटतें कौ सीतेच्या असावी. सर्वाना रामानें बोळावलें आहे.”
शोधार्थ गेलेली सेना परत आळेळी आहे. दबिमुखाचा निरोप ऐकून अंगदानें
कार्यसिद्ध झाल्याशिवाय ते असठीं कार्मे आपल्या सैन्याळा इश्यारा दिळा. म्हणाला
करणार नाहींत. सीतेचा शोध लागलेला * आपण आल्याची बातमी रामाला अगो
दिसतो आहे. त्याचा हा आनंद आहे. दरच समजळेळी आहे. खाऊन पिऊन
मारुती द्धां असेळ त्या घोळक्यांत? तोच विश्नांति नेऊन नुम्डी सर्व ताजेतवाने जाखंत.
हें काम करगारा आहे." सुम्ीव म्हणाठा. आतां आपल्याळा रामाकडे गेळें पादिजे. 1
परमरीवारचे बोलणें रामलक्ष्मयाळा आवडलें. जळा निघा.” तैन्याळा निघायळा सांगून
त्यांचे चेहरे एकदम लूप दिस ढागठे. अंगद ब मारुतीनें ुंकार करीत आकांत
नंतर सुमीवानें दघिमुखाबरोबरच उलट उड्डाण केलें ब ते दोवे आकाश मार्गाने
खांदोबा
ज्ञारऊ ळागळे, सर्व सेना पण मागोमाग सीतेच्या वेणींतीर अअफूळ पाहतांच
निघाळी. ह्यांची गर्जना कि््किथेमर्ध्ये रामाचें दुःक्ल अनावर झाळें व तो रडूं
सुप्रीवाळा ऐकू गेळी. तो शेपटी हालवीत वागल्ा-“ सीता एक महिनाभरच जिवेत
त्यांना सामोरा गेळा. अंगद माही वगरे राहाणार! हवाय रे देवा! ळड्मणा, चळ,
सर्बीनी रामल्दष्मण व सुग्रीव यांना नमस्कार आत्तांच्या आत्ता आपल्याला निघाले पाहिजे
केळा ब हात जोडून पुढेंउभे राहिले तिचा झोघ लागल्यानंतर बुद्धा तिची
“सीता कोठें आहे! काय करते सुटका झाली नडीं तर तिळा काय बाटेळ |
आहे? रामानें विचारलें. त्या राक्षश्षिणींच्या मध्यें ती....! लक्ष्मणा
सर्व वानरांनी मास्तीळा पुढे केलें. ढक्ष्मणा !! 7 ग्योयाळ आपल्या एका मित्राच्या मदतीला तो ज्वाळांमधून वाट काढीत आंत शिरला.
मारुतीनें रामाला सविस्तर माहिती सांगून शक्ष्मण सुग्रीव आदिकांनीं रामाला म्हणून रोजारच्या गांवी गेळा होता. त्या मुळाळा उचलले व बाहेर पडला,
सीतेने खूण म्हणून दिलेळे अग्रफूल सावरले. मारती पुढें होऊन म्हणाला- संध्याकाळीं परत येत असतां बाटेंव पका बाहेर पडतांच त्यांच्या हातांतून त्या
बराळा आग लागलेली त्याळा दिसली, त्या बाला कोणीतरी घेतलें. कोणी बेतले तै
रामाच्या हातांत आणि म्हणाळा- “महाराज, दु:ख करीत बसण्यास आतां
चराजवळ खूप गर्दी' जमळी होती. बरेच मात्र त्याळा कळलें नाहीं.
“ सीतेने चित्रकूटांतीह कांहीं जुन्या वेळ नाहीं. सर्व सेना तयार आहे. आपण
आठवणीपण सांगितल्या, शेबटीं दुलानें आज्ञा करावी. सुमीवाममाणें पराकमी अनेक जोक षरांतीळ सामान बाहेर काढण्यांत स्पा गांकच्य़ा पाटळाच्या घराळा आग

तिनें सांगितलें काँ आतां फक्त एक बीर आपल्याकडे आहेत. मग उक्लीर आणि आग विजवष्यांत गुंतळे होते. घराच्या हछागळी होती ब तो मुळ्या त्या पाटलांचाच
महिनाच बाकी आहे. त्याच्या आंत मळा कशाला ? राबणाचा बघ करून सीतेळा मागीळ बाजूस एक बाई मोठमोठ्याने ओरडत होता. गोपाळनें मुळाळा आहेर काढल्या
सोडवून घेऊन जा." सोडून आणूं या.” . [ सुंदरकांड संपूर्ण ] र॒डत सांगत होती“ माझा तान्हा आंतच्त बरोबर पाटलाच्या नोकराने त्या म्ुलाळा
स्वथंपाक घरांत राहिळा आहे. त्याळा बेतलें ब आपल्या मालकाकडे जाऊन
बाहेर आणा ना कोणी तरी!” पण म्हणाळा--“ माळक, धाकटे माळक आतच
तिच्याकडे कोणाचेंच ठक्ष नव्हतें. राहून गेठे होते. मी आंत आऊन वाहेर
आभ ळागलेळी पाहून आणि आरडा आणलें म्हणून बरें झालें.'
ओरडा ऐकून गोयाळ त्या वाजूळा वळळा. आतुरतेने मुलाला पोटाशी घरून पाटील
त्या घराजवळ जातांच त्याला ळहान म्हाळा-“ तूं माझ्या सुळाळा जिवदान
मुलाच्या रडण्याचा आवाज आला. लगेच दिलेंस, मळा पुत्र मिक्षाच दिलीस. वुझे हें
होता. “ काय काम आहे पाटलाकडे १"
म्हणत कपडे बदळण्यास गेळा. सदरा नोकराने विचारलें.
बदळतांना झटकन्‌ खाठी काय पडलें
म्हणून पाढिळें तों सोन्याची साखळी
“कांडी नाहीं, त्या दिवशीं हें घर
सांपडळा. त्यानें तो आपल्या आईजवळ जळत होतें तेव्हां एका मुळाळा मी घरांतून
दिळा आणि म्हणाळा-*“ त्या मुळाच्या
बाहेर काढलें. तेव्हां केव्हातरी त्याच्या
कमरेंतछा करगोटा गळून पडळा आहेसे
कमरेंतीळ सोन्याची सांखळी गळून पडली.
ती माझ्याजबळच राहिली. मुलाला त्यांनीं
बाटतें त्या गडवडॉत. नीट ठेव. उद्यां परत
जेत्ले. त्यावेळो मळा सुद्धां ती दिसली
करूया."
गोपाळळा थोडे चटके बसले होते. नाडी. घरी गेल्यावर मळा दिसली, त्यांचें
दुसच्या दिवशीं त्याला ताप देखीळ ह्याकडे हक्ष सुद्धां गेलें नसेळ. तेव्हांच
आला. पुढें तीन चार दिवस तो अंथरुणा- बरत करायल्य हवी होती, पण अंग
बरच होता. चार दिवसानंतर तो ती. भाजल्यामुळे मठा चार दिवसबरेंनव्डतें.7
उपकार अन्मजन्मांतरी फिरणार नाहींत. कमरेंतळी सोन्याची सांखळी देण्यास हे ऐकतांच नोकर थोडा चपापळा. आहें. द्या ती माझ्याजवळ मी देतो ती
परमेश्वर वुशें भळें करो," पाटळानें छृतज्ञता निषाळा. अंगातोंडावर अजून जळल्या- त्याळा बाटलें जर द्या माणसानें स्वत: जाऊन माढकाळा.'"
ती सांखळी दिळी तर ती त्याच्याजवळ “येथपर्यंत तर आलों आहे. चार पावले
व्यक्त केळी. पोळल्याचे डाग तसेच होते.
गोपाळ घरीं पोचेपर्यंत चांगळा काळोख तो जळलेल्या घराजबळ आला तो तिथें कशी आठी म्हणून पाटीळ विचारणार. आणखी जाऊन मी स्वत:च नेऊन देतो.
पडला होता. आगीबुळें त्याचे कपडे जळळे त्याळा पाटळाचा तोच नोकर दिसळा.. घडलेला सारा इृत्तांत डा सांगणार. द्याच्या त्यांच्या हातांत. सोन्याची बस्तू हातोहात
होते. अंगाळा जागोजागी पोळलें होतें. गोपाळनें त्याळा विचारलें कीं द्या घरांतीळ अंगावरचे तोडावरचे डाग आहेतच साक्ष नको ञायळा."
बायढा आणि तसें झालें कीं मी खोटा नौकर विचारांत पडला. त्यानें गोपाळळा
अंगाची आय होत होती. घरीं पोहोंचतांच माणसें कोठें राहातात.
ठरणार व माजी नोकरी जाणार. माझ्या जरा एकीकडे बोलावून नेलें आणि त्याला
त्याच्या आईने विचारलें-' कुठें जाऊन नोकर म्हणाळा-'' पाटीळ सध्यां त्या
क्जामगिरीबददळ त्यांनों मळा शाबसकी दिली म्हणाला काँ मालकांनी मुलाला बांचवल्या-
भाजून घेऊन आलास ? तुझ्यावांचून काय समोरच्या घरीं राहतात. दोन दिवसांत हें अ वर बक्षीसहि दिलें. आतां खाशी शिक्षा बद्दळ मळा चांगळें बक्षीस दिलें आहें. मी
कोम खोळंबलें होतें कोणाचें १ बर पुन्दां नीटबांधून होई. मग येतीळ मोगावी छागणार. त्यानें क्षणभर विचार स्यांना सांगितलें कीं मी धाकट्या मालकांना
त्यानें घडलेला वृत्तांत आईला सांगितळा पुन्डां आपल्या घरो राहावयाळा.”* नोकर
केळा आणि म्हणाळा-*' मी त्यांचाच नोकर आगीतून उचठल आणलें, आतां जर त्यांना
आणि * परोपकाराथ सदा शझिजावें तेथें उमा राहून गवंड्यांची देखरेख करीत दी याप र
यायाय ष्य
खरी गोष्ट कळळी तर म!शी घडगत नादा. होतें. हें ऐकून तर्‌ पाटळाच्या तळच्याची कस मध्ये. आहे. त्याळाच
म्हणून कृपा करून तुस्ढीं माझे रक्षण करा. आंग मस्तकाळा मिडळी. त्याच क्षणीं त्यानें मक्रया इरुस्तीझिचाय दे. शंभर वर्षेवर होऊन गेली तरी
परोपकारी गोपाळला दया आली आणि त्या नोकराळा पज्ञास फटक्यांची शिक्षा लु कुट आाहे. मिनोट कारा १४ फूट आहे ब
त्याने ती सांखळी गोकराच्य़ा हवाला केली सुनावली. त्याला कर्ज फेडीची दिलेली सूर
ब घरीं निघून गेला. मार्गे घेतली. शंभर रुपये देंड केला आणि
ही सांखळी अशीच्या अशीच जर दिळी नोकरीवरून काढून टाकलें.
तर पुन्हां पंचाईत. म्हणून नोकर सोनाराकडे गोपाळला हें सर्वे माहीत नव्हतें. एक
गोळा आणि ती गाळून देण्यास सांगितलें. दिवस तो आपल्या घराच्या ओसरीवर
सोनारानें ती सांखळी ओळखळी, कारण असळा असतां पाटील त्याच्याकडे आळा व
स्यानेंच ती घडविली होती. नोकराच्या मेर पुढें केली
दाबून बेऊन त्यानें विचारपूस करण्यासाठीं “तुमचा बाळ सुल्वरूप आहे ना?
पाटलाकडे निरोप पाठनिा, तेव्हांच त्यांना स्याळा कुठें इजा नाहो ना झाळी ! बस,
सांखळीची गोष्ट आठवः तेवढी भेट मळा पुरे.'' गोपाळ म्हणाळा.
आगीतून बांचवतांना आपल्या नोकरानेंच गोषाळच्या या निरपेक्षी ख्वमाबाचे
सांखळी चोरल्या'चे पाहून पाटीळ रागावळा. पाटल्यळा कौतुक बाटले. त्यानें गोपाळ
स्यानें श्वरी माहिती गोळा केळी. नोकराने नाहीं म्हणत असतां सुद्धां बरेच इनाम
मुळाळा बांचवळें नसून गोपाळनें वांचवळे देऊन त्याचा सत्कार केळा.
खाआज्याल्या मडत्व मिळण्याचे नुरूर कारण
हेंच दोय.
विजयनगरच्या गादीवर संगम घराण्याचे
राजपुरुष राज्य करीत होते. पहिल्या
बुक्षराय ब पहिल्या हरिहरराय यांच्या
कारकीदीत होयखळांच्या राज्याचा बराच
भ्रोग बिजरनगर सागम्यांत सामीठ झाला.
नगर साम्राज्यांची स्थापना कशी काकतीयांच्या राज्यांतून येऊन तुंगश्ळेच्या १३७४ मध्ये बुकरायनें चीन देझांत आपदा
झाळी याविषयी अनेक फिंबदंती व काडी येऊन रोहू हागळे होते. राज्येदून पाठविल्या. सन. १८७८-७९ मध्यें
गोष्टी रूढ आहेत. बढे खरें कीं हरिहरराय, वुक्तराय व त्याच्या शृत्यूनंतर त्याचा भुल्गा द्ितीय
असें सांगतात कीं संगम नांवाच्या एका स्मांच्या तिथां भावांनी उत्तरेकडून सुसख्मा- दरिदरराय हा गादीवर बसळा. त्यानें
ग्रुहरश्वाळा पांच मुळें दोतीं, त्यांत हृरिडर नांच्या ज्या स्वाऱ्या झाल्या त्यांना आपलें
आपल्या नांवाबरोबर * बटाराजाधिराज राज-
करमेश्वर ' दी उाधि धारण केढी, त्याच्या बहमनी सागराज्यावर उत्तरेकडे त्वारी केढी.
राय व बुक्कराय पुढे प्रसिद्ध झाळे. पांच शोर्य व साइस दाखवून तोंड दिलें ब त्यांना
राज्यांत सर्वत्र झांतता नांदत होती. शिळाळे- या प्रदेशासाठी विजयनगर ब बहमनी राज्ये
भावेडांनी मिळून तुंगभद्रा नदीच्या दक्षिण यां कांमीं बरेंच यश पण मिळालें.
लांच्या आधारे असे कळतें को त्याच्या यांची युद्धे कित्येक वर्षीपासून चा. होती.
सीरावर, उतरी तीरावरच्या अनेगोम्दी या भावांनो परकीय संता, धर्म, सश्यता
कारकीदीत विजयनगर व मुसठमान यांची वरंतु या युद्धांत द्वितीय वुकराय साचा
कोटाखमोर विजयनगर शहर निर्मिळें व व सँश्कति यांचा प्रनाव कमी करण्याच्या
बिजवनगर राज्य स्थापन केलें, कार्मी आाफडी सर्व शक्ति खर्ची घातली व
पर्पर मुदें झा होती, फिरोज शाह बहमनी याच्या हाती पराभव
बहमनी राज्यासारखींच विजस्नगराचें झाळा. सन १३७७ मध्ये द्वितीथ बुकाराय
या भावेडांना या नगराची ब साम्राज्य सुमारें तीन श्वतकें मारतीय संस्कृतीचे रक्षण राज्य ब इतर राज्ये यांची आपसांत बुद्ध बाह्या या युदाबद्दल नुकसान मरपाई देऊन
स्थापन करण्याची मेरणा साध बिधारण्य व केलें. त्याचयमाणें बइमनी राज्य दक्षिणेकडे
त्यांचा भाऊ सायन यांच्या कडून मिळाली. किंवा उत्तरेकडे बाढ दिळें नादीं. त्या
ह्लोत होती. खन १३७८ मध्ये ह्ितीय संघी करावी छांगळी.
हरिद्दरराय याचा मुळया द्वितीय वुकराय सरी द्वितीय हरिहरराय याच्या कार-
दोघे आहण होते ब बिद्वान पंडेत होते. वेळच्या देशाच्या राजनैतिक स्थितीची आने जापल्या बापाच्या स्रवानलीनें कृष्णा कीदींत विजकनगरचे सआज्य दकिण
चेदांचें सायन भाष्य याच सायननें ठिदिलें. गुरुकिल्लीच जणुं काही विजयनगरच्या
कांहीं ळोकांच्या मतें हें पांच भाऊ अ तुंगमद्रा बा नद्यांच्या मधी रायचूर हा हिंदुत्बानांत पसरे. *हैस्र, कर्नाटक मांत,
हाती होती, असें ऐतिहासिकांचें मत
सेढधु भाषी मांतांतळे निवासी होते. आहे. भारताच्या इतिहासांत विजयनगर अदेश आपल्या राज्याहा जोडण्यासाठी चंगळपेट, त्रिचनापडी, कांजीवरम बगैरे
८८.८ व्यांदोखा
राज्ये ब्रिजपलगर साम्राज्याला जोडली गेढी. यानें राज्य पुष्कळ मुघारणा जोगा
द्वितीय हरिहर दा शेव होता. तो विरूवाक्ष केल्या. बहमनी धुकतानांश्री युद्द करण्या-
स्वामीचा भक्त होता. परंतु इतर पंथ ब खाटी त्यानें आदल्या सैन्यांत मुसलमानांना
धर्म यांचा तो आदर करी. सन १४०६. देलीळ भर्ती केलें. व्यारार वाढविण्यासाठी
'च्या ऑगस्ट मदिन्यांत तो मरण पावठा, त्यानें स्कमज्ञा नांवाच्या एका सपक्तीत्य
स्याच्या श्‌ यूनंतर त्याच्यामुढांत गादीसाठी ' दक्षिण समुद्राधिपति नेमलें. राज्यकादीत
भांडणे तुक झालीं, शोबरी नोव्हेंबर तो त्याचा उजवा हात ९ण होता. त्याने
१४०६ सर्थ्ये प्रथम देवराय गादीवर त्याहा सुद पार स्यापाराची देखरेल् [२]
असळा. बहदमनी खुळतानांबरोबर युद्ध करीत करण्याच्या कामावर नेमलें होतें. सन्‌
असतां भनेक वेळां त्याचा परानब श्ञाहा, १४२० मध्ये एक इटढीचा मवासीब त्या- हि(यकर्यपर तरथरवेखाठी निवाहा त्या तेन्हा नारदाने त्याहा सांगितलें वॉ.
बेळी त्याची बायको लोऊाबती गरोदर विच्या पोटांत एक हरिभक्त आ
सन, (४२२ मध्ये तो मरण पावला. नंतर १४७३ मध्ये एराण देशाचा राज्यदूत
होती. त्याच येळी इंद्राने राक्षसांच्दा कळल्यानंतर त्यानें तिला सोडून दिलें,
त्याच्यानंतर त्याचा मुख्या विजय विजयनगरच्या दरबारीं आले. त्या दोषांनी
राज्यावर स्वारी केळी. त्यानें राक्षसांचा नारद डीस्यवतीळा आपल्या आधरमांत घेऊन
बुकपय (अथवा शीर विजय) थाने फक्त बिजयनगर राजधानी ५ विजयनगर साम्राज्य
पराभव केढा थव ढीळावतीचें हरण करून गेळा भाणि त्यानें तिळा ज्ञानोपदेश केळा.
कादरी महिनेच राज्य केलें, त्याच्या नंतर यांची फार पेसा केळी. हॉंपयेत विजयनगर 'ठिळ्य बरोबर रंद्रहोको घेऊन गेला, तौ उपदेश लीझायतीच्या पोटांत असलेल्या
त्याचा मुळगा द्वितीय देवराय हा गादीवर साम्राज्य सर्व दुक्षिय दिंदुस्यानांत लंकेपर्यत तेब्दां नारदानें इंद्राच्या दरबरी जाऊन त्या भर्मकाला सहजी मिळाछा,
बसळा. वस्रे दोतें. विजयनगरसाआज्याची कौर्ति
बहूमनी सुळतानांच्या ह]ती. याचा ख्वाडा सांगितलें काँ तू हिरण्यकड्यपूच्या हाच बाळक पुढें भक्त पहरद्‌ या नांवाने
बराभवदेलीळ अनेक वेळां जाळा. परतु त्यावेळीं कळसाळा पोचली हो! आबकोळ्य हरण करून घेऊन आळा आहेस, प्रसिद्ध ज्ञाढा. हिरण्यकड्यपूळा एकंदर चार
बण लक्षांत ठेव ती एक पतित्रता साध्वी झुळें. अनुहाद, संडांद्‌ ब हाद अश्षो इतर
आहे. तिस सोडून दे." तिषांचॉं नावें होती. पहादच सर्वात प्रसिदध
करव इंड्रानें नारदाचे ऐकलें नाही ब झाला. तो एक सुझील मुल्गा होता.
व्हणाठा-“तिठा मुठ्या झाला म्हणजे जम्मस्यापासूनच तो हरिभक्त निधाळा.
सवाचा बध करून मी तिठा सोडून खेळते बेळों, झोपते वेळीं, खातांपितांना
देईन.” त्याचें चित सदा हरिचरणींच वसत असे.
चाड
विद्याध्क्यनड असतां भहाद सर्व ी & देवांची मायांच अझी कांडी आहे. ड बनासारख्या या दैत्य बंशाचा नाश करण्या-
ऐकून घेई. परंतु त्याचा त्या विद्येवर क्षींच की तीडुळें मनुष्याच्या हृदयांत आप-पर्‌ भाब साटा त्या विष्णूने स्वतः
बिद्यास सर नाही. इत्पन्न होतो. हा अमाचा फेर ज्रक्षदेवाळा तुळा तिचा दांडा केळेढा
एकदां हिरण्यकश्यपूर्ने पहादाळा मांडी- देलीळ त्रास देतो. मग तुमच्या आमच्या महाद गुरू जे सांगत ते. निमूटपणे ऐकून
अर घेऊन विचारले“ भाळ, तूंइतके दिवस सारख्या मरत्वळोकांतीळ वोकांची गोष्टच घेई. कादरी काळहोटकू दोषा. गुरूची
बिद्याच्ययन करीत आरेस. तुझा संवोत नको सांगायला. होटचुंबकासारखा हरि स्यात्री झाळी कौ महादाच्या डोकयांतठें
डक्चम किया कोणती बाढते १” आहें मन व हृदेय आढृष्ट कसतो. म्हणून खूळ गेळें भसावे. ते त्याहा दरण्पकश्यपू-
पहाद्‌ *्दणाळा-“ बाबरा! काम, कोष, बम्दी अ कांडी बोलतां ब महा स्वतःस जें कडे घेऊन गेले.
मद्‌, मत्सर या पडरिपूंनों भळा चारी बाजूंनी कादरी सुचते त्यांतक्ता भेद महा कळतो,'' हिरण्यकश्यपूने प्रहाद]ला मांडीवर घेऊन
भेरलें आहे. रानांत जाऊन एकांत स्थानी अहमद म्हणाला. प्रेमानें बिचारळे-“ बाळ ! तू इतके दिवस
हरीचे भन्न करावें असें महा फार हे उर ऐकूज दोघा गुरूंना पहादाचा
बिद्याम्यास केढास, तुदा कोणती विधा
बाटतें.'”. आत्त्तच रांग आढा. *६णाले-“चंदन सर्वात आस्त आबडती ! ''
दरिभक्तीच्या आर्नदांत तो कौर्तम करी द्विरण कश्यपूळा तें उत्तर ऐकून मनश्वी
ब॒ नाचे. तो कोणाळा तरी उत्तर देई, राग आस्ग. तो खीडावतीला *हणाळा-
पण तो कोणाशी बोळ लो हें मात्र **मुढांची मनें कोंबळीं असतात जिकडे
दिसत नसे. क्षी त्याच्या होळ्यांतून अळदावी तिकडे वळतात. पहा झुठ्गा
आसबे येत, तर कर्थी तो. मीनम्रत घेऊन बिघडतो आहे. वेळींच काळजी पे.”
हरीचे घ्यान करी. रात्र दिवस तो हरिभक्तीत चंड व अपर्क यांना ही बातमी कळली.
हीन राही. ते पहादाळा बोडावून एकांत स्थानीं बसळे
राक्षसांचा गुरु शुक्राचार्य बाळा चंड आणि त्याढ्या प्रेमानें कुरवाळून म्हणाले
अ अपॅ्क असे दोन मुर्गे द्ोते. तें ळा !तूंजुद्धिनान आहेस. नेढूमी खरें
हिरण्बकऱ्यपूच्या प्ररौंच रद्दात ब इतर जोळतोस. हरिभडनाचें हें खूळ तुळा कोणी
मुलांबरोबर भ्रह्यदाला पण राजनीति वावहें ! इतर बुळांच्या डोक्यांत हें खूळ
शिकवीत. कर्ते नाहीं शिरठें!
खांदोचा
बहाद म्हणाला- 4 इंद्रेयांचें ज्ञान शून्य झाल्यावर संखार
* घव कीलनं विष्णो; स्मरणे पादय्रेकनम्‌ । सामरांत बुडणाऱ्या ह्रिमक्ताच्या हृदयांत.
अल वदन दारं तरवमात्मनिबेदनम्‌ १ ती आपोभाप उपजते.''
ही. नवविधा भक्ति सर्वोत उत्तम विद्या ते ऐकून हिरण्प्कश्यपूने सैनिकांनाबोठ-
आाहे. पिदूवर | 0 बून प्रहादाला डाळ्यासमोरून घेऊन जायळा
हिरण्यकश्यपूळा दोघां गुरूंचाच राग सांगितलें. म्हणाढा-'* याचा व करा.
आहा, तो त्यांना म्हणाका-* माझ्या याच्या चुकत्याचा ब केळा त्याची
वदरचे खाऊन तुम्द्री माझ्या झक्षचें स्तवन आराधना करणारा माझ्या बोटी बत्माळा
करायळा शिकवलेंत माझ्या मुळाढा ! आलेळा खर्णार नाही. द्या माझ्या झंत्रूचा
दोषे गुठु *्हणाहे-“महाराज! ही मित्र तो माशा शत्रू. पांच वर्षाच्या वया-
येरकरावयाचें ठरविलें ,
विद्या त्याळा शिकून मिळाळेळी नाही. अशी बासून उ्वानें धागाशी नुकताच सुरू झाढा होता. आणखी कांडी बेळानें क्तोसाठ्याचा वारा
विद्या शिकून मिळत पण नार्ही, जन्मतच तो पुढें काय करणार नाडी हे सांगणें वेळ दोती. विष्णुपुराहून भरू झाळा. घोडा नेईळ तिकडे जायचे भसे
खंघ्याकाळची-
ह्री. विद्या अगगत होते." अश्यक्य आहे. ह्या मुख्या माझा असठा अंधारनदया जाण्या[्वा वाटेबर एक तरुण त्यानें मनाशी ठरविलें असावे, कारण
तें ऐकून हिरण्यकड्यपूनें आपला राग म्हणून काय झाले. हृ ताळा रोग झाल्य तर घोडेस्वार पुकराच जात होता, तो त्यावेळी द्यवांतही कगाम गौल झाली होती,
प्रह्मदाबर काढला, त्याहा मांडीवरून आपण हाल कापून टाकतोंच की नाही! ड्या जागी होठा ते एक विस्तीर्ण सपाट कांदी भ॑तर चाढत गेत्त्याबर पोळ्याचा
जमिनीबर आपटीत तो विचारू ळागला- त्याला पुरून राका, आगीत बाळा, काय मैद्वान होतें. काळोख पडेळ या. भीतीने पास दगडाळा लागल्याचा आवाज काळा.
“दृष्टा ! कोठून रे शिकून भाळ ही विद्या ! बाटेळ तें कर. याचा शेवट झ्ञाढा पादिने.'' स्वानें आपढा घोडा मरधांव सोडळा होता. त्याचवेळींवीज चमकली आणि त्यो ठरुणाहा-
अैद्धान पार करून जाईपर्यंत सूर्यास्त झाळा समोर एक इमारत दिसढी. त्यानें खाली
ब आकाश मेथाच्छादित झाल्यामुळे इतका उतरून पाहिलें तेव्हां पायरीळा पोढ्याचा
'काळोल पडला कीं पुढें बाट दिसेनाशी बाय हागळा होता हें कळलें. त्यानें
ज्ञाठी. ब्रीज चमकडी काँ पुढील वाट घोढ्याढा तेर्थेच एका झाडाळा बांधून ठेवलें
दिसे. तेक्‍ल्वांत जातां येईल तितका तो आणि निवाऱ्याची जागा मिळेल या आारोनें
तो. पायऱ्या चडु॑ सगळा. पुन्हां वीज

शी बंकिमचंद्र चल्ञेपाथ्याय च
नाडी. अक्षिस देईन असें सांगितल्यावर ह्विसढा. त्याचें बय पंचविसाबाहेर नसावें,
ौकीदारानें दिवा खावून दिव्य. वर्ण कुंद हाती, आजानुबाहु, देहाची उंच काटी,
दिवा घेऊन देवळांत आळा. देवळांत एक सुंदर राजपुरुषाची सर्व लक्षणें होती.
संगमरमरी दगडाचें शिवळिंग होतें. त्याच्या रंगे गोरा, दळझ्या पोपटी रंगाचो वख
पळीकडे स्वाहा दोन कुळीन ळ्या कमरेदा होकत असेही तढवार. उजव्या
उभ्या असटेल्या दिसल्या. पक वयाने हाठांत मारा व डोकयाठा वांढरा शुअ फेटा
तह्ण होती. तिनें दिवा आंत आल्या- बाहून तो एक रजपूत वीर आहे ब्यांत
बरोबर होक्यावर फद्र॒ घेतला ब एद्रा झेकांच नव्हती.
आढ तोंड कडून उभी राहाढी, तिच्या त्याळा ब त्या ल्निबांना परस्वरांची
बश्षाबरून व आमूपर्णांशरून ती कुळीन व 'आओळल व्हावी अस कार वाटलें. त्यानेच
उद्ध पराण्यांतली श्री आहे. हें सदन बरषस औत्युस्य दर्सबिठें. म्हणाठा-* उच्च
कळस्यासारखे हेते. 'कुीन बराण्यांतल्या दिता आहां. म्हणून
त्याच्याकडे सतत विस्तव पण खात्रीने दुसऱ्या श्रीचे बय युमारें पसतिसराच्या 'वुमच्ती जोळख विचारतांना मनाला थोडा ओळख सखांगादची ! पतीचे नांब तोंडाने
असणार. थरांत असावे. ती स्या तरुगीची, दासी संकोच वाटत आहे. काँट्री कारणामुळे डद्चारणें त्यांना शोभत नादीं."
तरुण देवळांतून बाहेर आळा. त्यानें असावी असें तरुणारा बाटले. पण ती मह्या स्वतःची ओळख सांगणें शकय नाहो, तरुण त्यावर कांद्रीच बोल्हा नादी,
दार होटून घेतें. बाहेर दुधासारखें त्वच्छ फक्त दासी नाहीं हें दाखविण्याचा क्ल अल तता भक्ष तुमच्यास्षमोर नाडी. म्हणून ल्याचें मन त्या ठरुणीकडे भाळ होत होतें
चांदणे पढलें होतें. चांदणण्यांत त्याला मात्र तिनें बराच केळा, तिच्या बोठण्या- मचा परिचय कळावा असें मात्र फार ब ती आपल्या दासीच्या आढ उनी राहून
अवळच देवळाच्या चोकीदाराचें घर दिसतें. चागण्यावरून ते जोळखायठा बिशेष कठिण बाट्ते.'' मधून मधून पद्राबाहेर लोंड काढून त्या
त्यानें जाऊन चौकीदाराळा जागे केलें. नव्हतें. एक गोष्ट क्षांत आल्याशिवाय तरुणाकडेच पदात होती. तिच्याबर एकदां
दाखीसारखी बाटत असठेली श्री*ट्णाळी-
पंत चौकीदार दार उघडून बाहेर येईना. राह्ाळी नाडी, त्या बंगाळी लिया नव्हत्या, “बायकांनी स्वत:ची ओळल्व कशी काय टि पडल्यापासून त्याची नजर तेर्थे झटकून
ल्याहा भीति बाटत होती. अवेळी मध्यरात्री ब्बिसकडौछ भांतांतत्त्या होत्या. संगावची £ स्थानीं मार्गे किंवा बाजूळा राहिली, इतकें सौंदर्य त्यानें भायुप्यमरांत
वारा ब पाऊस चाड. असतां कोण येणार ! सर्व बाजूळा चांगळा उजेड पडेळ अशा इृष्टिओाड राहण्यातच त्यांचा गोरव आणि पूर्वी कधी पाहिळें नव्हते.
दाराच्या फटोतून स्यानें तरुणाळा पाहिसें. तव्हेनें दिवा ठेवून तो तरुण दोथौंच्या 'ज्ञोमा आहे, त्यांना हुद्दा नसतो फां कांहीं परस्वरांच्या नजरा भिडल्या ब दोघांच्या
तरुणाने फुकटांत दिवा मागायळा आझों समोर उमा राहिळा. दोघींना तो चांगळा बंदा नसतो. कोणाचेंनांव बेडन त्यांनी मनाचे सरमाधानपण झाल्यासारखे भासले.
ब्लेक आांदोया
बादळांल खांपढून आभ्दी बराच वेळ येथे लै ऐकून दोघी चपापल्या, जणेकांदी
अडकून राहालॉ. आलां पाऊस थांबळा 'देवळावर वीजच कडाढळी. दोषी जरा एका
आहे. व वारा पशन चांबठा आहे. म्हणून आजूंला सरकून उभ्या राहाल्या. दासी पदर
आम्ही हठूदळू परी जाऊं." सावरून संकोचा'च्या स्वरांत शोडी दळून व
“मलादेखीळ पुरे आयचे आहे व मान साळी करून म्हणाली--“ युवराज !
ठरल्या जासी पोंचायचें आहे, पण भाफल्या नकळत चूक झाली आमच्याकडून क्षमा
सल्ीनें या अपरात्री अरक्षितपर्णे जाणें मठा
रास्त वाटल नाडी, म्हणून मीच तुः्हांला अगतशिंइर स्मित करून म्हणाला“ तुम्ही
तुमच्या घरीं पोंचवून येईन.'' तरुण 'केळेल्या अपराधाबददळ क्षमा केळी. पण
व्हणाढा, वृद्धौ आतां आपली ओळख सांगितली
*ुनची पक्‍दी कृपा आहे आमच्यावर नाहीत तर मात्र अवश्य दुंढ करीन."
वण पुक विनेति आहे. आमची. आपण तरुणी स्मित करून म्हणाडी-''
तोदुंड
तरुणाकडून कांदी उतर न आलेलें पाहून व आपल्या कामावर जावें. आम्ही कृतजपणा 'आम्हांढा मोऱ्थ आहे. कांही हरकत नाहीं. * दिलीश्वराचा नय असो'' असा जय-
दोघांच्या नजरा भिडलेल्या पाडून ती क्ली दाखविण्या ऐवजी आज्ञा करावी !” जयकार सैनिकांनी केल्यावर एक घोडेस्वार
असें बोलल्याचा राग येऊन म्हणाळा-' पुष्कळ शोध केळा
तरुणी'च्या कानाजवळ तो!ड नेऊन हळूच माने. नये. खी जात आमत्री. पदोपदी % तुझ्याबरोबर मी तुत्म घरी पोती.
व्हणाली-“ साक्षात शैठेश्वराच्या समोरच फुंकून पाऊळ राकांबें ळागते आम्हांठा. कठीन, हाच तो कुंड.” युवराज म्हणाळा. जपल्या, शेबटी झाढाह्या आंधठेला भापळा
स्वयंवराचा विचार आहे वाटतें." समजा, तुम्ही भाळांत आम्हांढ्य पोंचवाबला इतस्यांत बाहेर थोट्यांच्या टापांचा बोडा दिसला."
डोळे वददारल्यासारखे करून पण गारां- बरापर्येत आजि आमच्या भालकांनी, म्हणजे आबाळ ऐकूं आठा. तरुण ठोच देवळा- * जबळच्या खेडेगांबांत जाऊन दोन.
तश्या गाळांत हसत ती तरुणी *हणाली- ध्यांच्या वडिलांनी विचारळेंच कीं या रात्रीच्या- आदेर गेल्य. झंभरावर रजपूत घोडेस्वार याळर्या किंवा ढोल्या आणायठा दोषा
“वुरेकरग!" बेळीं तुमच्याबसेबर येणारा लो तरुण कोण, येत होते. ते त्याचेच अनुयायी दोते. तो श्वैनिकांना पाठब आणि दोषांना येथेच
प्रेमपाश्लांत गुरफटल्यानंतर आपल्या तर आन्डी काय उत्तर धयायर्चे ! 0 बोडिसेबरच विष्णुपुरात्त गेला होता. तिकडून रहायळा सांग. बाकी सर्व पुढें चळा.'"
सखीळा कष्ट सदन करावे लागतील ब तरुग क्षणभर थांवून व विचार करून परत येत असतां तो भाएल्या झनुयाया- जॅगतलिंड त्या घोडेस्बाराढा *हणाळा. युव-
म्हणून वेळींच तिळा वाहेर काढण्याच्या व्हणांला-“ सांगा कौ मानसिंद मदाराजांचा वासून एकटाच दूर निजून आठा होता. ते राजानें दोन पाळल्या आणायळा सांगितल्या
बिचारानें ती तरुणाळा म्हणाळी-“या मुळगा जगतर्सिंड याच्याबरोबर आढांत !"7 त्याच्या पाटोपाठच येत दोते. आदेत हें ऐकून रजपूतांना आ्य्थ वाटलें,
पकसकसा नना >>> शांदोबा ४.
या अवधींत तरुणीने आपल्या दासीढा
विदारहें-“ विमला ! माझी भोळल कां ग कळतां काया नये, तुझ्या सखीने मारे मन
करून दिळी नादींस राजकुमाराक्षी 7 ोरलें आहे. पण तुमच्या दोघोच्या बिषर्मी
“कां करून दिळी नादीं हें मी आतां मळा जास्त कांडींच कळलें नादी."
जुलय बाबांसमोरच सांगेन," किमळा “हणाली,
पालखी आणायळा म्हणून जे सैनिक काँटौ सांगितलें नाहीं तर त्याचेंदेखीळ
गेहे दोते त्यांच्या भरोषर त्या क्षियांसाठी शुक कारण भाहे, एवढें कळत्त्यायर देखीळ. विकसारकालें आपला हड सोडहा |
स्थार्ची स्वतःची बाढूनें पण येत असलेली कळून गेण्याची इच्छा मनांत असेळ तर्‌ तो पुन्हां त्या श्ञाढाजवळ गेळा,
दिसली, तीं पाहून अगतश्रिंदड देवळांत येऊन पंबरा दिवसांनीं आपण श्वांगाढ तेथे भी झाडावरील प्रेत काहून तें खांचावर टाकलें
व्हणाळा-' तुमच्या रक्षक तैनिकांनी आम्ही आपणांला मेटून सर्ब सांगाफहा तवार आहे.” आणि मुकाटयाने स्मशानाकडे जाऊं ळागळा.
मागवळेल्या पाळख्या पाहलेल्या दिसतात. कांडी वेळ विचार करून लो म्हणाळा- तेबद्यांत म्रेतांतीह बेताळ ओळं, छागळा.
जरा बाहेर सेऊन ते तुमचेच लोक आहेत. “ह्या दिवशी येथेंच भेटावे 'इणतो. तेब्दा | तो म्हणाळा-** राजा, मला कळत नाही की
ना पाहून ध्या," मेरणें शक्‍य झालें नाडी तर आमची आपली कोणत्या अपराषार्चे प्रायश्चित्त म्हणून तूं
विमळा बाहेर येऊन म्हणाली-'* दय, भेट पुन्हां क्षा होणार नाही.'' असें एकल्या अपरात्री भसे कष्ट करीत आहेस,
आमचेच ठोक.” सांगून त्यानें स्या तरुणीकडे बळून एकदा जगांत असे किती तरी छेक भाहेत जे
«तर मग त्यांनी मळा येथें पाहणें बरोबर बाहिळें ब घोल्याबर बसून निवून गेळा. अपराघाशिबाय भयेकर शिक्षा भोगील आहेत.
नाहीं... भाणखी एक आठवडा तरी भी येथे पुढीहू गोष्ट पुढीक भंकी ] त्या साकेताचेंच पहा ना, तुढा कदाचित
त्याची गोष्ट माहीत नसेल. सांगतों, ऐक.''
असें सांगून त्यानें गोष्ट सुरू केली.
डषीनर देशांत साकेत नांवाचा एक
खाटीक राहात असे, बकऱ्या पाळण्याची
कला त्याळा अवगत होती, म्हणून त्याच्या-
कडे बकरीचे मांस उत्तम मिळत असे. दूर

ख्लाळाकरपप उपोदडी
साकेत शेळ्यांमेब्यांना चांगळें खायळा म्हाताऱ्याची मानगुटी धरून ओरढठा--
च्यायला पाद चष्टपुष्ट करीत असे. आस- “खोर, कचा! मळा पंसबतोस काय?
पासच्या गांबांचें पाटीड शेतकरी कौरे सर्व साकेताहा दूर ळोटीत म्हातारा गरजळा-
झुंज लावण्यासाठी त्याच्या जवळूनच रोळ्या काय! पुन्हां बोठ, भसे कांदीं बोळळास
मेंढ्या घेऊन जात असत. युदे पुढें लो अश्या तर फटा. विज्ून काढीन तुळा! मळा
विक्रीसाठींच आस्रगासच्या गांबांतून चांगल्या ओळखले नाहौंस बाटतें अजून,"
जातीच्या भेंढ्या निकहून आणू ळागळा.. “*माश्चेरेकाय करणार! खऱ्याळा कधी
ब्रामुळेंदि त्याळा बराच वैत्रा मिळत असे. बरण नसतें. धोका देऊन पुन्हां चोराच्या
ख्या वर्षी त्याच्याजवळ बरीच चांदीची 'ढस्ट्या आहेत.” साकेत म्हणाठा व
जाणी जमली होती. ती'च देऊन शेळ्या- ३अ
मेड्या बिकत भेण्याचा त्यानें निश्वय केढा. * तुंब आवर आपलें तोंड भाणि हात.
त्यानें विशवरवींत हात पाडत नाणीं बाहेर शिंग छोलाळ्य माढीत नाहीं तोपयेतच बराच्या भागीक खोळींत गेळा. तेथे लरो-
अ अंतरावरून ठोक येत व मांस विकत काढलीं, ती पाहून तो तर जकळतवळ अते म्हणत म्हातारा ठोकांच्याकडे पाहून
खेळन जात. श्राधुळें त्याडा चांगठी मिळकत '्हणाा-“ तुम्टी आजपदेत अं मांस खाठेत खरच णुक येत पडळेलें सर्वोनीं पाहिलें, ते
बेशुदच झाळा. कारण तीं नाणीं ठिकऱ्या पाहून साकेत ब्रुद्यां धक झारा, त्याळा
होत असे, होऊन गेल्या होत्या. निराशा, दुःन, तैंबकरीचें नसून नरभांस होतें. पदा जाऊन स्वतःळाच त्याचें आश्चर्य
'पाहिजे तर श्रमाच्या परांत मेत पडटलें भाहे. बाटले, ज्यांनी तै.
एकदां एंक भ्हातारा त्यांच्या दुकानांत क्रोष, सर्व पुकत्र होऊन त्याच्या अंगाळा
आळा. स्यानें मांस विकत घेतळें ब त्याबद्ळ घाम सुटला-'' चांगलेंच फसविले त्या
की नाही." पाहिलें त्यांनीं चिद्डन साकेताळा खूप खूप
“खोडे सपशेलखोडे."खाटीकओरडला. चोष दिळा. इतका कीं त्याचा ढाबा
स््याहा एक चांदीचें नाणें दिले. साकेतानें ्हाताच्यानें, येऊं दे. त्याला. चामडीच खो म्हातारा भांत्रिक होता. तो ताठ्यानें शेळया कुटला.
पूरी कीं तखळें नाणें पाहिलें नसल्यानें छोळवितॉ त्याची.” संतापाने साकेत
व्हणाढा-*“पुरान्यासिद्ध सट करून दाखवितो. त्याळा शुद्ध आळी तेव्हां जवळपास
स्याळा मोठें नबळ वाटलें. तैं पाहून त्याळा आपल्याशीच पुटपुटला.
चह्म, साझ्या बरोबर ह्याच्या घरांत.'' असें कोणी नव्हतें. त्मारथे घरदार सवे ळोकांनी
खूप आनंद श्षाल्य, त्यानें तें एका निराळ्या “ काय झालें£कोणी फसक्ले” पुक व्हणत म्हातारा कांडो लोकांना घेऊन साके- छड्टन नेलें होठें. आतां येथें राइण्यांत अश
'विज्ञबींत ठेवून दिलें. त्या दिवसापासून तो गिऱ्हाईक विचारीत होता, तेक्‍्व्यांत तो ताच्या घरांत गेळा. साकेत पाठोपाठ येत नाहो. म्हणून तो तें गांब सोडन दूर देशी
म्हातारा रोज साकेताकडे मांस विकत घेण्या- म्हाताराहि तेथें आळा. त्याळा पाहतांच होताच. म्हातारा सर्वाना घेऊन त्याच्या चाऊन राहू ळागर्ा. पिढीजात चांभार
साटी येई ब एक चांदीचें नाणें देऊन जाई. साकेल उडी मारून बाहेर आला ब त्या
यचांलेदा
न क
वार
[क]

बिचारा साकेत तो देश सोडून आणखी छोकांशीं बोठावे, गप्ग माराव्या, हसावे,
असल्यानें त्यानें आतां वाहाणाचा बंदा -“ त्या काण्याहा शंभर कटके मारून
दुसऱ्या
देशांत गेळा.
तेथेंदूर एका बाजूळा मनमोकळं करावें, अलें बारंबार बाटूं ळागलें.
सुरूं केश. हातांत कसच असल्यानें त्याला देशाबादेर हाकळत था. राजाळ् तो.
त्याहि धंद्यांत यश आलें. अपझकून वाटळा. मार्गे परतून निघून गेल्य. षर घेतळें व
एका कोपन्यांत त्यानें एक एक दिवस रात्रीं लो मीतमीतच डोक्याला
तेथे राह कागठा. मंदार्सें बांधून घराच्या बाहेर पडळा. थोडा
दुदैव एकाद्याच्या पाठीस लागलें कॉ राजाच्या आज्ञेवरून साकेताळा शंभर
कटके मारून त्याला राज्याबाहेर हाकळत. दोन ठिकाणीं दोन तऱ्हेचे अनुभव गोड्या असेल नसेल तोंच पाठीमागून पोड्यां-
हात धुवून मागें ळागतें.
एक दिवस साकेत आपल्या दुकानांत देण्यांत आलें-“ अरे पण मी असा काय
आल्याने तो कार सावषगिरीने राहू च्या टापा ऐकूं आल्या. कोणी राजा वगेरे
बसून वहाण शिवत होता, तेवढ्यांत रत्त्या- अपराध केला?" साकेतनें विचारलें. हायर. तो सहसा पराच्या बाहेर पढत येतो आहे कीं काय म्हणून तो धूम पळत.
बरून शिंग कुंकल्याचा आवाज आळा *“ आमच्या राजाल्य काण्याचें दर्शन अप- नसे. कोणाकडे पाढात नसे. कोणाशी सुटका आणि एका रांत शिरला. त्या
म्हणून त्माने बर मान करून पाहिलें. राजा शकुनी आहे. त्यांतून ढाबा डोळा आंधळा बोल्त नसे. घराचें दार नुसतें होटलेलेंच होतें म्हणून
आपल्या कांही नोकरांच्या बरोबर घोड्यावर असला तर्‌ तो फारच वाईट "हणून तुळा हा असेकितीदिवस कोणी २ शके१ हो आंत गेला ब थोड्यावेळाने निघून आंबे
बसून शिकारीळा चाळडा होता. साकेढळा देश सोडून गेलेंच पाहिजे. सैनिकांनी स्वाहा परांतस्या थरांत बसून गुदमरश्या- असा विचार कह हागळा, पण एवढा
पाहतांच राजानें आपल्या नोकरांस आज्ञा सांगितलें-“ नाहीं तर छृत्यू दंड मिळेह." सारसेंदोऊंलागलें. भापण बाहेर जावे, बिचार करण्याद्य त्याहा वेळच मिदार
दैवी कोष कां£ कशासाठी जापळा काम बाहिजे होतें. त्यानें आपल्यापेक्षा बळवा-
दा सोडावा कागळा त्याका £ कशासाठी नाचा विरोध करायळा नको ह्योता. त्यांत
सोंडाकडे काय पाहातोस.'' ते म्हणाळे, असें रानोमाळ हिंडावे लागलें ! कशा- गांब सोडून निघून गेला. तेथे परदेद्यांत
**क्ोण तुमचा माळक? तुम्ही कोण, त्याला एवढ्या शिक्षा भोगान्या ल्याळा कोणाचें सहाय्य? म्हणून त्याला
मळा कांड्रींच माहीत नाहीं. द्या गांवांत ४ लो तर अगदीं निरपराष होता. रदान सहान गोष्टीचें धरद्धां भय वाटूं लागलें,
मी नवा आहें.'' साकेत न्हणाळा.
* आम्हांहा फॅसवतोस काय£ डं
कांडी एवर्द मूर्ख नादी कीं तूं म्हणशील
माझ्या शंकांचे निरसन तुळा माहीत आंणि एकदां माणूस घसरळा कीं त्याला
सावरणें कठीण होतें. तो आपल्याा सावरूं
ल्यावर विश्वास ठेवून सोडून देऊं. जर (बोष्नाची ् कळा नाहीं *दणून त्याका अशा पिक्षा
आमच्या माठकाठा मारण्याचा वुक्षा बैत | पायाशी पहतीक." मोगाव्या छागल्या. जर॒ त्यानें मथमच थोडा
नव्दठा. तर मश्या भसरात्री येथें येऊन ह. किकमार्क म्हणाढा-“साकेताखाउगीच विचार केळ असता तर्‌ त्याच्यावर अशा
स्पण्याचें कारण कास? कमरेळा तळ्वार ही कष्ट भोगावे ळागळे. चांदीच्या शिक्षा मोगण्याची पाळी आढी नसती.
आहे की नाही '' असें म्हणत त्या दोघांनीं | पेकल्याा खापरेबनवणारा कोणीतरी चेटक- तो आपल्याच गांबांत राहिळा असतां तर
नाही. दोषा. अढदांड माणसांनी त्याला उभ्याउभ्याच त्याची झडती घेतठी. दुर्देव | करणारा असता पाहिजे हें जाणून सुदधा स्याहा त्या गांवच्या होकांचें थोडें तरी
दोन्द्री कडून धरलें आणि म्हणाले-“ अदे बिचाऱ्या चें,त्याच्या कनवठीळा खरोखरच । स्य खेटक्याशी त्यानें कां भांडण केलें! बाठबळ मिळालें असतें.''
दुष्ट किती दिवस दडून राहाशीळ£ आळास
का नाहीं आपणच.''
द्यावेळीं चामडे कापण्याचा चाकू १ , आपल्या घरांत नसतांना श्वद्धां त्या अशा प्रकारें राजाचें मोन भंग होतांच
स्था दोघांनों त्याा सरळ न्यायाधिशाकडे मेत असल्याचें भासवले एवद्या- जेताळ मेतासद अद्य झाळा आणि पुन्हां
साकेतानें भीतभीतच बिचारलें-“* मला नेलें. तेथे थोडी चौकशी करतां न्यायाधि- न तरी त्यानें त्या माणसाळा समजायळा ल्या झाढावर ठोंबकळूं लागला.
कक्षासाठी पकडकेंत £ मी कायकेलेंजाहे! शाल्य समजलें कीं त्याळा एकदां फटक्यांची
काय चूक आहे माझी !0 शिक्षा मिळाढेठी आहे. तेव्हा हा जुनाच
* बाहवा ! वाहूवा | बराच साव झाळा गुन्हेगार आहे. असें वाटूनत्याने-*पुन्हां
आहेस. तू. आज तीन दिवसापासून एकदां त्याळा शंभर फटके मारून देक्यांठून
आमच्या माळकाला मारण्यासाठी तळ्वार हाकळल लावा '' म्हणून सांगितलें.
घेऊन हिंडतो आहेस, तें काय आाऱ्हांळा इतकी गोष्ट सांगून वेताळ म्हणाळा-
माहीत नाहीं ! आम्ही पकडायला आलों कौ *राजा, त्या बिचार्‍या साकेतवर पकडा
1.मी आपल्या वांटा बेतल्या नंतरच
'
बाकीच्यांना मिळणार आणि आजपासून
ब्राहे वास्तन्य अक्ठोकांत राढील.”"
दहाची दी थोषणा ऐकून सर्व देव पर-
'स्पराकडे पाह हागले. तेव्हां बृहस्पतीच्या
सर्बोनी त्याच्या पुढें मान

त्वण्यनापतीन विघर्पाची वाहि केली. पराजय झाल्याने इंद विष्दकडे गोला. |गोळा थन अ्ौेकांतगोठा...कट
तेब्ढां सर्व देवांनीं त्याका आपला गुरू तेव्हां विष्णूने त्याला सांगितलें कॉ अुत्रा- कीला न्न निरनिराडे फर
मागले, देबांममाणे दानबंनीदि त्याठा गुरू पुरत्या कषयनेच मारळे पाहिजे. सध्या तरी |हतास. त. खाला, नरळे क
मातून त्याची पूजा केली. विश्वरूपाळा तूं त्याच्याशीं वैर मांढू. नकोस. तेव्हां ह बडे
माजवून डी प
च कोणाची त. नसे,
शाती एक भाग अवश्य मिळत असे. पि्यच्या आजेबकत अ्ीयुनीच्या अध््वीने |तयाचा वष करून बरिलोकबवच्युतशिकडेंकरून आहे.
तो. आपल्या भागांतीठ थोडाला यक्ञभाग दोषांनी वेर सोडूनमेत्रीनेंरंडाबयाचेंठरविलें. जल्ला तुझे
देवाची मुहगी त्या वांत ्
झाडाखाली उभी राहून विचार करीत उभी
दानबांनाहि देत असे. दी गोष्ट इंद्राहा पुढें शत्रासुर बळहीन झाला. तीच वेळ |. विवर
झुळींच आवडत नसे. ह्या रागावर त्याने सांधून इंदानें पृत्रासुराठा ठार केलें. ज्य
लाह चालता ले
ह्यो येथूनअगे
!'' जाहेत. ख्य म्ुकगी
शेती. शिआहे.तिच्यातवळ येक. ही
असे समजश्यावरहहदेवाची
मोठ्या
बिश्वरूभाळाच मारून टाकलें. त्वष्टभ़जापतीळा ्रत्रामुराचा वध केल्यावर टाळा गर्व “तूं
पराकमी आहेस दे खरे ! पण मी अधिकारवाणीने तो तिळा म्हणाला" मी
ह्याचा फारच राग आळा. म्हणून इंद्राळा चढलाकाँ त्रिळोकांत त्याच्या इतकाबराकनी आळ॑ झकेन १ , मादीठ आरे कातु ! जद्या,
डार करण्याताठी त्यानें बडकुंडांतून बत्रा- कोणी नाडी. एवदेंच काय, पत्यक्ष अभ्देवा- उजन्ने प करी क व कगशा आळी् त्त
बरस उतत केले, क्षार ते" भाव्या अड हत ह नाडी तें करणारा, महाशक्तिशाली, सर्वा-
चृत्रातुरानें तप करून त्रह्देचाळा वदा ळांगळा. श्वा नंतर रंदानें सर्व देवांची एक तूं स्वतःहा समजतो आहेस तरी थिकारी आहें मी. सर्व सष्टीहा “त्रादि 7
कन घेतले व त्याच्याकडून अनेक अमूल्य सभा बोलाविली व म्हणाळा-“ आतांबापुढे |य १ द पसून मोच 'ति्ेक्पति झाले “त्राहि ” क, शोबणाऱ्या शताहराक
जख तागून पेत. नंतर त्याने दंग्ाशी मी तुम्दासोतहे वहन वतचे लरबाचे (तह. प वद भाडे”, अले म्हनतो. आ हरत भी तरलेकाला पय वेळे
जळ बहल जाडा परदांव दारे, बड माग अगोदर माझापाशॉंच आले | अवझेकांती उद्यानांत गेला. आहे. मी देवेन्द आहें. तुझ्या बापाने
फप्््ास्पल क 2४-
ली
“तूं द्याच्या सारखी प्रतिकृति धढवूं
ग मळा घडविळें आहे व सृत्रासुुराळा झक्तिटि
“पण ती तुझ्या एकट्याची कृति कश्ली झकश्ीळ का £'' पण त्यांनीच दिळेळी आहे. अश्ञा कित्येकांची
होईळ१ बरं तूं ृत्रासुराळा तरी घडवू. * तूं साशा अपसान करण्याचें ठरविलें सृष्टि ते कळूं शकतात. तूं *दणालास, मी
शकझीळ का!” आहेस काय!" इंद्र रागाने म्हणाळा. तुझ्या बापाहून शक्तिसाडी झाहे. म्हणून
“त्याच्या सारख्या दुष्टा्ा पुन्हां उत्स्न “हे, छे, तसें मुळींच नाहीं. तूं मढा महा अशी परीक्षा करावी लागली आणि
करण्याच्या गोष्टी कश्ञाळा !'' ह्य करण्यासाठी विचारलेंख ना! म्हणून तूंत्याच्याहून जास्त शक्तिशाली नाहींस हें
“बरं तर तूं त्याह्य पुन्हां ठार करून 'बिबारलें. उघड तें पान आणि वाच काय सिद्ध झालें. आतां तुझ्याशी ळय करण्यास
दाखवशीळ का?" तिनें विचारलें, 'हिहिलें भादे तें.” इंद्राने पानावरीठ अक्षरें मी तयार्‌ भाहें.'
“श्ेष्टा चारविडी आहेस की काय 'बाचली-“ माझ्या वित्याहून बठाख्व अस- ती इंदराळा घेऊन झांपल्या पित्याकडे
तृं माशी ! ओळखले नांडोंस वाटतें महा ?0
आाराशों मी ढप्न करणार नाहीं." मह्णजे अकझदेवाकडे गेली. दोषांनी
इंद्र अरा रागानेच म्हणाळा.
“चेष्टानादीं,खरंच क्चारतें. तोयेथेच “ वाचळेंस! मरी तुझी परीक्षा करून त्याळा नमस्कार केळा व नंतर इंद्राशीं
आहे. थांब! शत्रासुरा ! इकडे ये अरा 0 बाहिळी. एका संकल्पाने माझ्या वडिलांनी ढा करण्याची आपली इच्छा तिनें
द्वा छेकयुदां महा देऊन टाकळा आहे. तिची हांक ऐकतांच पर्वतासारला पिथयाद
म्हणून तू माझ्याशी ढप्न करांबेंस.'” धृत्र पुर्ढे येऊन उना राहिला.
तिनॅ एका पानावर कांद्री तरी लिहून स्याळा पाहतांच इंद्राने अग्न उगारून
हँ त्याहा दिलें आणि म्हणाली-“मी कांट त्याच्यावर सोडलें. परंतु पत्रामुराठा त्यानें
प्रश्न विचारते त्यांची उत्तरें दे ब नंतर मी काँदी सुदा झालें नादीं. उळट तो मिस्किळ-
डिदिळेलें बाच.'/ तै प्रभ विचारणार १ पणे हैसळा. इंद्र मनांतल्या मनांत बरमळा.
विचार, ईैद्र थोड्या हाडिकपणें म्हणाळा. त्याचा चेहेरा एकदम उतरका,
तूं माझ्या सारख्या क्षीची सृष्टि कर॑ त्याचा उतरकेला चेदेरा थाहून ती
शकशीळ का '? तिनें विचारलें. म्हणाठी-“ ही वुझ्या हातून होणारी गोष्ट
“ह्यांत काय आहे; तूं माऱ्याशॉ ढम नाहीं. तुझ्या आयुधानें मारला आऊन
केल्यावर तुळा तुझ्यासारखी थुलगी होणार सक्त दोऊन दा येथें आळा आहे. कत्राळा
नाहीं का?” इंद्राने उत्तर दिलें. जावयास सांगून ती पुन्हां म्हणाठी-*“ सांग,
उव
प्रगट केली. त्या दोषांना अक्मदेवानें
आश्षीर्बाद दिळा, *वदा, माझेंबैमव! तुळा पाहिजे तेवढा
बक्षदेवाचा निरोप घेऊन इंद्र इंद्ाबी माग घेऊन बाळी माझ्याखाठीं ठेब.'*
सह स्वर्गळोकीं परत आला. तेथें त्यानें * ह्यांत सर्व देवांचा भाग आहे.
सर्ब देवांची महासभा भरवली व यज" आपणच सर्वे घेऊन टाकल्य तर देव
भागाचे महापात्र मागून घेतलें. त्यानें भापढा आपापली कार्मेकसेकरतील. मीजर्‌त्या
अधिकार सांगितल्या वेळेपासून कोणी कार्यबाहकांचा सर्ब भाग खेवनकेळा तर
स्यांतीळ यज्ञमाग घेतळेला नव्हता, देवानी तें ती सर्ब कार्मे मळाच कराबी ळागतील.'' ल्या एका गुह्ॅेंत एक मुनि परमेश्वर हेंच एक थोथांढ आहे. त्वा
महापात्र भाणून त्याच्या पुढें ठेविळें. तेन्हा ह्याणी म्हणाकी.. तपस्या करीत बसळा होता. आस- नस्क दें देखीक मोठें थोथांड आहे. 'पण
जृहत्पति *्हणारा-“। आपली आशा नव्हती “हसे कांदीं नाहीं द्याचासर्वअधिकार यासच्या ढोकांना जेव्हां हें कळलें तेव्हां एकदां प्रत्यक्ष अनुमब घेऊन पाहिलें
म्हणून यज्ञांतीह आपळा भागहि आम्ही तुळा दिका आहे.” दंद्र 'हणाळा. ते त्याच्या दर्शनासाठी येऊं छागळे. भावुक बाहिजें. त्या शिवाय माझ्या मनाचे समाधान
घेळं शकले नाही तो देण्याची आमच्यावर इंद्राकडून यज्ञभागाचा सर्व अधिकार आपलीं दुःखे त्याा सांगत. तो होणार नाही.
झपा कराबी, त्याबांचून आम्हीं निर्बळ मिळतांच ंद्राच्या बायकोने शर्व देवांना आपल्या मेमळ वाणीने त्यांचें समाघान मनांत येण्याचाच भवकाझ, त तेव्हांच
शाळे भाहोंत." बोलावूनत्यांना आापाफ्ळाअत्ञभांगवेण्यास त असे आणि त्यांना कधी कधी कांडी निघाळा आपळा दंड व॒ कमळ, घेऊन
* होय, पथम हेंपात्र माझ्या अंतःपुरात सांगितला. इंद तिळा अडवू. शकला नादीं, वण व्ुचवीत असे. त्यामुळें लोकांना युदेच्या बाहेर,
जाझ दे." इंद्राची आज्ञा होतांच सेविकांनी अशा तऱ्हेने इंदानें बेदकेळेळायज्ञभाम अरे वाटत असे. त्यांचें मन ओोडें इलकें ओडा वूर गेला असेळ नसेक तोच
लें पात्र तिकडे पोहोचते केलें, पुन्हां सर्व देवांना मिळूं कागळा.. तितर, भते. स्याळा पुक तेजस्वी बासर्ते दिसली,
अक्तांची नाना तःहेची दुःखें ऐकून सुमारें बारा वर्षांचा असेह तो. साधूने
च्या भनांचा गोंधळ होऊं ळागळा, तो त्यात्या बिचारलें-“ कोठें निघालास £
कॉ सं बाचळेल्या शाखांत ज्या कांदी तेव्हां तो म्हणाळा-*“ जेथें तुळा जावयाचे.
ष्टी माहे त्याच्या अगदीं उळट व्यबद्दार आहे. तेथेंच मळा देल्ीळ जावयाचे
बास वेतो आहे. धर्म नष्ट होत चाळला आहे.” म्हणून ते दोघे मिळून बाट
. अब्मालें भावल्य वाढत आहे. चां, लागले,
व्या
3.
कक
० स्या ईल्ळऱ्यडया
“बर्या रात्री मुद्धां भीक मागणाराहा
दार उघडून आंत घेऊन आठास तुरा
कांडी अकळ आहे का नाहीं £” त्या
माळकानेंआपल्या नोकराठा दरडावले.
“आतां घेठलळेंच आदेस त्यांना आंत तर
छा मुळाळा विचारांबे कीं त्याने
कां केलें!

बांदी मिळालें तें सर्व साथूका दिलें ब


: उपाझीच राहि.
सम्नवीं दी असूं दे फळ न कूळाची पाकळी.
ाटेत मुकाम करीत मजक दर मजळ बठक बैद होतांच नोकर त्यांना सांगा-
करीतदोणेचाळेहोते.बाटेंत
एकागांवाच्या
दोघे इकडे तिकडे आगा शो. हागळे. बेत होता; इतक्यांत हेच दोघे आपल्या माळकास 'या.'' असें म्हणत त्यानें
बेशीजबळ त्यांना बरीच गर्दी झाळेली
स्यांना
समोर दूर दिज्याचा प्रकाश दिसला. टले ब नोकराळा सांगून निपाठे. जातांना ती सोन्याची वाटी नोकराच्या होतांत दिही,
'दिसळी, ते जवळ गेरे तेव्हां त्यांना ल्या अनुरोषानें 'मुझनें ती सोन्याची बाटी नोकराच्या झुढाचें हें बांगणेहि साधूला आवडले
ते तेथें गेळे.
समजलें कीं त्यांच्या स्वागतासाठींच त्यांचे दार वाजवून त्यांनी पाहि
लेंकौ आंत त दिठी आणि 'हणाठा-“ अशा नादी. त्याळा वाटलें द्या मुळाळा खूप
भक्तगण गोळा झासेले आहेत. त्यांनी द्या. कोणी आहे. का? **कोग आहे. आंत! ह प्रद्धां वारा देऊन ब अन्नदेऊन रागबावें. तरी पण त्यानें ऑफ्लें तोंड
दोघांचे स्वागत केळें ब त्यांना घेऊन एका आम्ही पावसाने भिजून कुडकुडत आहोंत. आमच्यावर बरेंच उरकार केढे आहेत. उघडले नाहीं.
मोठ्या वाढ्यांत भाळे. त्यांच्या सत्कारारथ आम्हांठा थोडासा आसरा द्या. तुम्हांला ते. आगी कवी विसरू शकणार नाही. साधूचा राग पाहून मुळ्गा म्हणाला--
एक मोठी मेजवानी विली. फार पुण्य ग्ागेठ,” ते म्हणाले. बर्ग फेड तर कघौंच होणार नाहीं, * साूबराबा, हें मार्शे करणेंतुम्हांळा विचिज्ञ
सर्व कार्यक्रम आरोपल्याबर हे दोघे ओोब्या बेळानें एक नोकर आता, त्यानें सारखे थोर महारमे कोठें कोठे बाटतें नाही £ अहो, हें एक नाटक आहे.
जाण्यास निवाले. यजभानांचा निरोपघेतल्या दार उघडळें आणि ह्या दोषांना घेऊन हल, म्हणूनच हें जग चाललें आहे, आणि आपण दोगे झ्यांतीह दोन पारे
तेव्हां यजमानाला सामानांतीळ सोन्याची आपल्या सालकासमोर उसे केलें. 'फर उपकार झाळे आमच्यावर. संकट आहोंत.
सक वन्य र. आ्रांदोबा
तरउळटबरंच वाटेल ती वाटी
&मळा वाटलें होते, गोड गुरगुटील कृपणाळा
आगळा मुहगा आहे. बरा आहे साधीदार. पाहून." साघूरने विचारलें.
माझ्या शंकांचें निरसन व्हायळा थोडी भ्रदत “होय त्याळा आनंदच होईल. पण
होईंह, पण तूं तर विचित्रच दिसतोस.'' पळा निरोप ऐकून त्याचें मन बदलेल,
साधू म्हणाला. त्याढा वाटेळ कीं नुसतें खरकटे दिल्याचे ।
“बुमच्या शंका दूर करण्यासाठीच तर एवढे कळ ठर पोट भर्‌ दिश्याचे किती !.
माझा सारा प्रयत्न चाच. आहे.'' मुकानें भषिकाचें अधिक कळ म्हणून तो दान घर्म वलोळ्यागगानीचच्या इिका
शका परिष्दार करण्यास सुरवात केली,
“ ज्यानेंआफळे स्वागतकेलेंतोफक्तनांब र्‍ एकच गांवी एक अमीनदार रहात असे. पुरुषाठा मी देईन असें त्यानें वचन दिले.
छौकिकासाटींच हें सर्ब करीत आहे. द्या. “अन्य! बन्य!! माझ्या क्षंका दूर त्या दोन झुळगे होते. दोघे ल्हान वण मोठा मुळगा ते करले मान्य काणार
पायी तो कर्जबाजारी ज्ञाढा आहे. तरीहि दोषांचे भांडण मिटविण्यासाठी बापाने अट
स््याथे डोळे अजून उघडले नाहींत. पण बातढी. म्हणाहा-" तुम्ही दोघे जाऊन
जेन्दां त्याची आवडती सोन्याची झकुनी पाहिलें कोणत्या तरी वियेत प्राविण्य संपादन करून
वाटी चोरीस गेल्याचे कळेल तेष्दां तो दोषामत्यंनाबोळावून त्यांना सर्व इत्टेीचें बा. जो जास्त प्राविष्य मिळवून येळा
उ्षारेह, त्पाळा पुधारण्यासाठींच मी बाटी हासले वांटे कडून दिले. दोघांना आनंद त्याढा मी हा हिरा देईन."
चोरली." र 'क्ञाग. कक्त पुक हिरा उरळा होता. दोघे भाऊ निरनिराळ्या देशांत जाऊन
* अहे जर भाहे तर ती सोन्याची बाटी साधु तेतुष्ट होऊन आपल्या हो हिरा पिढिआत होता आणि तो बिद्याध्ययन करूं ढागळे. मोठा मुलगा
आपात्री काँ दान केठीस! त्या चिक्कू जाऊनपुन्दांतपश्चर्याकूठागठा,
दकत मोट्या धुळाळाच मिळत असे. तो ज्योतिपशाकर शिकून आळा. धाकटा युद्ध-
1 ह किंबा दान करायला देखील बिंदयेत प्राविण्य संपादन करून आळा. पांच
अविकार नव्हता. प्रथा होता बर्ये ळोटल्याबर दोघे परत आळे होते.
अमीनदारानें तो हिरा आपल्या वरंतु ते परत आले. तोपयंत परांत
ुहका चायचे ढरविले. पण पुष्कळच बदल झाळेळा होता, चोरांनी
भाक॒ाठा तें मान्य नव्हतें. त्यानें चापाकडे परांत शिरून घरातल्या सर्व मूल्यवान वस्तं-
'आगितल्या व पुढल्या पिदीच्या कर्त्या बरोबर तो हिरा देखील पळवून नेला होता.
क कय 2...
आपल्या घरून .
चोरून नेळेला भाळ '. लळबागीनें त्यांना ठार करण्याचा यन
परत निळण्यांची जाशा मळा नादीं." 'स्वार्नेजेव्हांजेव्हां केळा तीं अदृश्य होऊं
परतु ती गोष्ट कळल्यावर युद्धविषेत हागळॉ. तोनुतांना संदोधन करून म्हणाळा--
प्रवीण असलेडा धाकटा मुळमा स्वस्थ क खुमची डाळ माझ्याजवळ शिज-
बसायला तयार नब्हता. भावाच्या *इणण्या- णार नाडी. हें सांगा, या रानांत चोर कोठें
बर॒ त्याचा विश्वास बसळा व ठो ईशास्ब 'ग्हलाल! नादी लर मी तुष्दांलाच एके-
दिशेकडे निषाळा. वाटेंत त्याहा एक रान काळा आटेढा ळावीत.” पण भूतें अदश्य
हछागळें, गांवकऱ्यांनीं त्या रानांत जद्मराक्षस हाले ती त्याा पुन्दां दिसळी नांडरींत.
राहातो असें सांगितळें, तर मग तेंच चोर त्वाळा मूक लागळी दोनी. आतां ये
अखणार व चोरीचा माळ पण असणार. आपल्या वाटेला येण!र नाहींत अशवा विचार
त्याच्या मनांची खात्री झञाळी.. लो पका झाडास्बाळी बसून निश्चिलपर्णे
स्थाळा गांवकऱ्यांकडून असे देखी आफ तठ्यार एका भाजूळा ठेवून ब
अमीनदारानें त्या दुःलामुळें अंबरूण धरलें कळळें होतें कीं स्या रानांत जो कोणी बरोक भाणठेली शिदोरी काढून थसळा त्याळा शंका उरढी नाडी. त्यांना फॅस-
होते. दोघां मुहांत कोणी जातत पाविण्य गेळा, परतहा नाहीं, तरी त्यानें त्यांची लागा. तेवा एक भूत त्याच्या पाठीमागून विण्याच्या हेतूनें तो रानाबाहेर आयला
'मिळबिळें यांचा निर्णय करण्याची शक्तीदेखीळ वर्बा केली नाही. त्याने विचार केला हून आले व त्याची लळ्वार डचठन घेऊन निषाठा, भुतांना त्याळा रानागाहेर जातांना
त्याच्या अंगांत डरळी नव्हती, भुतांचेंच मय आहे तर चोर कसे राहतात गेले. त्यानें ती तेख्यार भावल्या सरदाराला बाढिहें. संध्याकाळ झाली, भूतें निरनिराळी
मोठा मुठ्या ज्योतिषशास्त्रांत प्रजीण रानांत ! जे काम चोरांना कातां येतें तेंमळा
जेऊन दिली. सोंगे बेऊन नाचूं हागली.
दोता. त्यानें चोर केळडां भाठे होते ती. कां करतां येणार नाडीं £ चोरिचिंच्न मय
* आतां पादतों बाचा पराकम ! हातांत युतांना कर्षीच वा गोष्टीची कल्पना
बेळ बडिळांना विचारून घेतली आणि असेळ तर माझ्याकडे दी तल्वार्‌ आहेच. 'सहबार असे पर्यंत बातें आमच्यावर अधि- नळती कौ दिवसां त्यांच्या भीतीनें निघून
ठस्या आढल्या रेघा काहून कांडी तरी रानांत शिरल्यांबर्‌ त्याहा भथम काँडीच कार ग्राजरण्याचा प्रय्न केला.” मतांचा गोठेळा मनुष्य रात्रीच्या काळोखांत पुन्हा
सरदार म्हणाहा, त्वा बाजूडा गेईढ. परंतु धाकटा भाऊ एक
आणित केलें आणि म्हणाळा-** चोर ईशान्य दिसळें नाडी. नंठर त्याला वित्रित्र आवाज
खाणें संपल्यावर जेव्दां घाकरवानें तल- काळें कावड पांघरून स्या बाजूला आळा.
दिशेनें एका रानांतून आले. तेथे मुरते पेक येऊं गळे. पण स्मांच्याकडे दुर्यक्ष
बार नाटींशी झाल्याचें पाहिले तेव्हां हें अुतें ती तळ्वार बेउन आपल्याच धुंदीत
राढतात. त्या चोरांनी थुतांन वश कडून करून तो पुढें निबाख. कांडी वेळानें त्याळा
कम सतचिंच असलें पाहिजे. या गोष्टीची नाचत होतीं. ती तळ्वार परस्परांना देत
बेलळें आहे. या सर्व गोष्टींचा बिचार करतां विचित्र भाझती दिस. छागल्या. तीं मते
किचळक क न्नसेळ
घाकर्या माबाढा म्हणाळा-“* माझी दाढी
दे बाबा! चोरांच्या सरदाराच्या द्वातीं गळे. चोरीचा भाळ घरांत ठेवून ते बाहेर दाढ्यांल पोचता केळा. राजाच्या परवानगीने
माझ्या दाढीचा एकच एक केस आव्य. बेक हागले तेव्हां घाकट्या भावाने एकेक तो आपल्या घरचा चोरीचा साक्त ब हिरा
अण तेवव्यावर त्यानें भाम्हां सबीना भाफ्ठा ककत संबोंची डोकी उहविली, उचळल घेऊन गे,
गुळाम करून पेतलें भाहे. तू तर माझी दाही चोर मेल्यावर तो स्वत: भयारांत चोरील्य गेठेला माळ परत मिळाळेळा
सर्ब दाढीच्या दादीच बेतडी आहेस. गेहा, आंत अल्येट धन वडले होतें. तेथे पाहून वापाढा कार आनंद झाळा. त्यांची
आतां आमचा जीवच तुझ्या हातांत आहे.'" लो हिरा होता ब त्याच्या बावाच्या घरून तब्येत धुधारळी व त्यानें अंथरून सोडलें,
“ तुम्हांहा गुळाम करून मल्या काय बरून आणलेली प्रस्येक वस्तु होती. तो दोषां पुळांना बोळावून तो म्हणाढा-'' आतां
करायचे भाहे! फक्त चोर कोठें भाहेत दें राजाकडे गेळा ब त्यानें चोरांनो चोरी करून ह्वा दिर कोणाला द्यायचा, द्वा प्रश्न तर अजून
मव्ा सांग! लू मळा एकदां दालविलेर एकत करून ठेवळेल्या भाळाची वर्दी राजाळा सुद्ळाच नाहो."
तर मी. तुझी ब तुझ्या अनुयायांची सुटका 'डिळी. ती गुप्त गुढा दाखवायला म्री तयार *“ ह्यांत भांडण करण्याचें कारण
करुन देईन. तूं एवढी मदत केलीसतर्‌ आहें असें देलीळ त्यानें स्वांगितळें, शुहेत काय ! दा मोठ्या भावाहाच मिळाळा
होती, घाकटा भाऊ देखीळ त्यांच्या बरोबर तुझ्यावर भजिकार गाजवणारा कोणी उरणार आ्ञाच्या बापाकडून चोरी करून नेलेला माळ बाहिजे. पूमीपासून ओ अषात आाहे तो
नाचू ागळा, मृतांनी स्पाढा ओळखले नाही”! धाकट्या भाबानें त्याला धीरदिळा.. आ डचद्धल ने्दून व बाकी माळ आणून मोडण्याची गर॒ज काय !'' धाकटा म्हणाला,
नादी. नाचत असतां त्यांनी त्याच्या दातात भुतांचा सरदार म्हणाळा-'* चोर चोरी 'गाआानें ज्याचा त्याच्याकडे पोचता करावा बिया संपादून केल्यापासून त्याला कर्तब-
नकळत त्यांची तढ्यार दिली. तळबार हाती कराबढा गेळे आहेत. त्यांच्या येळींत
येतांच तो. भुतांच्या सरदारांच्या अंगावर त्यांचा नायक धरून एकूण दद्दाजण आहेत.”
अश्ञी त्यानें राजाजवळ विनेति केली. गारीचा हिरा ळामळा होता. म्हणून
तुन पढळा. त्याची दादी धरून त्यानें असें सांगून मृतांचा सरदार धाकटया राजांचे क्ियाई त्याच्याबरोबर गेले. त्याच्या विचारांतळा कोतेपणा नाद्दींसा
आओढळी ब एक वार्‌ केला. दादी काठी आावाढा चोरांच्या गुरेननीक घेऊन गेळा. 'अंबारांतळा सर्व भा घेऊन त्यांनीं राज- झाल्य होता.
जाऊन त्यांच्या हातांत भाळी. घाकटा एका झाडाभाड उभा राहून चोर
सुतांचा सरदार ओरंडेळा-" अरे माजी येण्याची वाट पाह हागळा.
दाढी !'१ भुते घावरून गेली. आदल्या उबाडण्याच्या घुमारास चोर चोरी करून
सरदाराची ती दुर्गत पाहून तीं तेथून पळून परत आले. गुहेचें दार ल्यांनौ उघडले.
गेळॉ. सरदार गयाचबा करून हात जोडून आंत जिना होता. ते जिना उठरून आंत

चांदोचा
बुक गांवाहून दुसऱ्या गांवीं जात असतां
एका झाडाखाली एक तरुण बसठेला स्याडा
'हिसळा. त्याचें बय खुारें बीस वर्वे असेल.
हले गिड्डा होता. ठरी त्याच्याजरळ जाऊन
स्वार्ने त्याहा विचारलें-'' चाळ, कोण रे
तै.? असा एकटा येथें कां भसळा आहेस !
वॉड उतरळेळें दिसतें आहे.”
लो तरुण म्हणाळा-“ माझे नांव चगन-
1
नांबाचा ऐक रमत परहस्थ होता, तर ते. तिल्य पसंत पडत नसे. जांवबाळा- काठ आहे. या जवळच्याच गांवी मी राहातो,
स्याळा सत्यबती नांबाची एकुळती एक देखीळ सासूच्या क्ांत राद्वायची तयारी मझ्या वढिांचें नांब रोशनल्मळ असें आहे,
मुलगी होती. वारख म्हणून कोणी मुळ्गा असेल तर त्यानें माबे. अश्ची द्वोती षरांतळी. आझे वदीळ माझ्यावर नेट्मीं रागावठेले
नख्रल्यामुळें त्यानें आपल्या मुलीचें लय परिस्थिति. आणि लेतांपळेठे असतात. हणतात.
कोणत्या तरी होतकरू तरुणाशो करून भीमसेननें दोघांचाषांकडे सांगून ठेवलें स्मगठें! एका श्री्मताचा जावा! होणार
*कुकट याचें जिणे. या गिज्ुुयाहा भापली
देऊन त्याळा घरजावई करून घेण्याचे होतें कौ मुलीला प्यादे चांगलें स्थळ मुर्तीच कोणी देणार नाहीं. मग हुंढा आहेस से. चांगळा घनयोंग आहे. सर्ब
ठरबिळें. खरोखरी टी गोष्ट तेबटी कठीण मिळालें तर पहा, मुराकडे पनदोळ्त झटून मिळणार!' विट्टन गेळों आहे मी चुश््यासमोर हात जोडून उमे राहतील, चळ
नव्हती. परँतु ती गोष्टच अशक्‍य ठरली. असलीच पाहिजे असें कांहीं नाही, अुंढीच्या निवारा, म्हणून घर सोडन निपाले आहें, मझ्या बरोबर."
त्याचें एक कारण होतें. भीमसेनची जोगता मुळ्या असल्या व्ही पुरे. एण जाव- भजुरी करून पोट मरलें लरी नाठेळ."' ले ऐकून चमनळाळला हा कोणी तरी
आयक रामेश्वरी एक भांडलोर कर्दश्ञा यानें आमच्याकडे रडावे एवढी अट मात्र * अरे रोप्नहाळचा मुळ्या चननळाळ देवदूतच असावा असें वाटलें. दोघे निषाले,
द्ोती. भीमसेन घराबाहेर किती गरजळा व राहीळ. झुलानें भाम्डी सांगू. तसे सहावे ब तूचका! पाह तर दे तुझा हात!''वर- वाढेल तो गृद्दस्थ चभनळाळला म्हणाळा-
आपल्या शक्‍तीचा आणि धनाचा गर्व इतरां- करां असे देखीड आम्दांडा वाटवे. शोषनार्थ निघाठेला तो मनुष्य चसनळाळचा * ज्ॉपयेत कोणी तुझ्य़ा उंची इतका बांकून
समोर त्यानें किती दाखविळा तरी घरांत एक जणानें विचार केळ, ह्म ठरवून डात आपल्या हातांत बेऊन हस्त सावृदरिकळ वस्याझ्ी बोळणार्‌ नाहीं तॉक्येत तूं कांडी
मात्र बायकोसमोर तो पानाखाठचें माजर दिळें तर चांगळी दक्षिणा मिळेल. म्हणून णं कांदी त्याला मादील आदे. असें उत्तर देऊ नकोस.''
असे. ती कोणाचें कधीं ऐकत नसे. नवरा तो गांबोगांवे वरशोधनार्थ टिंडरे लागळा. 'दाखबीत हात पाहूं हागळा. थोळ्या वेळाने त्या मुळाळा आपल्या घरीं बसायळा
स्वतःच्या अकलेममाणे कर्षी कांडी करी पग त्याळा योम्यवर मिळाडा नाहो. तो. व्ट्जाढा-“ तुझ्या बापाला वेडबीड तर नादी सांगून तों भीमसेंनच्या घरी गेळा व त्याच्या
नर व्यांदोबा
बायकोला न्हणाला-*“ वहिनी ! पह] तुमच्या तिची पर्वा केडी नाही. बांकूनजज
ती
मुढौओोगता असा घंदर वर पाहून आणला त्याच्याशीं बोळली नाहीं तोपर्यंत त्यानें
आहे कीं तुम्ही पाहून धकच व्हाळ, होय, उत्तर पण बिळेनाहीं, ळय झालें ब वर्‌-
पण थोडा ठेंगणा आहे.' बब्ूला देवाच्या द्शनाळ्या घेऊन गेले.
*हृंगणा असल्य म्हणून काय झालें £ आाटेंतर तिनें झुळ्गा ढरवून देणाच्या
बरेंच झालें. सांगितेहेलें ऐकेळ तरी." माणसाळा गोढावून विचारले-“ काय हो.
राजेश्वरी *हणाळी, आऊल्ली! नेहमीं का असें बांकून बोलावे ग्वा म्मळ्ग्ग्म्ा
“अगदी कसे! माझ्या तोंढांतळेच स्मगणार्‌ ! त्रास आहे बुवा. चिश्परच्श ग्रानदेवीच्या देवळांत सत्यप्रिय ज्योतिषी म्हणाळा-'' हें पदा, मी आपल्या
शब्द काढून घेतले आणखी हेंपहा बहिनी, शर्व देवळाच्या दारांत पोंचले. दार
नांवाचा दुक पुजारी होता. गांवांत भेत्रवळानें तुळा पक हश्य दाखवतो. नतर
त्याच्याजवळ बांकून बोळल्याधिवाय नाहीं हान व डे ठेंगणेंच होतें. शर्व वांकून कोणाचें भांडण झालें कीं लोक त्याच्याकडे मी विचारल्या प्रश्नाचे तूं ठीक ठीक उततर
उत्तर देत हो. ठेंगणा आहे. ना अरा, आंत. गाभान्यांत गेले. पण चमनलाळ 'निबाढा सांगायळा धांबत. * कधी कोणा- दिढेस तर मी तुझें भविष्य सांग. शकेन."
म्हणून!" तो गृदत्थ म्हणाला. बांकल्याशिवायच आंत गेका. शो मनुष्य त्या गोष्टील कबूळ झाळा.
कडून बाबदळ लोबदला जेत नसे.
“स्यांत कादरी हरकत नाहीं, जरा *“ बाढिळेंततोदेवासमोर देखीळ आपढी
ह्यांची भसिद्धी राजांच्या कांनाबर गाढवा पाहतां (बाळा डोळ्यासमोर एक
बांकून बोळलें की झालें.'' राजेश्वरी म्हणाली. मान वांकवील नादी. मग आपल्यासमोर देलीट गेढी. राजानें त्याची परीक्षा घेण्या- सुंदर राजवाडा दिसळा. इतक्यांत आवाड
मुळाळा पाहिलें व राजेश्वरीला मुलगा बांकवीळ का! !'' मुळ्गा ठरवून आणणारा साठी मैत्यांचा सडा घेतळा व वेश पालटून गडगड लागळें य विजा त्मळे लागल्या
पसंत पण पडळ. स्ह्यभेडपांतच जांववावर माणूस म्हणाळा. तें ऐकून राजेश्वरीच्या देवळांत गेळा. पूजा करून देवासमोर जें ज्ञाणि त्याच्या पाठोपाठ मुसळधार दृष्टी
आपला अधिकार ग्राजवूं हागळी ती. परतु तोंडाळ कुदपच पडलें, काडी ठेवाबेलें बाटले ते ठेवून राजा ब मंत्री होऊन तो राजदाडा एकाएकीं कोसळल्या.
बुदयाःयाचा निरोर घेऊन परतले. “यांचा अर्ध काय?” ज्योतिप्याने
स्वा गांवचे गांवकरी जवळच्या रानांतून ह्याढा विचारें,
। झाकडे तोडून आणीत. पुकदां एक जण “मळा नाहीं मादीत, तै*डीच सांगा!"
'हाकटे झोडून आणोत असतां त्याला एका हो मनुष्य म्हणाळा,
झाडाखाली एक ज्योतिषी दिसा. त्यानें “लर मग तेंच तुझे भविष्य समज!”
खाला हात दाखवून माझलें मविप्य विचारलें. असें सांगूनज्योतिष्यानें त्याह्य एक दगडाची
तो देखीठ एक दगडी पुतळा झाला.
. तेंबे गेळे आणि त्याठा त्यांनीं
आणखी घोड्या वेळाने तिसरा मनुष्य «बोळ, कोण तूं? येथे तुझें काय
त्याच वाटेनें आत्य. त्यानें त्या ज्योतिथ्याळा कान?”
आफला दात दाखविला. तेब्हां ज्योतिच्यानें हे म्हमाळा-*“मी ज्योतिषी आहें.
त्याच्या पूवी आाढेल्या दोबांच्या पुतळ्यांकडे मविष्य विच्यारणाराळा मी एक ह्य
बोट दाखवून एक इश्य त्याला दाश्रक्लिं, दाखवितो व त्याचा भर्थ कचरतो. ढीक
स्याडा पक म्हातारा दिसळा. स्याच्या अर्ध सांगणाराठा मी त्याचें मविष्य सांगतो,
पाटीवर शक मोठें ओके होतें ब ते त्याला आ कोणी अर्थ सांगू शकत नाहीं ते
उच्ललबत नव्हते. तरी तो शाढाखालच्या यासारखे दगड होऊन जातात."
काटक्या गोळा करण्यासाठी बाकत होता व हे. ऐकून सर्व पावून गेले व भागे
पुन्दां उभा राहून त्या काटक्या भोळीत झले, सल्यप्रियकडे येऊन €णाठे-" आता
खुपसत दोता, शेवर्टी तो "हातारा पुका- तूच्न कांढां नार्ग काढ !''
स्त करून टाकलें. थोड्या वेळानें त्याच एकी खालीं पडटा. * बाहातों मी, घाबरू नका !'' सतत्यपिय आदर कील आहेस याचें कारण काय!
बाटेनें आणाच्या आणखी पका माणश्षानें त्या दृश्याचा अर्थ देखीक तो मनुष्य त्यांना म्हूणाळा आणि त्यानें ₹ मनाचे हा खोटा विलय नळा ताही भाबहत व
त्या ज्योतिप्याळा स्याचें मविप्य विचारलें पहिल्या दोघांममार्णेच सांगू शकल्या नाही. कहवांबान करून देऊन त्यांना परत घरौं असल्या भाणसांची डाळ येथें शिजत नाही,"
ज्योतिष्यानें पदिल्या साणसाठा सांगितल्या- म्हणून तो देखीक दगड झाळ्य. बाटविठे.दुसऱ्या दिवशी तो त्या ज्योतिष्याकडे «खोटा विनय नाहीं ज्योतिपीजुबा,
प्रमाणें मंत्रबळानें एक हश्य दाखविलें. या. सें दृश्य पका चवथ्या हा$ूड तोळ्यानें केस. हो त्यात म्हणाळा _' ज्यातिपीमुवा !
मळा देखीळ थोडे ज्योतिपशाख कळतें ब
खेपेस स्पाळा एक हजार फूट उंच असा एक दुरून पांहिळें अ तो तेथून घाबरून फळूनच कब ग्रांवकरी घाबरून गेले आहेत. या मंत्रतंत्र येतात. तुम्हांळा पाह]ल्याबर तुमच्या-
बृक्ष दिसळा. त्या झाडावर एक ह. गोळा. भाँबमर बाडेती पसरडी कौ रानांत दगडांच्या सूलींना पुन्हां मनुष्य रूप देऊन विषयी माझ्या मनांत राग उत्तन्न झोला
ससाणा आळा आणि श्ञाडावर बसडेल्या एक मांत्रिक झाडाखाठीं बसळेढा आहे व स्वा विचार्‍्यांचें रक्षण करा.” मिवनें नादी. कारण तुमच्या मनांत मळा दुष्टयणा
लहान लहान पक्ष्यांना खाऊं कागळा, भविष्य सांगण्यासाठी जो कोणी त्याच्याकडे 'ब्लिंति केळी. दिसत नाहीं. दुष्टबगा असता तर तुम्ही
ज्योविप्यानें त्या माणसाला त्याचा अर्थ जाढो स्थळा दो दगडाची मूर्त कळून तैं टेकून मांत्रिक न्हजाळा-* तूंच या त्यांना दगड करून टाक्याऐवजी भत्मच
विचारहा, तो म्हणाळा-“' मळा नाहीं डाकतो. गांबकऱ्यांपेको कांडी निषळ्या गांबबा मुल्य नायक आहेस का? सर्व करून टाकलें असतें. दुष्टपणा वाटण्यासारखे
माहीत, तुम्हीच सांगा !" छातीचे खोक सरळ तो ज्णोतिषी असला औत असतां तूंच एकटा येऊन साझा पुबढा डुभच्याकडे आहे तरी काय असें! न्हणून
आर,
बहिडी खु्ति हृळळी व तो पटिळा लाकूड- अुक्त करून नेतो, तोच ज्ञानी !'' सल्य-
आणून आमचें मविष्य अदृष्ट ठेवे ते. तोड्या जिवेत झाला. प्रिवनें एवढे म्हटल्याबरोबर तो तिसरा
कांडी कारण असेळ म्हणूनच. मंग अश्या मांजिकानें दुसरें दृश दाल्बवून सत्य- मनुष्य देखीक जिवंत झाला.
भवितल्याविषयीं औत्द्रक्य दाखविणे चुकीचे 'बियह्म त्याचा अर्थ विचारल्य मांत्रिक हंसत स्मित करून म्हणाहा--
आहे, असें महा बाटतें.”. * ज्ञाढावर बसलेले सर्व ढड!न लहान “ सत््यप्रिय! लू स्वतःशें भविष्य विचारलें
“ठीक! या तीन शिळासूतींना पुन्हां बही मोळ्या भावल्या ळोकांसारखे आहेत. नसलेंस तरी मी तुश्ञें भविष्य वर्तवून ठेवतो.
मनुष्यरूग मिळावे एबढेंच तुळा पाहिजे अ ल्यांची शिकार करणारा ससाणा ऐक, उद्या तुळा राजा दरबारांत योळावील
नाढीं का! तसें असेळ तर या तिघांनी म्हणजे दुष्ट अत्याचारी. अगांत टेंच चाल. ब तुझा दरबारांत सत्कार करील. तुझ्या
अ जें रश्य पाढिलें त्यांचा अर्ध तूंच सांग.. आहे. पुक मनुष्य हजारो. मनुध्यांचें योग्यतेची परीक्षा करण्यासाठीच राजानें
तुग देखीळ त्यांचा अर्थ सांगला आल्य 'क्लोषण या जगांत करीत आहे, त्याने मद्य नेमळें होतें. मी. ज्योतिपी नसून
नादीं तर त्यांच्या रांगेला तुर देखीठ
ह उत्तर दिल्याबरोबर दुसरा मनुष्य पुक मांत्रिक आहें. उद्यां तुळा राजानें
अभे रदावें हागेळ.'' ज्योतिषी म्हणारा.
बिवेत झाळा. बोलळ्यवणें पाडविळें कीं लूँराजाच्या दरबारांत
“मठा कवूळ! बोडा, काय प्न आहे.
की विषयी माझ्या मनांत आदर उत्पल तुमचा !' सत्यम्रियनें विचारलें, तिक्वरें हृस्थ पाहून सत्यप्रिय *हणाळा- अवश्य ब्रा.''
शाहा भाहे ब म्हणूनच भरी तुमच्याजवळ तेब्ढां मांत्रिकाने मंत्रबळानें ते पहिले “हा. मनुष्यस्वभाव आहे. मनुष्यास या राजानें दुखऱ्या दिवशीं सस्त्रपिय थाळा
बिनेति केळी.'। सत्यप्रिय म्हणाठा, राजचाळ्याचें हश्य दालकिठें ब त्यांचा अर्थ 'बगांत स्वतःचे आयुष्य भाररूप झालें असून दरबारांत बोलावून त्याचा सत्कार केला.
'डीक! तरमग तुरा आपलें भविष्य बिचारळा. देलीळ त्याचा मोड ब आझ्रा सुटत नाही. तेव्हां पासून सत्यमिथची कीर्ति राज्यभर
पहावयाचें आहे का?” ज्योतिप्यानें विचारलें. सत्यमिय *हणाळा-““या राजबाळ्यांत डो वेळीच जगाच्या मोटपाझांलून स्वत:छा पसरली.
“नाडी बुबा!” सल्यव्रिय म्हणाळा. सर्व सुखसोयी आहेत. वरद स्वाचा पाया.
*सर्क जग ज्या साठीं तळमळत तें. डळमळीत आहे. म्हणून पाऊस पढल्या-
भविष्य जाणण्याची तुझ्या भनांते इच्छा अरोबर तो राजवाडा कोसळला. अद्ाच
नाहीं !' जगाचा बीर आळा आहे का तन्हेने मनुप्याचें आयुष्य खल्संगाच्या बळकर
तुद्य ?'/ ज्योतिष्यानें विचारले. पायावर आधारळेलें नसेड तर दुष्ट व्येक
सल्यम्रिय म्हणाळा-“ बेराग्य वाटण्याचे त्याच्या जीबिताचें भातेरे केल्याशिवाय
कारणच काय! देवानें या जगांत जन्माला राहणार्‌ नाद्टीत." तें उत्तर संवश्याबरोबर ।
नांदाया व
ग राजबाढ्यांत त्यानें बेटाबर कोणी तरी परदेशी आला. एक
आंघोळ केल्यावर त्याठा राजव्खे देण्यांत राजा अस्षेह तर आम्हीं सत्वी होऊं असें
त्यानें सांगिठळें, राजा निरंकुश होऊं नये
स्वानें त्योकांना बिचारळें-“ मळा राजाअसें वाटत असेळ तर दर वषी राजा
करून घेण्याचें कारण काय! मी तुम्हांला बदेळांवा आणि तो राजा वुमच्यापैकी
ओळखत नाही ब तुप्दी मठा झोळलखत कोणी नसून परकीय असेल तर त्याचा
बांडी. एकाएकी माझें जहाज समुद्रांत राज्य कारभार निष्पक्ष राहील असे स्थाने
एका जढाजाच्या म्यापार्‍्याकडे वामास बणूनच वामान्य एकटा बांचढा. तो पोहून बुझलें ब दैवयोगाने मी तुमच्या बेटाच्या सां होतें. तेब्दांपासून आम्ही
नांवाचा एक गुळाम दोता. त्याने किनाभ्याडा आळा. किनाऱ्या येऊन लागलो." आमच्या देझांत असा कोणी अनोळस्ब्री
आपल्या माळकाची धामाणिकपणानें कित्येक तैं एक बेट दोतें. बामान्य पाढण्यासाठी तेव्हा त्या डोकांनी आपल्या देशाथे परदेशी आळा म्हणजे त्याळा आपळा राजा
अर्धे सेवा केली ब त्याद्ुळें न्यापाच्याका निघाला. त्यास्थ एक नगर दिसले, बाजार बर्णन केळे. भावील वर्धे त्या देशांत कू ळागळॉ.. एक बर्ष झाल्यावर त्याल्य
त्याच्या पंथांत पु"्कळ कायदा शाहा, अक्षा पेठेत ळोकांची गर्दी! होती. वामास्गरा कोणाचेच नियमित राज्य नव्हते. भामच्या भा*्दी गादी बरून काडून अवळच्या
स््वामिमक्त गुळामाठा गुडामींतून मुक्त असें वारळें कौ ठोक शए्णुकांही त्याळाच
करण्याचे ठरवून तो त्याळा *<णाला- भेटण्यासाठी एकत्र झ्ञाळे आहेत. तो अवळ
*ब्रामाम्ग ! मी तुळा पक जद्ाज बक्षिस आश्याधरोबर “महाराज की अय!" असा
देतो, आज वासून तूं स्वतंत्र आहेस. जयबोप स्मेकांनीं केला, आमान्य चकित
पुरी आयुष्य सुखाने घाळव.”' होउन स्वत:शीच म्हणाठा-*“हे लोक मला
यामास्गने ,आपल्या माळकाचे आभार पाहून कोणी दुखराच समजून जयजयकार
आतून व्यापार करायहा सुरवात केली. करीत आहेत."
त्याळा पढिश्यांचे खेपेस यश मिळालें ळोक त्याच्या चारी बाजूला घोळका
नाहीं. सवुदांत आदळ आले ब त्याचें करून उने राहाठे. एक खजवकेडा इत्ती
जहाज माळासकट वुडलें. खलाशी देखील: तेवल्यांत तेथें आळा. झोकांनीं वामान्गल्या
पाण्यांत बुढून गेळे. ईव्वराची कृपा आदरूर्वक हत्तीवर बसविलें आणि त्याला

शी. श्षागडावाहे वास्नीस


रानांत पाठवून देतों ब क
राजाचा शोष बेटावर त्यानें मनांत बोजल्याप्रमाणें ठागवड
कू. ळागतो. करण्यास ब फळ झाडें लावण्यास सुरवात
अक्या तःहेनें बावीस राजांनी स्या बेटावर केठी, एक वर्ष संपत आठे तोपयंत त्या
राज्य केलें, वामान्ग तेबीसवां राजा होता. रानांत एका नवीन वस्ती निर्माण झाला,
बामान्गळा आतां राज्यसुख् काय मिळ- लें नगर इतकें सुंदर होतें की तें नगर
मार? त्या बेटा शेजारच्या आणखी निर्माण करण्याच्या कार्मी ज्या खेकांनी
एका बेडाकर तें रान होतें. त्या बेटावर मदृत केळी दोती त्या सर्वांनी त्याच नगरांत
फुका जहाजात किंवा होडक्यांत बसून राहण्याचे ठरविलें,
जाबें त्ागे, एव क्ष संपले, बामाऱ्ग त्या नव्या
बामान्गनें सर्ब रान नीट पाहून घेतलें. नगरीत रहायळा गेळा. त्याच्या बरोबर
ह्या रानांत जिबंत राहणें मनुष्याल्या अश्यक्य जुन्या नगरांतले अनेक नागरिक निघाळे. मारीच्या गॉंह्ून सारा १तांत ऐकून डपकार्‌ केंठेस. भ्रस्य, 'न्स वीरा |" असें
होतें. परँतु स्था रानांत लाकूड फाटा पुष्कळ जुन्या तगरांतील ढोकांना आपली जुनी रामाल्य फार भानंद झाला. तो ब्ढणून रामानें मारुतीला मिठी भारी,
मिळे व शेतकीची कार्मे करायका पुष्कळ बस्ती सोडवेना. म्हणून त्यांनीं मोठी सभा व्हणाळा-''मारुतीने खरोखरच फार मोठी नंतर तो सुमीबाकडे बून *दणाला-
सोयी होत्या, झाडे तोडून पक नवीन भरवून दोस्दी शहरांचा बामास्य होच कामगिरी केढी आहे. हें काम फक्त १५ अपीवा, सीतेचा शोध ढागठा. तेथें
बसाइत स्थापन करणें देखीरः शक्य होतें. कायमचा राजा राहीळ असा कठरा यास अरुत्नन्त, वायुदेव व भारती झ्यांच्या कडूनच जाऊन सीतेला मुक्त करणें आतां सोपें शाळे
बामान्गने स्याळा त्या रानांत पुढें ं केळा. तेन्हा पासून बामार्य दोऱ्डी नगराचा होण्यासारखे आहे. बाझी कोणीहि ते करूं आहे. ब एक मोटी भडचश मळा बारते.
क्षी तरी जावेच लागणार हेंभोळखून त्या राजा झाळा. शकणार नादीं आणि त्यापनाणें मारतीने तें. आरती उडी मारून समुद पार गेळा. पण
केलें. त्यानें ळंकेत सीतेळा झोन काढले. हें सर्वांना कसें शक्‍य होईळ !'
ह्यानंतर अर्‍्याच राक्षसांना ठार करून भाणि झुमीव *्हणाळा-“ समुद्र पार करणें
साऱ्या ढंकेत्य आग छावून तो जिवेत परत कोणाळा शक्य नाहीं आणि समुद्र पार्‌ केल्या-
आल्य. मारुते! तूं सीतेचें रक्षण केलेस. शिवाय ठंकेंत जञाणें झकय नाहीं. मग एकच
ह्लेव्य माझी येण्याची वार्त सांगून धीर उपाय आदे. तो म्हणजे सथुदाबर पूळ गांप्णे
हिळास. झाबास! तूं माझ्यावर फार मोठे तो कसा काय बांधता येईळ ! ।
मोठें शहर आहे. चोहो बाजूनें तर असून मुडुर्व उत्तम आहे. द्या मुडरतांबर कार्यसिद्धीचा
चार दिशांना चार मजवूत दरवाजे आहेत. यग आहे. कारण साझा अन्म पुनर्वसु
दारावर भाठडी महर सतत लढा पाहारा क्षेत्रावर झाला चाहे. आणि आज चाहे.
असतो. तटबंदी पासून झर वस्तीपमैत मोठा उत्तरा फास्गुनो. म्हणजे तें मळा अनुकूठ
भाकार आहे. त्यागतर चोढो बाजूनें खोळ असेंच नक्षत्र भाहे. ब्यास्तब भाज तैन्यातह
खंदक आहे. खंदकावरून ज्ञाण्यास ळाकडी कूच करले मळा फायपार्ये वाटते
बू भाहेत. ते बंत्राच्या साहयाने उचळेळे नंतर रामानें.खेनापती नील याळा सांगितलें
जालात. चवुरंग सैन्य नेहमी सन्ञ असतें. काँ सैल्याळा बोस्ब भादेश देऊन कोगी
एकटे असलें तरी मी खंदकावरीळ पूळ कोणी काय काय कामे कराबयाची नीट
मोडून टाकळे आहेत. बरेच महाळ आळून समजावून सवांग. सैन्याचे संचाळन श्षाळें
उच्बस्त करून टाकळे आहेत. बच्याच उत्तन तन्हेने पादि जे.
पराक्रमी ब झशक्तिझाठी राक्षसांना मारून रामाची जाहाशिरोधार्य मातून स्रपीवाने
तपश्वर्या करून ब समुद्राळा वळवून टाकलें आहे. त्याधळें ढकेक्र तारी करणें सेनापती नीकझा सैऱ्य सज्ज करून कुच जात अत्ता वाटेंत लक्ष्मण रामाळा
घेऊन, नाहीं तर त्याहा अटवून कोणत्या अगदी सो झाळें आहे. महा चाटते छंका करण्बांची आज्ञा दिळी. सर्व पानरें झाढा-न्हणाका-' राक्षसांच्या भूळ नक्षत्रावर पूम-
सरी मार्गानें ळंकेत गेळें पाहिजेच, राम शिकण्यास आतां फार मोठ्या सैन्याची कडून डोंगरावरून उड्छा मारीत मारीत येऊन केवूची छाया पडळी आहे. तेव्हां राक्षप्रांचा
व्हणाळा. अरूतीदरि नाडी. आपल्याकढीळ निवडक हर झाली आणि नायकाच्या इशार्‍यावर- नाक्ष होण्याची चिन्हें तवष्ट दिसत आहेत.
बीर ते काम सदजी करूं शकती. भाता
*“मारुते, ळंकेत्ी सविस्तर माहिती सांग. प्रमाणें दक्षिणेकडे चाढं. कागी. रावणाचा बघ झाळा म्हणजे सीतेची पुटका
सैन्य किती आहे, ठिकठिकाणचा पाहारा ुर्त पाहून आपण अंगद नढनीह्यदिकांना कार वूरचा पवास असल्यानें मारुतीने होईळ आणि तुम्ही दोघें आनंदाने अयोध्येला
कसा काय आहे! तगराचा प्राकार कता. आज्ञा ध्यावी. रामाळा ब अंगदानें हद॒भणाळा खांद्यावर पर्त नळी."
आहे. सर्व, सर्व सांग, राम म्हणाहा, “ठीक जाहे. आतां शक्‍य तेवव्या बेतले. त्यांच्या मागें पुढं सारी वानरसेना नाचत बागडत, झाडाच्या फांथा तोडीत,
मारती म्हणाठा-“ रामराया, लेकेचें लबकरंच त्वांरी करून ळंका ताब्यांत वेतढी रावण बाची गर्जना करीत चाड. छागळी, कळे खात, मध पीठ, पर्वत, नथा, जंगले,
जेबढें वर्णन करावें तेवढें बोडेंच आहे. बाहिजे." झुम्ोबाकडे वळून राम क्राळसी आनर भेड्ट पम, नीळ, कुलद वारकरीत बानर सेना महेन्द पर्वताच्या पाब-
रावणाची भजा सुल्ला समाधानाने नांदत म्हणाळ्य-“' मातांच कूच करून गेलें पाहिजे, बोरे आवाडीबर राहून मार्ग व्यवस्था श्याचीं समुद्र तरापर्यंत येऊन ठेवठी. तेथें
आहे. ठेका त्रिकूडपर्वतावर बसलेले एक फार सैन्यास सऱ्ञ होण्याची आज्ञा दे. आताचा करीत होते. राम, लक्ष्मण व॒सुम्रीव पर्वतावर चढून

(१ श्रकि आांदोबा ७07205:
बिआम_ करण्याची आज्ञा होतांच सर्व
बानर इकडे तिकडे हिंडून भोरडा कळू
छागळे. त्याच्या त्या ओोरख्यापुढे समुद
गर्जकासुद्धां फिकी पडळी. त्या सर्व दानाची
ब्यवस्था पाढण्यार्चे काम नीठनें त्वतःकडे
ठेविळे व रक्षणाचें काम मैन्द आणि द्विविद
श्ांच्याकडे सोगविलळें.
राम हक्ष्मण दोघेहि त्या अथांग सागरा-
कडे पाहात उमे होते. सागराचा बिद्तार्‌
पाहून तो तरून आणे त्यांना दुरापास्ञ बार्त
होतें. ते दोघे खिन्न होऊन सद्ध्राकडे पहात.
होते. अशा. स्थितीत सीतेच्या वियोग
टेहळणी करून आले. नतर किनाऱ्यावरून दुःखानें राम बिह झाळा. ल्हनणानें त्याका
निरीक्षण केलें. त्यांना समोर अथांग पसर- बराच धीर देऊन समजाविले ब सूर्वात्त
ळेळा समुद्रच सधुद्र दिसत होता, त्याळा होत असलेला दाखवून स्याळा सायं संध्या
पाहून पुप्रीब 'दणाळा-“ आतां हा समुद्र करण्याची आठवण करून दिळी.
पार करण्याचा कांढीं तरी मार्ग झोधून ककेंतून मास्ती निघून गेश्यानेर
काळा पाहिजे.!' नंतर तुीवानें सर्ब राबणाठा विचार पडला की. हा माख्ती
सैऱ्याहा आज्ञा दिली की घुदोळ आज्ञा रामाळा घेऊन आल्यावर काय होईिळ.
होईपयेत सर्वीनी येथेंच बसा, आणि त्यानें आपल्या भेष्ठ राक्षसांना ओल्मविळें व
पस्येकानें आपल्या तुकडीच्या आसपासच व्हणाळा-“ ळैका उंच अशा व्रिकूर पर्वतावर
राह्वावे, मिण्याचें कांदीं कारण नाही. आहे. अबांग पसरळेळा खागर सर्व बाजूने
'कारण झत्रपासून रक्षण करण्यासाठी शूर तिचें रक्षण करीत आहे. संरक्षक दब्धद्धां
श्षिपाई निवुक्त केळे आहेत. सवर्क पाहारा देत आहे. पुवे जळून बुद्धा
बयांदोवा >
'स्यात्या काय कल्पना आपल्या पराक्रमाची
अटवून टाकी आणि त्याचें सैन्य घाडब)ड
करीत टकेंल शिरेढ. द्वा सर्व संकटांतून आणि झर ब सैन्यबळांची”".
लंकेचें रक्षण करणें भगदीं अर्री आहे. एकाचें गोळणे संरतांच भहरत नांबाचा
विचार करून सांगा, ह्यावर आतां काय दुसरा राक्षस उठडा व प्हणाढा-' आम्ही
उषाब कराबा तो.'” देव मानवांना, गंधर्व ना जिथे मीत
ह्यावर क्योबृद्ध अनुभवी राक्तस रावणाळा नांदी तिर्थे श्या वानरांचें काय अय£
धीर देत. म्हणाळे-* राक्षसाविपते, असें आ. त्यावेळी बेकिकीर दोतों. *्दणून,
निराक्ष होण्याचें कारण नादीं. भाषल्बा नाहींतर काय त्या हनुमानाची छाती
अवळ तुळ सेन्ययळ आहे. अनेक घर झोती. कॅकेत पाऊ टाकण्याची, आवण
बीर भापल्या यैन्यांत आदेत. आपण श्वतः आज्ञा करा. भरी सर्व बानरांना यमल्ोकी
लिन्दढी ळोकांत पराकभ गाजवून आळा आठवितो..
आहांत, यक्ष, कुबेरांच्याकडून पुष्रकविमान दुर्ग म्हणाळा-' त्या उद्दण्ड मात्तीने
क्षद्रक एक भाकड समुद्रावरून उद्टीमारून घेऊन आळा आहांत. बासुकी, लक्षक वगैरे आमच्या राजाचा भारी अपमान केला आहे. श्ारखे करून तो पुन्दां * णाळा-' नाहीं
येथे आळे. आपल्यांती ह काँदी बीर राक्षश्रांशी नागराज आपल्या आधीन आहेत, अपार स्याहा क्षमा करणें शक्ष्य नाही. आज्ञा तर आणखी पक उपाय मळा ध्रुचतो आहे,
युळ, करून त्यानें त्यांना मारून टाकलें, शक्तिवान काटकेयाखा सुद्धा भापज दारबिळे करावी महाराज! पुकटा लेव वानराचा कामख्याल्या मनुष्यरूप देऊन रामाकडे
जगाराची व बनवाटिकांची नासचूस केढी आहेत. वळून, वम आपल्या आधीन भाहेत.. जाश्व करून येते! मो." वार्बून देऊं या ब स्याळा सांगू. या कौ मी
आणि शेवट सर्वे ठंकेहा आग कावून सर्ब देवांच्याबर आपले. अधिरत्य आहे. अकदंष्ट् दांत ओठ चावून गदा हवेव अरताचा निरोप घेऊन भाहो आहें. तो भके.
भझोकवनांत सीतेची मेढ घेऊन तै निवून मग आपण एवढें चितित कां! शिवाय फिरवून, आविक्यानें पुढें येऊन म्हणाळा- मोठे चदुरंग सैन्य घेऊन आपल्या मदतीस
गेळें. माता राम सुग्रीवाच्या बानर सेनेसद महेश्वर यज्ञ करून वर्‌ प्रात करून आहेळा *हुं! त्या मारुतीला काय घेऊन बसढात, येत आहे. त्याची बार पहा, राम भरताच्या
आपल्यावर 'ाळल येईळ. रामाच्याबरोबर भाषळा पुत्र इंद्रजित, प्रत्यक्ष देवेंद्राल्या बांबू मदतीची बाट पाह. ळागळा कीं अचानक
को ठर रात्रीच्या वेळो चोरासारस्वा आळा
ह्याचा भाऊहि असेळ. शिवाय आणखीडि. कुंकेळा आणजारा तो. तो एकटाच वास्तविक होहा. होती का त्वाची दिसत दिवसा त्याच्यावर हल्छा करून त्याचें सर्व सैन्य नष्ट
बलाढ्य बानरें आपापल्या सैन्यासद त्याच्या त्या रामाचा व त्याच्या सैन्याचा पराभव राजरोस याद्ची ? आज्ञा असेळ ठर हा करून टाकू, एवढें झाल्यावर कायरामल्मण
मदतीळा येतीळ. राम! अचार शक्ति जाहे करण्यास पुरे आहे. आझ्न ती वर्य चिता. जी निघाळों. राम, ठक्ष्सण, सुधीव सर्वाचा जिवंत राहातीळ. ते आपणच आयढ्ा
ह्याच्या अंगांत. तो आपल्या बळाने समुद्राला सोडावी. विसरून आ. त्या. माकडाला. थोडा बिचार केल्म़ा- देडत्याग करतील."
दयांदोया चांदोबा
ह्याच्या मागून कुंभकर्णाचा तुळगा निकुम्म जिवेत तें. हां हां म्हणतां चिरडन
डि
उठला आणि म्हणाळा-*“ काका विनाकारण टाकतो सर्व वानरसेनेळा.'१
दुही होऊं नका. आम्ही सर्व कड्यासाठी कामरूप राक्षस उपरणें सावरीत आल्या-
आहोंत आापल्याकडीक एक एक बीर सारखें दाखवून म्हणाका--“ द्या सर्व राक्षस
सैनिक रामाच्या सर्व सेनेच्या बरोबरीचा अंषवांचा पराक्रम आपणांला माडीत जाहे.
आहे. कोणाळाहि पाढवा आणि त्याच्या तरी ते न्हणलात तसेंच पण मळा वाटतें ल्या
सैन्याचा धुव्वा उडवून येण्यास सांगा. हा. रामाची थोडी गंमत तरी करून पाहू.
आपला पुतण्वाद्वि तें काम शिशवर घेण्यास वजदंष्ट्रनें सांगितल्शापरमाणे मी मनुष्य रोोरुळची बाडको इंदिश बाळंतपणासाठी धर्मझाळेंत घेऊन आळा, त्या माणसाची
तयार्‌ आहे, फक्त आज्ञा करावी.'" रूपधारण करून जातो. आणि रामाळा माहेरी गेढी होती. तिळा एक तुठगा दोपरें ब हाताची कोपरे खरचडून रषत-
वजदस्त निकुम्भाळा टेकू-देत म्दणाळा- भरताचा निरोग सांगतो. म्हणजे स्वाचे सैन्य झ्ञाळा. गोपाळ ग्राडींत बसून सासुरवाडी बंबाळ काळी होती.
«बरोभर आहे. निकुमाचे म्हणणें. भी बेसावध होई. अशा बेळों भाषण सवानी निषाढा. तेथें मुलाचे बारसे मोठ्या धाटानें *कोण रे बाबा तूं? एवढें तुठा कसे.
एकेका भाकडाळा एकेका थाखांत खाऊन निळून त्याच्याबर का केला तर क्षणार्धात झाले. चांगढास! दिवस पाहून तो बायकोळा काय ठागलें? असा पाबरल्यासारखा पळत
टाकीन. किती वेळ त्यांना शंपवायळा.." आपलें काम टोईळ आणि कोणा एकत्याळा अ झाका घेऊन दोन महिन्यांनी आपल्या काँ दोतास !”” गोपाळनें विचारलें.
स्यानंतर आणखी पक राक्षस उठका, कष्ट होणार नाहीत." गांबीं परत निघाला. संध्याकाळच्या शुभारास लो म्हगाळा-'' मी तांदूळ विकत घेऊन
स्थाने दातात एक भोठा घोडा. घेऊन द्या पमाणे सर्वाच्या वल्गना रावणाने तै एका गांवच्या पेढेंत पॉचळे. ते एका येत होतों तेन्दां शिपाई ' चोर चोर ' म्हणून
आकाशांत ठडवीत *हरलें-'* द्या शिळा- ऐकून घेतल्या भाणि “ नीट विदार करा.” बर्नशाळेंत एक खोडी पेऊन उतरले. झोरंडत माझ्या पाठीस हागदे. महणून
बृष्टिच्या तहाल््यांत पाहूं बरें कोण वानर अतें तांगून जपल्या अंत-ुरांत निघून गेला, गोवाळ: धर्मशाळेच्या बिहिरीवर पाणी पळत होतो, दोनदां पडळो आणि ढोपरें
काढून दात पाय धूत असतां कोणीतरी कोडून घेतसे. माझे घर फार दूर नाहीं,
अनोळखी मनुष्य तेथें धांवत घांवर आळा ब मी सरळ धरी गेळो तर चोर घरांत
आणि भोंबळ येऊल खालीं पडळा. त्याच्या शिरून माझ्या बायकोला ब मुलांना बिना-
खांदावरचें गाठोडे पण खाली पडलें, कारण त्रास देतील असा बिचार करून भी
गोपाळनें त्याळा हात देऊन उमे केलें ब या बाजूळा पळून आहों, सकाळपासून
स्थाचें गाठाडें स्वतः घोटमर॒ पाण्याशिवाय मुळांच्या तोंडांत
गोपाळनें इंदिराळा अरा बाजूळा बोळांवून समजून त्यांन त्याळाच कैद केळें आणि
जेऊन सांगितलें कौ या बिचाऱ्याला कार जयाची मोट चोरीा गेठी होती त्याला ती
ळागलें आहे. थोडें तेळ व हळद ळोब मोट नेऊन दाखवून विचारलें-* ही तुमचीच
त्याच्या अस्वमांना. वेणी त्याच्या शोबार्थ मट का !'' त्या माणसार्ने आपळी मोट
आला लर सांग कीं तो आरल्याच घरचा ओळखली. धण मोट उचद्धन नेणारा मनुष्य
मनुष्य आहे. नंतर तो ती तांदुळाची गोट. कोण हें स्वाळा मादीत नव्हतें. काळोखांत
घेऊन त्यानें सांगिलल्याप्रमाजे त्याच्या घरी स्यानें त्याहा नीट वाहिले देखील नव्हते,
पोंचबिश्यासाठी निघाला. म्हून देखीळ ह! मनुष्य तो चोर नरदे
तो निघून गेल्यावर कांदरी शिपाई ल्या असें देखीळ तो सांगूं शकडा नादी,
माणसाचा शोध काढीत तिकडे आठे. इंदिरा कां चोरी केठीस!” शिंगायांनी
बःडांब्यांतच उभी होती. तिळा स्थानीं गोराळडा विचारले.
विचारलें-' इकडे कोणी एक तांबडी मोट सो नाही खोरी केली!" गोपाळ
अन्नाच्या नांबानें एक दाणा गेहा असेठ उचलन घेऊन पळत आलेला पाहाळातका!” म्हणार'. वर चोरीचा आळ. आणला या. बदुळ
तर झषथ. आ. येण्याची औट पदात. “नादी सुवा!” इंदिरा म्हणाली. “बोरीच्या माळसकट सांपा आहेस गोपाळळा तितकेंल्ले बाईट आटले नाही.
असतीळ बायका पोरें. काय करावें समजत झ्िपायांनी थरांत होकावून पाडिळें त्यांना आणि बर॒ चोरी केली नाही, म्हणवोस?" क्ण सकाळ पाखून त्या माणसाच्या उपाशी
नाही," घरांत काठ मोट दिसळी नाहीं. पण उपरे क्षिवार त्याळा बडवीत पोलीस ठाण्यावर बायकापोरांची काय गत झाली असेळ हा
गोपाळ म्हणाळा-** घाबरण्याचे कारण पांघरुन कोपलेळा णक भनुंष्य दिसिळा, खेऊन रेळे. बॉटेड ळोकांची गदी नमठी, शकच बिचार त्याच्या भनांत येत होता,
नाष्टीं. तू. येथेंच कांद्टी वेळ विआंति घे. त्यांनी विदारळे-“ कोण तो?" त्यांपैकीं एक म्हणाळा-'* आज संध्याकाळी योडीस ठाण्याच्या वाटेवरच घेर्मशाळा
तै. मपल्या घरांचा पता सांग म्री तुझ्या “तो आमच्यांच घरचा मनुष्य आहे. काढ्येल पडल्यावर धर्मशाळेत उतरळेला होती. श्विगायांनी धर्माळेच्या बऱ्हांब्यांत
धरी दे भोले पोचते करून येतो.'' तब्येत बरी नाडी म्हणून पहून आहे.” द्वाच तर नुप्य दिसतो.'' इंदिरा उभी पाडून तिल्या त्यांनी विचारळें-
लो. मनुष्य म्हणाढा-“* फार उपकार इंदिरा म्हणाली. क्षिशयांनों त्याळा विचारलें-** तूं बर्म- *ही कोण, आहे का ओळखीच तुमच्या £”
होतीळ तुमचे माझ्यावर. देव तुम्हांठा सर्वी ते शिपाई निचून गेळे. पण त्याचवेळी झाळेंत उञरळा आहेस का?" त्याबर गोपाळ म्हणाला-*“ चोर समजून
काळ पुली ठेवील, अर्से सांगून स्थाने वाटेंत दुसऱ्या क्षिपायांनीं गोपाळत्य भडवलें *नाहो बुवा....!” प्दणत गोपाळनें तुम्ही घरून घेऊन चालला आहां, मग
आपल्या घराचा पत्ता सांगितळा. बती काढ मोर ओळखून ब त्याळाच चोर जकाराीं ब्रान हलबिठी. शिपायांनी त्याच्या अ्त्येकाळा भी कोण हें बिचारण्याची गरज २"
बांदोचा 2019292005 चांदोबा
हतपरहणणालाणालाणाताचाणतात्चाचयाात्याततनन यानतर

इंदेरानें पतीचे तें उत्तर ऐकळें ब त्याचा मळा द्या शिक्षा चाबची असेळ ती. इतर ३१. प्राचीन माया स्तंभ
र्थ समजून ती म्हणाली-' मह्या नाही गोष्टेंची चबकश्ञी कश्चाला ३”
माहीत कीं हे कोण!" इतक्यांत खऱ्या चोराने येऊन त्यानें कोलभ्तन असेरिकेा शोत तःवण्यारवींच विऱ्येर
क्षिपाई गोपाळळा घेऊन पोळीस ठाण्यावर चोरी केली असल्याचें सांगितलें. अतकांभासून तेथेए् आतीच्या सन्यरेचा
गेले. तें सर्व पाहून खरा चोर बाहेर आका, कोतवालानें गोपाळा विचारळे-'* तूं
सड्यता. रेड देंडिन छो€च त्वा खन्बतेचे वारस
त्या पाहून ंदिरार्ने विचारले--* तू कां चोरी केळी *दणतोस तर मग दा कोण
२१
होत. त्यांची भापादेश्ोळ मूळ माया भाषेच्या
बाहेर आळाल आणि कोडें निषाळाख ! " *“ माळक, भी वाच गांवचा राहणारा. हे. शारखोच भे,
“तु जाणि तुझा पति लक्ष्मीनारायणा- परगांबचे राहणारे नाहेत, घर्मशाळेंत उतरके
सारखे महा दिसता. मीच चोर आहें. मुलां- आहेत.चोरीमीच केही.'' खराचोरम्हणाला.
बाळांची भुकेने वाळठेली' तोंडें पाहून मळा राह- कोतवाळाळा शियायांवर राग आला. आल्या आहेत. ज्या टिकाणी ही नमररें असली
कळे नाहीं ब मी चोरी केळी. तुझ्या पतीने व त्याला खरी परिस्थिति जोळलायला येळ हेत हेबे आज रड अरे बाहेत.
तूंमाझ्याबर जे उपक्रार केळेत त्याबद्दळ मौ. छागळा नाहीं. तो शिपायांना म्हणाळा- ऑचोल उत्नलनाचें कायं करणा नघोपसानी
आवा तसरीधा खोध लाचकता आहे भि त्यांच्या !
असा विध्यासधात कल्ना कळ शकेन!” *दोत. जण स्वत: म्हणत आहेत कौ मी...
शभ्वेतेबिपयो पष्कट भोशीचर प्रव्पश पाहला भाहे.
असें सांगून तो पोलीस ठाण्याकडे निपाळा. औओरी. केही. तुमच्याकडे साक्षी पुरावा आगा सन्बता शेतडोच्या धंयावरच मुख्य करून
पोढीस ठाण्यावर नांवगांब बिचारता कांढी आहे का? खरा चोर तिसराच अवलंबून होती. बॉ ज्कोतिष साचे कालपण
गौगळ म्हणाळा-' तुम्हांला चोरीचा माळ कोणी असायचा." असे सांगून त्याने झा रक्षण अने होतें, सम्यतेच्ा विस्वारपण
माझ्या दातांत सांपडळा, भी चोर आहे. दोषांना सोडून दिलें. कार झाढेहा होता.
आयुध्या ्रित्ांत दिलेल्या स्तैभ ए६ इजार
अपारूवोचा आहे. आज देशील तो चाँवल्वा
हिवतीच आहे. आत जे माया त्तम जलोजायी
आढळतात त्यांत हाच सर्वांत उंच असा आहे. छिज्

आ स्ैमाच्या अबळयासच्या अस्त याया ९ रप १७७ण पे
भ्भ्यततेषे अपक्षेप आढळतात. हा स्वन पोरे
ारियोन आणि म्वारियाटाच्या रेडे आा्गावासून क जीजप ९
जवळ आहे. नत
[दिळा. नरसनायक यानें साळव नरसिंह
बाचा मुलगा नरसिंह द्ितीय याला गादीवर
बसवूनजपल्या स्वामिभक्तीचा परिचय दिला
१५०% मर्घ्ये नरसनायकाच्या रृत्यूनंतर
त्याचा सुलगा वीरनरसिंह हा स्वत: गादीवर
बसला. अशा तर्‍हेनें विजयनगरचे राज्य
देकराय दितीय सत. १४७६ मधे मरण पुरुषोत्तम गजपति हा तिरुवण्णामदपर्यंत
पाबळा. त्याचा मोठा मुलगा मल्लिकार्जुन चालन आला. जागोजागी वडे झाडी,
गादीवर बसळा. त्यानें अहमनी सुलतान व ती. परिस्थिति ओळखून विजयनगरच्या
भ्ोरिसाचे दिंदू,राजेदोघांनीं मिळून केलेल्या राज्याचें रक्षण करण्यासाठीं साळव नरसिंह म्हणून पसरली व॒आजता-
स्रारीछा मोठ्या पैर्यानें तोंड दिलें, १४६५ हा. १५४७६ मध्यें राजाळा पदच्युत करून
त इतिहासांत एक योग्य हिंदू शासक
स्वत: गादीवर असला. अश्ञा तऱहेने संगम
पर्यंत त्यानें निर्विज्ञ राज्य केलें. त्या सो प्रसिद्ध आहे. तो शूर होता व सन्‌ १५१३ मध्ये कृष्णदेवराय यानें
अबर्धींत विजयनगरच्या राज्यावर संकट वंशाचा शेवट झाला आणि विजयनगर येथें निपुण होता. पथम ओरिसाचा राजा गजपति प्रतापरुद्ध याच्या
आलें नाही, चंद्रगिरीचा राजा सार्व साळब वेशाची कारकीर्द सुरू झाळी. सालव ताळ्यावर आणलें, नंतर त्याने राज्यावर स्वारी केळी, संगस वेश राज्य
नरसि ह्या देवरायाचा समकालीन होता. नरसिंह याळा प्रजेचा पाठिंबा पण मिळाळा. उच्चरेकडील शत्रूंचा समाचार करीत असतां पतापरंद्र याच्या पूर्वजांनी
त्यानें पुष्कळ रूबाति मिळविळी होती. त्यानें सदा वर्षे राज्य केळे आणि बंढ-
१५११-१२ मध्ये त्यानें
त्याचे पूर्व विजयनगरच्या चकवताँचें खोरांचा विमोड केळा. परंतु रायचूर प्रांत 'विजयनगराच्या राज्याच्या काढी मागावर
मांडलिक दोते. बहमनी सुलतानांकडे व उद॒यगिरीचा प्रांत स्वारी करून तो प्रदेश बळकावळा होता,
मल्लिकार्जुन याच्यानंतरंचा राजा विरुपाक्ष उत्कळच्या राजाकडेच राहून गेळा.
त्यानें विजापुर राज्याच्या सीमेवरचे तो पदेश पुन्दां आपल्या राज्यांत मिळवून
हा अयोग्य होता, *हणून राज्यांत बंडाळी चुळ देझांतीळ राजांचा एक केश्ज 'रावचूर जिकलें. नंतर मुसलमान राज्यांवर घेण्याच्या हेतूनें कृष्णदेवराय यानें ही स्वारी
माजडी, म्हणून बट्मनीच्या सुळतानांनीं नरसनायक हा साळव नरसिंह याचा एक करण्याचा विचार त्यानें केला. परंतु केळी होती. सन्‌ १५१४ मध्यें कृष्ण-
कृष्णा व तुंगमद्रा नद्यांच्या दुबाबांतील विश्वासपात्र सेनापति होता. साळव नरसिंह आपळा मंत्री ब सेनापति साळव देवराय यानें उदयगिरीचा किला सर केला.
अदेशावर स्वारी झोरिसाचा राजा यानें जाफल्या नागून त्याळांच राज्यकारभार याच्या सठ्यानें तो विचार ओरिसाच्या राजाळा गोवळकोंडा व वीद-
डून दिला, रच्या सुलतानांनीं मदत केली होती. परंतु
2. कृष्णदेवराव
3७
लरी कांहो उपयोग झाला नाहीं- त्यानंतर
एका वर्षाच्या आंत कोंडवीडूचा किळञा व राक्‍वूरच्या आसपासच्यायुद्धांत.
आसपासचा देश कृष्णदेवराबाच्या हातीं रायचूर परत भाल्या राज्यांत मिळवून
आळा. ओरिसाचा युबराजञ वीरभेद् व घेण्यासाठीं विजापूरच्या इस्माइळ आदिल
ओरिसाचे अनेक बीर क्रष्णदेवरायच्या हाती झाहनें प्रयत्न करून पाहिला. सन १५६२७
बंदी झालें. परतु कृष्णदेवराय यानें बीरमद्र मध्यें कृष्णदेवरायनें त्याचा पराभब केळा..
याळाच जिंकलेल्या पदेशाच्ता अधिपति असें सांगतात की खरोखरी सर्व विजापूरच्या
म्हणून नेसून आपल्या चाणक्यनीतीची साक्ष राज्यावरच त्या स्वारीचा परिणाम काला. [३]
पटवून दिली. आणि गुलबर्म्याचा किल्ञादेखीह जमीनदोस्त त्याच्या कूर होर या काळजीत तो निंतामभ बसळा
ओरिसावर तिसरी स्वारी करीत असतां झाळा होता, अनुमाथांनी अमानुपपणानें भहादाळा असतां चेड व अपर्क त्याच्याजवळ आले.
कृष्णदेवराय यानें बेझवाडा येथे सैन्याचा कृष्णदेवराय याचे साम्राज्य पश्चिनेकडे आलि भो इैदश्ञ करवून, कडेळोट ते म्हणाले-“* त्रिलोक जिंकणाऱ्या तुमच्या
पडाव टाकला य कोंडपल्लीच्या किडयाला कोंकण प्रांतापासून पूर्वीकडे विशाखापडठणस- , प्याळा विष देऊन. त्याला जमिनींत सारख्या वीराला काळजी कसली ? शिवाय
बेढा दिला. या युद्धांत भोरिसाच्या राजाची पर्यंत आणिदक्षिणेकडे समुदतीरापर्यंत पसरले बुरून व नानाप्रकारच्या यातना देऊन त्याचें गुरु शुक्राबाये आले काँ ते आपल्या
राणी व मुलगा वीरभद्र दोघे बेद झाठे. होतें. डिंदमहासागरांतलो कांदी बेटें ब छयराविठद्ध वळविण्याचा यत्न करून भंत्रबळानें त्याची बुद्धि बददल टाकतील."
तेथून कृष्णदेवराय सिंदाचळापयंत चाळ भदेशदेखी त्याच्या राज्यांत मोडत असे. . परतु पहादानें 'लवीरपणानें सर्व बरें तर, तुम्ही त्याळा राजाची कर्तव्ये
गेळा, तेथें ओरिसाच्या राजाला संधि करून कृष्णदेवरायच्या पुढीळ कारकीदीत राज्यांत सहन केले. इतके कष्ट देऊन गार्दस्थ्र्म इत्यादि विषयांचे शिक्षण देत.
बेणे भाग पडलें, सर्वत्र शांतता नांदत होती.. अहादाच्या मनावर कांडी एक रद ा!'" दिरिण्यकश्यपु त्यांना म्हणाला, त्या-
न झाठेळा पाहून हिरण्यकडयपूळा प्रमाणें दोवे प्रहादाला शिक्षण
दहझत असली, कहान मुलगा होता देऊं लागले. परंतु त्याच्या मनावर त्या
ह्याच्या अंगांत दैश्वरीशक्ति असळी किक्षणाचा काय परिणाम होणार? मुलें
अशी शेका त्याठा वाटर लागली. त्याला खेळण्यासाठी बोळवायळा आली कॉ
आपण जास्त कष्ट दिला तर त्याचा तो त्यांना तत्त्ववोध करें लागे. फक्त अक्ठच
'ञआपळाच शेवट दो सत्य आहे. इतर जग सर्व मिथ्या आहे.
महादाळा घ्यानमम्न असलेला पाहून इतर देतो. टी ह दिसत /'' दिरण्यकरवपु असें स्दणत
झलेदेखील हरीचें स्मरण करून ध्यान मझ दे खेऊन भह्ादावर घांवला ब त्यानें
होऊन बसत. पण चंड ब अपर्क घावरले. , मोह, मद,मत्सरहेषड्रिपुहेअन्तः । ललांवाळा ठाय मारळी.
त्यांनी पहादाच्या विस्द्ध टिरिण्यकऱ्यपूकडे शु आहेत. त्यांना कश केल्याशिवाय... परंतु भचानक सूर्कप व्हावा तसा मर्यकर
तक्कार केली. तेव्हां त्यानें स्वतःच्या हातानें “मूर्ख! टीचभर मुळ्या तू! मळा ज झाला. पृथ्वी व आकाद्ा दु्मंगल्या-
पुत्नवधकरण्याचा निश्वय केला. त्यानें अकळ सिकवितोस : मी त्रिलोकपति नाहीं, $ भासे. तो. आवाज त्र्मादिकांना
पहादाळा बोळाबिलें या जोडून पित्या- तर तो दाखव भला कोण माहे तो!” आळा अ तें दश त्यांना दिसले. नादी
समोर उभा राहिला... हिरण्यकड्यपु त्याला हिरण्यकऱ्यपु म्हणाळा, व) शो. फक दिरण्यकत्यपूकाच.
“हणाळा--“कुळघातका ! माझ्या आशेविरुदध प्रहद झांतपणे म्हणाळा-*
तो. डरि य का अर करावा या विचारांत तो
करण्यास तुया कोणी शिकविते, बोल! सर्वत्यापी आहे!” तारकर
भहादनम्रपणेम्हणाला.“महाराज, तुम्ही तें ऐकून हिरण्यकक्यपु चवताळून इतक्यांत तो खांब दुभंगला ब त्यांतून
काय, किंबा मी काय सीना तो परमेश्वरच म्हणाळा-“ तर मग तो या खांबांत काँ. विककर. सम वज दिसे, मनुष्य
तर मनुष्य नव्हता, पशु *्हहणावे तर
'बश्यू पण नब्हता. भककर दांत, पाजळ-
वले छळ्वारीसारखी जीभ, लाख्युंद
सारखे डोळे, मानेवर आयाळ
अर केस, वाघासास्त्री नखे पाहून
अंगाला धाम सुटला.
प्रह्मदाच्या हाकेसरशी धांवून तृसिंह
अवतार घेतळा.
हिरण्ककर्यपु भनांत भ्याठा होता, पण
शर्व व साहसाचा जाव आणून र्‍हणाठा-
&हा मावांबी मळा ठार करण्यासाठी हें रूप
'बेऊन आळा जाहे दोव !असेंम्हणत गदा
हातीं घेऊन हिरण्यकण्यपु नरसिंद्यावर धांवळा, मांडीवर उताणा निजवळा व आपल्या तीब्ण
गरुड सांपाला भरतो तसा नरसिंहानें नखांनी त्याचें पोट फाडून त्याचा अंत केला.
हिरण्यकड्यपूळा सहज उचडन ब्रेतळा. परंतु कांही राक्षस तलवार घेऊन नरसिंडाळा
सांप गरुडाच्या चोंचंतून निसटून गेळा दोता. मारण्यास घांबले. पण त्यांना देखीळ त्यांच्या
तसाच हिरण्यकश्‍्यपुषण नरसिहाच्या हातां धन्या पाठोपाठ त्यानें पाठवून दिलें आणि
निसट्रन बाजूला झाळा. नरसिंहाचें बळ नरसिंह स्वत: सिंहासनावर बसला.
ओळखून त्यानें या खेपेस त्याच्याशो गदा नसिंड. अवतार भर्यकर अवतार होता.
युद्द करण्याचा विचार सोडला व ढाळ त्याच्या दर्दनासाठी त्रश्नादिक देव आले...
तळबार घेऊन त्याळा मारायळा थांबला, हिरण्क्द्यपूचा त्रास त्रिळोकाळा अस्य
परँतु नरसिंद्राच्या तेजासमोर त्याचे डोळे झाला होता. म्हणून त्यांनीं नसिंडाची स्तूति
दिपून गेळे. त्माला नरसिंह दिसेनासा झाला, केळी. परंतु तसिंढ शांत झाला नाहीं.
मग तो त्याला कसा मारणार, म्हणून डोळे तेव्हां अक्षदेवानें पहादाळा बिरनंति केळी. [रुप्सा नानसिंद आंध नो. रणा जगतर्लिद्द मंथारणच्या बाटेवर एकटाच
मिठ्टून निसटून पळून जाण्याचा त्यानें प्रयत्न महादानें नसिहाचें प्लोत्र गाऊन त्याला असून आत असतां एका बा
केळा पण डोळे मिटले असल्यानें त्याळा शांत केले, डेवळांत हिरा. ते देऊळ शलेशर ाचे होतें. ठेवे एक कल्ीन घराण्यांतली र्श छी व
तिची दली निमळा यांच्याशी त्याची ओळस झाली. त्य तरुण क्षोर्चे & छावण्य पाहून
पळतां आलें नाही. महादानें आपल्या जपाची अन्ल्येष्टी त्याचे मत तिच्यागर यसळें, ऱ्यानें भापडी भोळल सॉगित' बण स्था दोषी कोण हे
नरसिंहानें हिरण्यकद्यपूळा संध्याकाळच्या क्रिया केली व त्याच्यानंतर गादीवर बसला. मरात्र त्या कळलें नाहीं. विस ल्याजा बन र पंधरा
दोन्ही हातांनी उचडन आपल्या पुढीळ गोष्ट पुढीळ अंकी ! खो. पुल्दां त्याल जामी जेटल्ा सांगू
जगतास वंगदेशांत कज्ञासाठीं जाळा त्यानंतर मुसळमानांचे वैगदेद्यांत
आणि एकटाच कां फिरत होता हें कळण्यास कित्येक वर्षे ठा परतु
बंगदेझ्याची त्या काळची स्थिति समजून घेणे स्वतःच्या मूर्खपणाने
आदल्यक आहे. पंगदेशांत यार खिलजी
खाने मुसलमान धर्माचा झेंडा फडकवला.
व्यवस्था केली होती त्या ज्ञमवा जसव करून येण्यास
रील जमीनदार व जहागीरदार चिडून छागेळ व या अवधींत पावसा
त्यांनीं बंडाचे निद्याण भे होईल स्दृणून पावसाळा संपताच
करण्याचे ठरविलें. ककठच्या पठाणांना बेन येईल. भानसिंहालें निरुपाय होऊन
चांगली संधी मिळाली, कतळ्लान नामक
पठान सरदार डखोरांचा पुढारी
झाळा, त्यानें मिदनापूर हस्तगत केले
कवर बादशाह जसा पराक्रमी होता,
तसाच तो हुझ्यार व चतुर पण होता. त्याने.
राजपुतांनाच मुर्ष मुख्य आषिकाराच्या
पावर नेमले होतें. राजा मानसिंह त्यांत
प्रमुख होता. भानसिंदालाच अकबर बार्दे- पडका. त्याने
बादद्याचा सेनापति झाढनें बंगदेश व ब्रिहार प्रांताची राज्य- 'हावून घेण्याचें ठरविले * घरपुर गांवाननीक पठाणांची छावणी
यानें दाऊदखानाचा पराभव यवस्था पाहण्यासाठी आपला अधिकारी हिताचं. मानासिहाने त्याला शंभर आहे. त्यांच्याजवळ सुमारें पन्नास दजारांचें
मोगळ त्ता स्थापन केली, दाऊदखान नेमले देऊन बा कामावर शत्रच्या सैन स
हे व जवळपासच्या पदेश्ांत ते
आपलें तोंड ल्पविण्यासाठों ओरिसा प्रांतात मानसिंह पाटणा येथें आहा. तेथे झाक्तीची सर्व छटरपाट करीत फिरत आहेत, त्यांनीं जागो-
सकुडुंब पळून गेळा, शा तऱहेने शासन व्यवस्था करून तो उत्कल भांताकडे परत यरेत असता! जागीं कांडी किले काबीज केले
प्रांतांत पठाण बेशाचें पा नें सैयद खानाळा आपल्या मागे. पॉंचळा व नज्रीन किले बांधून कायमचे ठाणें देण्य
सयांना ते वून लावणें मोगलांना आपला ह्याची भेट झार्ल प्रयत्नांत आहेत."
देखील झालें. तरी शेवर्टी वर्धमान 'जगतसिह मानसिंहानें पठाणांचें पारिपत्य करण्याचें
प्रांताला मोगलांची सत्ता मान्य करावी वाटेनें जात भसतां त्यानें, सैयद आपल्या अनुयायांसः ठरवून ञञापल्या
छागळीच. तकडे ससैन्य वर्धमान येथे वेऊन छावणीतपोचला. त्याने आपल्या वार डेळांना जोळावून त्यांचा
परंतु या अवर्धीत व॑गदेशांत बंडाळी निरोप पाठवला. परंतु त्याने 'बठाणांच्या अक्तीची कल्पना पुरी वरून न्ह्णाळाः *यांवामागून गांवें व. पर्गण्या-
अकबर बादजाहनें कर वसूल 'दिछी ब न्टणाला- परंगणे द्रिलीच्या
म्हाताऱ्याला २ शोष्टीचा मनस्वी राग
याळ व त्यानें आपल्या मुळाला घराबाहेर

देवाळ्यांत त्याची भेट झाली. होती त्या


॥च गांवच्या होत्या,
मोदर नद गेंथारण नगरानजीकच.
होता. तो नद एका जागी वळत दोता.
त्या वळणावर एका ज्रिकोणाकति पदेश्ञांत ।. तिच्या भोईकडेच ठेवून गेळ
किल्याला लागून दोन... ुळाळा घराबाहेर काढल्यापासून प्या
बाजूळा नद वहात होता. तो. किडा ह ्यॉर्चे वित्त फोणत्याटि कामाकडे रागेना.
जपघरसिंद नांवाच्या एका हिंदू सरदाराला. घून गेला हें देखी त्याळा
शौर्याबद्द्द जहागीर म्हणून मिळाळा 1. माहीत नळतें. त्याने मुळाचा पुष्कळ शोध ह
भमळाखाळन निसटू ळागळे आहे त. आपण 1. भम्तृत गोष्टीच्या काळांत जपघर- ॥ ककलो. पण त्याला त्या! हाचा पचा ळागळा बिमला वें काम पाही, झु्य फ
हातावर हात भरून वसप्थांत अर्भ नाही. सिंहाचा वीरेंद्रसिद नांवाचा मुगा किळ्याचा नाहो. म्हणून *दाता
| ॥ माहेरून वीरिंद्रसिंहाच्या मुलीची जवावदारी तिच्यावर
आपली शक्ति पशाळा लावून पठाणांना अधिकारी होता. बळावून घेतले. तिळा नुलगी झाळी टाकण्यांते आली होती. घरांतळी लहान
थोपविले पाहिजे. सैबदला येईपर्यंत बीरिदसिंदद तरु कयांत असतां त्यांचे क्ला काही दिवसांनी भाजारी पढून मुलीची मोटा सर्व कामेंती करी, पण दासी म्हणून
युदाळ्या आरंभ करणे शहाणपणाचे त्याच्या बापाशी फर्थीच पर्ले नाही. आहे मरण पावली. तिला कोणी वाशविळे नादी. ती वाने मोठी
होणार नाहीं, तरी आपण झोपली नाही हें. रेंद्रसिडासाठी एक कन्या पाहिली बँरिंदरमिह आदकाद्दच्या परवानगीने होती. तरुण वयांत ती तुर राहाळी
विण्यासाठीं तरी उोळ एका जमीनदाराचीच मुर्यी बजयूत सैन्यांत भर्ती झाला. असाबी यांत कौणाला शंकाच नव्हता. ति
सेनापतीळा पाठविणे आवः चांगली रूपवती होती ब आपल्या ओळ राहणी व वागणे
तती रड पित्याच्य बराण्यांतठीच असावी
आळा. परत अतांना स्वत:वरे वीरिंद्रसिंडाः बर
आहाती एक दासी व अमिरा ता तो नेइरमींच किळय़ांत र
दोन तीन महिनेच मंथारणच्या कि
स्वामी भाला. वीरेंद्रसिंद्ानें अभिवादन केलें. & कलुत्ववान ब धर एण झकवर
दोघे भापापल्या जागीं बसल्यावर अभिराम- बादश्यादच राजा आहे!” अमिरामस्वामी
स्वामी न्हणाळा-“ पठाण व मोगल यांच्या. म्हणाला. की
धरल ते ऐकून वीरिंद्रसिदाचा
रागाने कशफणला. ळे लाल
पल्या बांहुबलानें शत्रूचा पराभव न्हणाका-* महाराज, आपला आशीवाद
गाला. मिळाला तर सेहाः या रक्त
रखेंच बोळकास. पण. बरण धोण्याचें भा्यमळा लामेल.'
पश्याकडे फक एक हजाराचे रैन्य आहे. मी वादकाहचा पक्ष येण्यात तुला
एका माजूने पठाण ब दुसच्या आजून मॉगळ क्ॉगितेलें आहे, भानसिंहाचा नाहीं. शांत
महेत. दोषा पैकी एक ऑक्वत तुदा बणातें थोडा विचार व आया भरांत
मदत कराभरा तयार होते नादीं तोंपर्यंत क्नॉही करून स्वतःचे अहित करून घेऊं
शसेल, ब्राकी काळ तुळा वहा मिळणे शक्‍य नाहीं, दोषांशी वैर. कीस. मानसिद्ावर तुळा सूड उगवायचा खीळ आलॉ. तें पाहून वीरेंद्रसिंदाथे मन
असें वीरेंद्रस्िहाचा तो गुरु आहे कर्‌ पेक्षां ह मैत्री करून घेण्यांत लेळ तर भी त्याला नकार देणार नाही. विचळित भारले व तो भाषल्या भासनावरून
से स्थ मानत. दोघे. परस्परांचा भादर शहाणपण आहे, बेत अकबराच्या बाजूनेयुट करण्याविपर्यीमी उठून अभिरामस्वाती वसला होता त्याच्या
वीरिंद्रसिंद अभिरामस्वामीच्या सहः “आपल्या मते मी कोणाचा पक्ष केळेल्या खचनेबदल तुझें काथ मत आहे!" ळा वक्षमा करण्यास विनेति केली.
सर्व फा्मे करी. बिभळा ब अमिरामस्वामी स्तरीकारावा ?"' औीरेंद्राने विचारले, त्यावर वीरेंद्र भिहानें भापली बाजू स्पष्ट हो म्हणाळा-“ मदाराज,
यांच्या व्यतिरिक्त अस्मानी नांवाची आणखी ! ज्या आजूत्य रण्या- मी नाडी.
एक दासी बीरिंद्रसिह्ठाबरोबर ब््व ञाः ॥जूला तूं बावे. रावदोद' हाता खाळी युद्ध अमिरामस्वासी डोळे पसून स्हणाला-
आली होती. करणें मद्ापाप आहे.
आ म्हणून तूं राजाचा करावे कागल्यांस मी त्या गोष्टीस स “कबूल “महा तुझ्याहून च्तुझ्या मुलीचा
त्या दिवशीं विमला तिळोच मिरामस्वामी स्हणाळा- पठाणांच्या बा अमिभान वाटतो. मी कांहीं दिवसांपूर्वी
शेळेधराच्या देवळांतून मंथारणळा परतत पण राजा कोण ? नोगळ की फण?
याच्या नंतर दोन तीन दिवसांनी दोघे राज्यासाठी भांडत भाडेत !* कॉरिदाने
त बसळा असतां चारले
च्यांदोवा र
ण्याचा विचार माझ्या
मनांत चुळून आल्य नाहीं. परंत ने कतढय़ानाचा वूत आंत.
जुळीवर्‌ संकट येक गूनच कदाचित भालावत्यानें कतडश्वानानेंनें दिलेला ख्खोटां नाच्गय्णा आस्किकवर
ठाणांची आजू यश्वे ठटरविर ॥. पत्नांत लिहि मजकूर येणेप्रनाणें विकतमार्कानें आपला हृ सोडळा नाही,
असश्रीळ,' होता-* बीररमिंदर, एक हजार घोडेस्वार तो पुन्हां त्या झाडाकडे ेळा, पेत
सै सांगून तो उठळा जाणि जातांना णि पांच हजार मोहरा पढाणांच्या काढून खांद्यावर टाकलें आणि तमशानाकडे
म्हणाला“ दारांत कतळेयानाचा दूत बाट छावणींत पाठवून दे, नाहींतर माझे बीस. निघाळा. चार पाबळें टाकली नाहींल तोच
पहात उभा आहे. मी येत अ हजारांचे २ मंथारणच्या किड्व्याला बेढा प्रेतांतीळ बेताळ बोळ. ागला. म्हणाळा.
पाहिला ब आंतून निरोप येईपर्यत त्याळा देण्यास सज्ज उभें आहे !-अ 'कनढखान.'" “राजा, अदूनृत शक्ति सामर्थ्यासाठौंच जर
तेथेच बसवून घेण्यास पाहारेक*्मांस सांगून फा वाचून वीरेंद्र म्हणाा- ““ तू भापल्या तू. इतके कष्ट करीत असशी तर ते सर्व
मी आंत आलो. मला जे कांडी सांगावयाचें मालकाला कीं सैन्थ पाठवून कुकट, समज, कारण असल्या शक्तीच ऐन
होतें तें मी सांगितलेंच आहे. म्हणून दूर चेळीं धोका देतात. आतां हेंच पहाना.
आंत बोलवून त्याला जें उत्तर दे तुळा सर्भेत झालेलें संभाषण जाड उभी राहून सांगून त्यानें गोष्ट सांगण्यास आरँम केला.
विमळा ऐकत होती. पुद चाड.) कान्यकुब्ज देशांत दोघे मित्र रहात
असत. एकाः
श्रुतवर्मा. दोघे मित्र , पण त्या.
दोघांच्या स्वभावांत फार फरक होता. एक
कश्ळू तर एक सदाचारी
दुसरा दुराचारी. कतवर्मा धन जोडणारा
धन उडविणारा. कृतचर्भा सतत

शमन्ल्क राव उसी


जाण्यास निषाळा. नच 'कॅमावळेळा सर्द पैसा वालवून बसा आणि
* मलादि परदेशांत आतां राहण्याची 0झोवटी दोट भरायची सुद्धां भ्रांत पडली."
नाहीं. मलाहि तुझ्यावरोबर घरी परत. 'कृतवर्माच्या पैश्यावर श्रतवर्माचें कांढी
आरबॅसें वाटत आहे. जशावेळी माझ्या दिवस र्जेतरेले,पण दारू व जुगार श्मांच्या
जकळ प्रवासाळा पुरेसा बैसा अडकाहि. __हडाकर्यांत ते पैसे किती दिवस पुरणार !
पण नाहॉ.'" आल्याच दिवसांत उतरती कळा लागळी व
येतांना दोघे बरोबर आले होते. म्हाणून लोपुन्हां कंगालझाला. कांच राहे
वरत जातांना कतवर्मानें श्रृतवर्माला बरोबर अशक्य झाले. म्हणून पुन्हां परदेशी निघाला.
जेऊन जाण्याचा विचारकेला.दोघेबरोबरच. म्रेशीच्या आहेर पडतांच त्यानें ज्या
घरी जाण्यास निघाले, हिकाणी कत्तवर्माल ठार केलें होते त्या
छतवर्माने जेवढे पैसे मिळविठे होते ते बेकन पोहोंचळा. तो. पुढें जाऊं
सर्व त्यानें आपल्या बरोबर चेतठे. ते दौषे. ह तेव्हां त्याळा वेणी तरी बोळावीत
परिश्रम 'करून धन मिळवीत असे. परंतु मित्र जेव्हां भापल्या गांवाच्याजवळ पो्ोंचळे असा भात झाळा. त्यानें मार्गे बळून मह्या बिसरळास माझ्या पैश्षावरच नाही
स्वदेशी पुरेसा वैसा न मिळाल्यामुळें तो तेव्हा श्रतवर्मानें कृतभपणानें कृतबर्माला , पण त्याठा कोणी दिसले नाही र, का इतके दिवस तूं. चेन केहीस ! तुला
परदेशी जाण्यास निघाला. त्याच्या पाठोपाठ असावधा पाहून ठार केलें. त्याचें मेतरस्त्या- हि झाल्य असे समजून तो पुढे माझी एकदां तरी आठवण झाली का!
त्या'च्या मित्र श्रतवर्मा पण निघाळा. च्याकडेळा भुडपांत फेकून दिळें. त्याच्या. गक, फन पुन्हा * मुत) * मुत आ मात्र तुत भेटण्याच्या इच्छेनेंच आज
परदेझांत कृतवर्मा रात्रंदिवस मेहनत जवळाची सर्व संपत्ति घेऊन आपल्या गांवी. ता कनी पल्न. धा पर्यंत येथें बसून राहिलो. आहे. आज
करून पैसा मिळवू ळागळा आणि शरुतवर्मा गेळा. त्यानें बरीच स्पा अनावरेती झे त्यांच्या लक्षांत आलें कौ आवाज तुझ्या मेटीनें मळा फार आनंद होत आहे.
दारूत आणि जुगारौत पैसा घाल्यू ठागळा, पाहून घरांतील लोकांना फार आनंद झाला. बाजूस असलेल्या झुडपांतून येत काय मळा ओळखळें नादींस अरे मी
कृतवर्मा मित्र म्हणून जरूरी तेवढा पैसा अ॒तवर्माला एकटाच आलला पाहून गांव- ह. यो) हेल्प ._ स्वात तेर कृतवर्मा ! आपण झ्याच वाटेनें गेळों होतों
शरुतवर्माळा देत असे. त्याळा नीट बागण्या- कऱ्यांनो कृतवर्माचीदि चौकशी केळी. तेव्हा. हाडांचा'सियादय दिसळ्ा. तो आरश्वधाने आणि परत पण द्याच वाटेनें आळा होतो."
सॉठीं परोपरीनें सांगत असे. परंतु त्याचा ह म्हणाळा-“* काय सांगूं तुम्हांला£ पर मई, आगाऊ. त्वाठा कतवर्माची सांगड्यांतून निघाळेळे ते बोळ ऐकून व
कांहीं उपयोग झाला नाहीं. तीन वर्षे गेलीं. देशांत गेल्याबरोबर तो अगदी बदडजगेळ.. झाली. ड्व्क्यांत सांगाडा बोड. कुतवर्माचें नांब ऐकून अृतवर्मा थाबरून
कृतवर्मानें खूप पैसे मिळविले आणि स्वदेञीं वाईट संगतीत राहूं ागळा. अर्थातच . म्हणाळा-' अरे भत, इतक्यांतच गे्म- तेथून पळून जाण्याच्या विचाराने तो
घाढन घेऊन चळ. नी नाच करून चुळा
'ह्लच्ान्या गावकऱ्यांना फंसवीत असवा किक्रमार्क म्हणाळा-““ सांगाडा जो
पैसे मिळवून देतों. जसा बघतोस काय£ धाहिजे. वाचे हात-पाय कापून याला ल॑ंगडा- नाचला तें कांहीं उपकार बुद्धीने नव्हे.
'छळा करून कोल्हा लांड्म्यांसमोर टाका मिळवून देऊन मित्राळा सुख द्यावे, हा
तुझा विधास नाही बसत ?हें बघ सी नाच. कण.” मुळींच त्याचा हेतू नव्हता. केंबळ सूड
करते!,'' असें म्हणात त्या सांगाड्याने सुंदरस.
नृत्य केलें. “तूंबाटेळ ते गाणे म्हण, मी. राजाची आज्ञा ती. राजाचे सैनिक घेण्याच्या बुद्धीनेंच तो नाचत होता, त्याळा
ताळावर नाचतो. माझा नाच वाखवून तै. स्या पकडून बेऊन गेले आणि त्याचे हात आपल्या खुनाचा सूड उगवावयाचा होता.
पैसा मिळब." अथ कापून त्यात्म रानांत तोडून जाले. आणित्या साठीच तो राजाच्यासमोर
पैसे मिळविण्याचे डे उत्तम साधन आहे. ॥_ इतकी गोष्ट सांगून ब्रेताळ थांबला व नाचळा नाहीं. आपण नाचळॉ नाहीं म्हणजे
असें समजून त्यानें तो सांगाडा घेतळाव. 0महणाला“ राजा, मेल्यानंतर सुद्धां ज्या राजाळा राग येईळ, तो श्रुतवर्माला खोटा व
पूढे निषाळा. राने अतवर्भाची एवढी पढत केळी तो फसव्या ठरंबीळ आणि डोबटी त्याला मृत्यू
अस्थिपेजराला नाचबीत तो गांबोगांब. कां नाही. नाचला? की त्याला पक्षी माहीत
हिंदून पैसे मिळवू. लागळा, त्याच्या त्या बाहतांच लो सांगाडा घाबरून आणि त्याच्य़ा कल्पनेप्रमाणे खरो-
बळळा' देखीळ, परंतु त्या सांगाळ्याच्या सांगाड्यची ख्याति राजाच्या कानावर गेली.
8 अक्षी एकाएकी त्यांतील ती शक्ति खरच त्याचा हेतु साध्य झाळा.''
हातानें त्याचें घोतर घट्ट रून ठेविलें, त्याचे राजानें त्याला बोळावलें व अस्थिपेजराचा अशा प्रकारें राजाचें मौन भंग झालें
होण्याचें कारण काय असावें! तूं
पाग्रहि अमीनीळा खिळून राहिल्यासार नाच करबिष्याची भाजा दिठी. श्रतवमात्य आणि बेताळ त्याच्या खांद्यावरून नाहींसा
त्याळा वाटलें. विकट हास्य करून कोठें फार आनंद झाला. त्याळा वाटळें, राजा
'चाळळास म्हणून सांगाढ्यानें विचारें, स्वा सांगाब्याच्या नाचावर खूध होऊन. होऊन झाडाळा जाऊन छोॉंबकळू ठागळा.
श्रुतवर्मा म्हणाळा-'* माझ्याजवळ असळेळा मळा पुष्कळ पैसे देईळ. म्हणून तो मोठ्या [ कल्पित ]
सर्ब पैसा संपून गेला. म्हणून कामधंदा भानंदानें गागें गाऊं त्यगळा. पण तो
करून पैसा मिळविण्याच्या हेतूनें मी धरा- सांगाडा जागचा दाळळासुदां नाही, भुतवर्मा
बाहेर पडळॉँ आहे. कां उगाच मला त्रास र्‍्हेचे सूर काढून त्याळा
देतोस. जाऊं दे मळा. अयज्ञ करीत होता. परंतु त्याचा कांही.
“हूं! म्हणजे तूं पैक्ञाच्या काळजीत उपयोग झाला नाहीं. शेबटीं राजाल्य राय.
आहेस. ठीक आहे, मळा एका पेटीत आला. तो म्हणाळा-*“ हा असाच मोब्या,
त ह-
"छांगला. गाईच्या गळ्यांतीठ घंटा वाजत
असल्यानें तो निरश्थित होता.
वाटेत एका टेकडीवरून जात असतां
'बंटेचा आबाज बदलल्यासारखें त्याळा वाटलें.
ल्हणून त्यानें भागे वळून पाहिलें तर
बोड्याच्या रोपटीला बांधळेली घटा वाजत
'नसठेली त्याळा दिसली. त्यानें चारीबाजूस
एका गांबांत भीमराब नांबाचा एक बाणी नजर टाकून पाहिलें. पण त्याला गाय कांहौं
असेल ती देण्यास विनंति केली. राजाने
राहात असे. तो व्यापार करून आपला रजन पारस्यांना गोळावून त्यांची किंमत हसली नाहीं. शेवटी स्वतःच्या माम्याला
उदरनिर्वाह [त असे. त्याळा पक ठरविली. तो हिरा खरा आणि उत्तम
हष देत देत तो वाट चां. लागला.
मुळगी होती, त्यानें तिच्यासाठी एक योग्य असल्यानें त्याची किंमत एक लाख आणि बेड नांवाच्या एका अट्टल चोरानें मीस-
स्थळ- पाहाले. लम ठरलें. मुहूर्त ठरला. अर कांहीं हजार झाली. गाय चोरून नेठी होती. चेडे
गाय विकत घेतांना पाहिलें किंचाळला, भीमरावा वाटलें
छ्य़ाच्या तयारीळा सुरवात होणार होती, र लेल्या ॥ किमतीत
किमतीत राजा तो हिरा विकत ह्याच
ह. बेळा
> त्याच्याजवळ असठेठे
सठेळे कोणी
को वाटसरू
सरू पाण्यांत पडला
पाण्यांत पडला आहे.
जाहे.म्हणून
म्हणून
स्थापू्वी भीमरावानें आपल्याजवळ असलेल्या घेण्यास तमार झाळा, पण भीमरावांनी ह्याने पाहिळे होते. त्याच्या मनांतून तो. थोळ्यावरून उतरला. आपले कपडे ब
पैशा अदक्यांचा हिशेब लाविला. तेव्हां तेन्दांच्या तेव्हां त्याची सर्व किंमत बेतली.
ल्याळा समजलें की लय्मासाठी पुरेसा पैसा नाहीं, गरजेपुरेसा पैसा घेऊन आकी हप्त्याने 'गाईैवरोवर थोडा आणि पैसे सुद्धां सर्ब साभान एका पैचांत॑ बांधून घोळ्या
एकट्याने तै रोजारी ठेविलें आणि त्या बुडणाऱ्या माण-
त्याच्याजवळ नाहीं, तो काळजींत पडला, घेण्याचें अरविलें. ने फक्त गाय साल्या काढण्यासाठी पाण्यांत उडी मारली.
आतां आयत्या वेळीं पैसा कोढून आण- राजाकडून पैसे घेऊन परत येत असता चें काम आपल्या पाण्यांत त्याचा पाय एका दोौरीत
णार ! तेवढ्यांत त्याला आठवण झाली कॉ त्याा वाटलें कीं कन्यादानावरोचर जांब- अडकला. त्यांतून सुटण्यासाठी तो धडपडू
जुना हिरा आहे. तो याला आपण एक गावच पण दान करावी. नदी कार्टी तेवब्यांत प्रचंड पोहोत पोहोत
विकण्याचे म गाय विकत येऊन वाने तिचे ळ बसला होता. भीीमरावाचा घोडा किनाऱ्यावर आला आणि त्य़ा दोरीचे टोक
तो हिरा घेऊन रा गेला ब जपल्या घोल्याच्या शोक्टीळा आंघळे
शैतांच तो धाईचाईने बांधून ठेवलेला धोंडा त्यानें पाण्यांत ढकड
आपला हिरा दाखवून त्याची जी किमत घोड्यावर असून हळू दळू जाऊ दिला. त्या दगडाबरोबर भीमराव आंत
3.
ओढल् जाऊं छागछा. पण सुदैवानेनें कमरेळ भीमरावाला पाहिळें, त्याची सर्व माहिती. ऱ्याला सांगितलें, मेञ्यानें त्या बाईला
एक चाकू होता. तो काढून तो दोरी तोडून काढून घेतली व त्याळा कपडे देऊन त्िटळी को राजा कपिला गाईचे दान विचारलें कौ. ती गाय तिच्या ू
कसा तरी किनाऱ्याक्ता हागला. एवळ्या आपल्या घरीं घेऊन गेळे, करणार आहे. योस्व किंमत दिली जाईल. पासून न आहे? किती वेत र
वेळांत प्रचंडनें घोडा ब सर्व सामान लांबविले. रात्रभर भीमराव त्यांच्या धरी राहिल्या 'चंडच्या बायकोळा आपल्या नवऱ्याचा बरे वगेरे,
तैं पाहून भीमराम वेशुद्ध होऊन पडळा. ब सकाळीं उठून राजाकडे गेला, आपटी. ब मुळाचा चोरीचा थंदा आवडत नव्हता. *“ आम्ही ही काळच विकत घेतली.
कपडे गेले, पैसे गेळे, घोडा गेळा सर्ब रडकथा सांगून त्यानें राजाजवळ थोडेसे. स्हणून ते ति चोरी करून आणलेली काळ गुरांच्या बाजरांत पक्षास रुपयाला
कांहीं गेठे, आतां घरीं कसें जावें अंगमर पैसे मागितले. अत्येक वस्तु विकत भेतल्याचें सांगत असत, माझ्या धन्यानें बिकत घेतली, घाईषाईनें
व्हि नसल्यानें इतके दूर चाळत परी “ पैसे मिळतील हो. परंतु चोराचाशोध. बंडले त्या गाईची किंमत पन्नास रुपये आणून अंगणांत बांधळी, मी बरिचारळेंच
जाणें त्याका शकय नन्ठतें. विचारा अंधार तरी लागायला पाहिजे ना तोंपर्यंत रहा. सांगितली होती. राजाकडे लात्रीनें जास्त म्हणून किम्रत तेवढी सांगितळी आणि
पडेपर्यंत तेथेच बसून राहिला. येथें दोन चार दिवस." राजाच्या मेब्याने
किमत मिळेळ. म्हणून ती राजाकडे गेली, भडबडीनें कोठें तरी निघून
काळोख पह. लागळा. लाकूडतोडे अंगर्मा- भीमरावाळा सांगितलें व त्याची राहाण्याची शिये परष्कळ गाई आल्या होत्या. त्यांत हे, तू. परी जा आणि तुझे
सून लाकडे घेऊन परतूं ळागले होते. त्यांनी ज्य्वस्था आपली गाय ओळखली व
बरोबर पाटवून दे. त्याच्या जवळच वैसे घेऊन निघाळा तो सरळ भीमरावाच्या
देतो.'' असें सांगून मं्यानें चार दिपायांना येऊन जांबल्य. घोल्याळा धापा
तिच्याबरोबर पाठवून दिलें. आलेला पाहून आणि त्या
चंड गाईला बांधून बाहेर गेळा तो. भीमरावाची वेली,सामान भाणि कपडे.
अचंडाची मदत करण्यासाठी. पण प्रचंड जेथें घरवाल्यांना त्वाराचा संश्यय आला.
नदीकांठाँ बसला होता तेथें तो चंडळा त्याला पकडून राजाकडे नेलें.
भेटला नादीं, त्यानें त्याला जवळपास अरॅंच इकडून चेढला व तिकडून
झोषळे. परेतु तो कोें मेटळा नाहीं. शेवटी शिपाई घेऊन आठे. दोघेडि मुदेमाळासह. क शावांत एक शोतकरी राहात असे. म्हणतात. पण पुढें असळे बोळ वारंबार
येईल तो स्वतःच असा बिचार करून चंड पकः असल्यानें न्याय नि बरमे्वराच्या कृपेनें त्याला एक मुलगा ऐकून त्याच्या. मनांताहे किल्मिष येऊ
घरीं परतला. त्याच वेळीं त्याची बायको गरज नव्हतीच. क. परतु त्याची आई त्याला अन्म लागलें. भामाळ्य आपलें स्वतःचे अपत्य
शिषायांच्यायरोबर आली होती. शिपायांनी अः संत्र्याच्या चातुर्यामुळे किले मरण पावली. शेतवऱ्याला फारदु:ख नव्हतें. तिची सर्व माया श्रीच्या ठिकाणीच
चंडला पकडून राजाकडे आणि पोड्याच्या प्रामाणिकपणामुळे अह. 'सुळाचें संशोपन करण्यास त्याच्या होती. तरी तो जेव्हां तिच्या बोळण्याचा
प्रचंड वास्तविक चंडला भेटायचा. पण चोर पितापुत्र एकाच वेळी पकडळे गेलें, ह कोणी नव्हते. म्हणून त्यानें दुसरें गैर अर्थ करी तेव्हां तिळा फार वार वाटे.
ल्याळा धोड्यानें धोका दिळा, घोडा मुके अर्थातच भीमरावाचे सर्ब सामान व . सावत्र ञाई. सत्यभामा म्वमावानें कांहीं वर्षे लोटली, तॅकरी आजारी
जनावर असलें तरी प्रामाणिक, आपल्या त्याळा परत मिळाळे. तो मंत्र्याचे बाढ होती. तिनें आपल्या पडला ब सरून गेलां. आतां तर शेआऱ्यांना
मालकाचे सामान वेऊनदुसराचकोणी स्वार मानून आनंदानें घरी गेळा. चोरांना मात्र, लाचे संगोपन मोठ्या मेमानें केलें. चांगळेंच फावले. ते म्हणत--“ जन्मापासूनच
होऊन बसठेळा पाहून तो प्रचंडला पाठीवर चांगळी शिक्षा शी. "हो मुळ्या सुद्धां आईद्यी मेमाने सावत्र आईचा डळ. बाप होता कांडी तरी
लरी पण रोजारी पाजारी होतेच कोड्कौलुक करीत, आतां हाळ आहेत
हाडी करावयाळा. ते नेहमीं त्या मुळाचे.”
व्हणत-“*कोणी कितीदि जरी रोज रोज शेजार्‍्यांची असलीं बोलणी
लें तरी ञ्ञाईची सर येणार ऐकली आणि आई एकाद्या चुकीबददक रागे
*औ? बिचार करी किती चांगली भरली म्हणजे श्रीला वाटे, लोक म्हणतात
आई. भग हे लोक असे कां
छ्या मागण्याएवे मेस ञाहे. जसा ब्रिचार झाडाजवळ एका दगडावर बसळां. थोड्या
परमेश्वराची रोज मार्यना की. अनांत येतांच तो उठला आणि मुकाठ्यानें वेळाने झोंप आली म्हणून तेथेंच तो
रोज संध्याकाळी सांजवात लावल्यावर अराच्या बाहेर निघून गेला. आडवा झाला.
आमा देवापुढे हात ओडन उभी राही! हो कोटे चाळळा होता त्याचे त्याठाच त्यानें सकाळीं उठून पाहिलें तो त्याळा
आणि तोंडाने कांडी तरी गुणगुणे. एके न नव्हते. भूक लागली म्हणजे कोणाच्या हत्तीची सोंड थोडी सरकल्यासारखी दिसली.
दिवशी ती काय म्हणते आहें ते ऐकण्वा- आक मागायची आणि झोंप आली त्यानें लक्षपूर्वक पाहिलें, मुंग्या ञापली सर्व
साठी श्री तेथे तिच्याजवळच बसून राहिला. लरी पारावर झाडाखालां दगडावर शक्तिक्‍ एकवटून चिकाटीने सत्तत कष्ट करून
नित्याप्रमाणें भामानें सांजवात लावली आणि झो एवढ्या सूर्यास्ताच्या वेळीं तो. त्याला ओहून नेण्याचा प्रयक्न करीत होत्या.
हात जोडन डोळे मिटून देवासमोर डथी ह जँगळांत जाऊन पोहोंचळा. तेथें एका त्याला मुंग्यांचे कौतुक वाटलें,
र *ह'णाळी. “ परमेश्वरा, एक हत्ती मरून पडलेला दिसळा. दिवसभर चालत राहून संध्याकाळीं थी
आला मुंगीप्रमाणें कर, बाईसारखें कर, "बर्‍याच मुंग्या छागलेल्या दिसल्या, झोपडढीजवळ आला, तो बाहेरच्मा
त्याळा निमित मूक ळागू दे, वौरी ब ही ती ग्रॅमत पाहात तो तेथेंच ओठ्यावर बसला, त्या परांत दुखणेकरी
मदक्‍याचे गुण त्याच्यांत येऊं देत." नेतर
क सर्ब जण ह,उगाच आपल्या
आईला नांबें ठेवीत आहेत.
शेक टेकून देवाला नमस्कार केळ.
नामाची भार्थना (कून श्रीला राग भाला.
“बाटते आहे. तुछा जसजसा आई माझ्याविषयी असेंकायम्हणत आहे?.
ोश्रीळ तसतसे कळे. आम्ही ह्यांत कांदींतरी तिचा बाईट हेतूच असणार.
आपलें सांगयचें तें सांगितलें आहे, बाबारे, हो, मुंगीमनाणें न्हणजे चुटकी सरशीचुरदण्या
डेजान्यांची नेहर्मी
नेर अद्याच बाग्काममाणें म्हणजे अबला, पराब-
तन्हेचीं बोलणां ऐकूं येत. झामुळें त्यालाहि ठग, मकेनें पीडित म्हणजे मिकारी, दोरी
बाहे खागलें कॉ सरोखरींच आपडी आई प्रमाणें म्टणजे गुरांना आंधण्यापळीकडे तिचा
दुष्ट आहे. आपल्याळा कळते आहे. काय उपयोग आहे.? आणि मडके म्हणजे
डोजाऱ्यांची बोळणीं ऐकून श्री विचित्र जरा घक्षा लागळा काँ फुटणारे. म्हणजे:
चायूं. कागळेळा पाहून भामाळा फार वाईट माझ्या सावत्र आरईचें माझ्यावर ही असळीच
चांदोबा
नवऱ्याला आडलें. त्यांना मंथरून पांघख्ण मळा जेवायचें नाही. आज प्रकृति
करून दिलें ब जापण जेवायळा असली, . पौट जड झालें ञाहे.''
“अग हो, बाहेर एक कोणी सुल्गा बसला ' कारे! प्रक्ेतीळा संभाळ वरं, तुस्डां
हना चांगळी कडकडून लागली
'बांगळी भक लागणें चांगल्या
आहेर आली, म्हणाळी-“ कोण रे तू१ "लक्षण आहे.” ती वाई म्हणाली,
कोठून जाळास ! कां खालेस का नाही१ क्षापल्था आईची आठवण झाली.
चटणी भाकरी देते ती ला. धोरभर पाणी. देबाजवळ परार्भना-
प्री भाणि मग नीज,” चांगळी भूक
“तुम्हीं जेवा आई. मळा नको.” लो
म्हणाला.
अथ.
“ उपाशी शोफ्लास तर शोष येगार: ह आईच्या प्रत्येक व्यवहारांत त्याला
नादी, साजूं नकोस. दोन घास खा भागि आईचे साम्य भासत होतें. त्याने इतकी वषें आईजवळ राहून तिचें हृदय कसें
घाळीत असलेळा त्याने पाहिळा, नीज. आहे न्हणाळी. 066. वगात.“ बाई, समजले नादीं ! तूं निघून गेल्यामुळें तिच्या
थोड्या वेळाने मुळांची आई आळी,
तिनें मुळांना कुरवाळले ब म्हणाळी-'* किती पी ०५५५ क मळा सांगितठेत त्यासाठी माशी हृदयांत किती वेदना होत असतील, जा,
व ४2 देबाजबळ प्रार्थना करीत असे. तै अगोदर घरी जा."

एंक एक
वे
वाढतच
तरी कामेच संपत नाहींत,
ज्ञाते मजुरी घेऊन इत्यकामतत्व
जेबे यो लसतरआहे.तचारदिवस
करतेतेथें वी माझया दृष्टया
वणन करते
श्री उठला आणि तडक घरी आळा.
पीढ मीठ बेऊन येईपर्यंत ही वेळ आली." गोड्योड मिळेळ. रहा तोपर्यत येथेंच, भग हि, भ्हणूनमी तिळा सांगितल्या शिवाय तो धरीं पोहॉचळा त्या वेळीं मध्यरात्र होती.
असें म्हणत ती स्क्यंपाकाठा लागली, जा कोठें जायचें तेथे," त्या बाईचा मेमळ- ऱ््् र कोणी चोर घराची भिंत फोडून आंत शिरत
ळें गॉंधळ करीत होती तरी त्यांना त्वभाव व औदार्य पाहून त्याला आपल्या बेडा आहेस झाळं. इतकी मायेची स्याच भॉकातून आंत गेळा
गोडगोड बोल “ झाली हे भाकरी. अघ आईची आठवण आली, दिं. तिळासोडून तूंपडून जाळास £ आणि जरडळा-
कशी फुगळी ॥ असें म्हणत काम करीत चार दिवस खूव खाल्याने श्रीळा. च्या आत्ता घरीं जाऊन तिची मी. औकांत जाळा आहे!
द्योती. नंतर तिनें मुळांना जेऊं घातलें. अपचन झालें, तों त्या बाईला *्हणाळा-.. गग. तुझ्या काळजीने ती रात्रीचे र॒दिंवा लाव. बघ मी चोराला
चांदोबा मन्ना करीत असली पाहिजे. बावा, तुला पकडले र
भामानें दिवा लावला ब्र एक ढोरीचा आळा, मातीचे भांडे ओबड धोषड
तुकडा त्म़ाळा दिळा. त्यानें चोरांचे हात तरी ते. ततन्हेतन्हेच्या कामाठा.
बांधले व शे ॥ मदतीनें पोलिसांच्या उपयोगी पडतें. सोन्या चांदीच्या, तांन्या-
स्वाधीन केलें, पितळेच्या मांड्यांपेश्षा त्याचा उपयोग जास्त
मीभानें गदगद होऊन आपल्या मुळाळा होतो. त्यांत ठेविळेळी कस्नु नासत नाही,
बिचारले-* असें सांगितल्याशिवाय आंबत नाहीं, कळकत नाहीं. त्याची किमत
होतास! कमी असल्यानें गोरगरिबांना ते ख्हन
आऑऔकांतने सर्व हकीगत सविस्तर बिकत प्रेतं येतें, त्या ळोकांचासर्वसॅसारच एक परंदाज गृहस्थ रद्दात मुरूनें शिप्याचें टक्ष बिद्याभ्यासाकडे
सांगितली आणि म्हणाळा-“ आई, तूं. त्या भांड्यावर चाळतो. दिसाषला ती वस्तु ह्यांना एक सुल्या होता. त्याचें लागावें म्हणून पुष्कळ यक्न करून पाहिळा,
देवाजवळ माझ्याविषयी प्रार्थना करतेस काँ क्षु्क वाटली तरी ती कार चांगली आणि . अगदी ठहानपणापासूनच पण त्याळा त्यांत यक्ष आलें नादीं. चिढ्ठन
गुंगी होऊं दे, बाई होऊं दे, दोरी होऊं उपयोगी आहे.' होता. म्हणून त्याला लोक जाऊन गुरू शिप्याळा म्हणाळा--“ तुला भय
दे,. मडके होऊं दे, त्यांतील मुंग्या श्रीच्या मनावर आईच्याद्यासांगण्याचा ऐवजीं गुंडवंत म्हणू ळागळे ही वस्तु माहीतच नाहीं असें दिसतें !''
शक्तीये, बाईच्या भनाचें आणि दोरीचे चांगळा परिणाम झाला. आई बदलचा त्थांचा. सर्व त्याला ओळखू «मय कशाशॉ. खातात, गुस्वर्य
महैस्थ मळा कळलें. त्यांच्यांत असलेळे आदरच वादळा, आपली आई फार चांगली ळा तोकुश््या-मांजरांवरोवर खेळत शिष्याने विचारलें, गुरूने त्याचें कांहींच
सामथ्ये माझ्या लक्षांत आलें, असे असून आहे द्याची त्याळा खात्री बाटली, त्याने. गाई-गुरें व घोडे यांच्या- उत्तर दिलें नाहीं व रात्री काळोखांत
अजून मडक्याचें वैशिष्ट मात्र मळा कळलें आईचे पाय घरुन क्षमा मागितली व अविचार ह. सत्याला कश्याची भीति गडीखाली तोंड झांकून ओरडत शिष्य
नाहीं. न करण्याचा निश्चय केला, म्हृणून त्याळा वळण लावणें झोंपळा होता तेथें आळा, गुंडवंत जागा
कठिण वाढूं लागले. झाळा व ओोर॒डणाऱ्या त्या काळ्या वस्तूकडे
आुरूकडे नेऊन ठेवायचे पाहून म्हणाला-“ कोण तूं?”
ज्ञाऊन म्हणाळा-“ याचें भूत आहें, मूत ! तुळा खायळा आळॉ
छागेळ ब कामधंदा आहें!” गुरु म्हणाला,
'हागेल असें कांदीं तरी “सर्व भूत म्हणतात तें कसें असतें हें.
ळ॑ ती गुत्दक्षिणा मी देईन.” जाज दिसले, मळा. पण काय! तुला तोंड.
रोज असा कांहीं तरी नवा. खेळ.सड “त्या गुहेंत आहे!'' गुंडवंत गुहेंत शिरला.
या धुरुवर्‌!'"
'सयाल्य तेथें बाघाची पिठें दिसळों. तो मनाझी
दुसऱ्या दिवशी गुरूनें गुंडवंताळा त्याच्या न्डणाळा-* केवढी मोटी माजरे! हेंच का
धरी पोंचता केलें व त्याच्या बापाळा जाऊन अय?” तो पिलांना घेऊन गुदेवादेर आला.
न्हणाला-*“ तुमच्या चिरंजीवांना भीति भय: त्याचें तें साहस पाहून सर्व शिकाऱ्यांनी
म्हणून कोणाचें नादीं. याह किद्यान्यास 'सोंडांत बोटेंच पातली. पुढे त्याने हें विचार
कसा काय येणार !" अ
आपानें मुळाठा वाटखर्चापुरेसे वैसे दिळे झले. म्हणाठे-“होय बाबा! द्यांनाच आम्ही
आणि म्हणाळा-“* बाळ ! भातां तूंस्वतःच अय म्हणतों. पण यांचा बाप जरी समोर येऊन
कोठें तरी जाऊन कामधंदा शिकून पोटा- उभा राहिला तरी तुळा मात्र त्यात
पुरते पैसे मिळव." वाटणार नादीं ! चळ राजाकडे ! तो तुला
गुंदवंत कामधंदा शिकण्यासाठी परगांवी 'साहसायद्दळ खात्रीनें कांही वल्िस
देखीळ* नाहीं. मग तूं मला कसा काय निघा
ला. वाटेंत एक रान होतें. रानांत राजानें बाधाचो पिळें ठेवून घेतळीं ब नुकताच परत स्वदेशी आळा होता. दोषे
खाणार /' गुंडबंतानें बिचारठें,. शिकारी जात होते. एक वाघ गवताआड 'गुंडबंताला बक्षिस देऊन त्याचा सत्कार केला त्याच्या घरीं पोंचळे, तेव्हां तो पहेळबान
गुरु चकितच झालाबपुढें कांहीं बोळळा ळछपूत बसठेळा त्यांनीं पाहिला. पण पुढे सत्कार समयी राजानें एक मेजवानी दिली आपल्या मुलीबरोबर बार्भेत बोठत बसला
नाही, पण गुंडवंत *हणाला-“ थांब, मी जाऊन त्याळा धरण्याची किंवा त्याठा गोळी
आपल्या गुस्वयीना जागा करतों. ते तुळा मारण्याची कोणाची छाती होईना. ते. तेव्हां हजर असलेल्या सरदार मानकऱ्यांना होता. त्याच्याकडे बोट दाखवून दरबारी
मी भय कसें असतें व पहेल्यान गुंडबंताला न्हणाला--“ त्या पहेळ-
'गुंडबंत म्टणाळा-*“
खायळा घालतील आणि मग आपण दोघे परस्परांशी बोळ्त होते. प्रत्येक जण म्हणत 'कह्याशॉ खातात हेंपदात फिरत आदे, पण बानाच्या छातीत दोन तीन वुक्ते मार! तो
खूप खेळूं" असें सांगून गुंडवंत जवळ येऊंहोता-“ आपण नाहीं बुवा, पुर्ढे नात. अजून तें मळा आढळले नाही. दाखवीळ तुळा मय कसें असते तें."
छागला, भुताचे साँग करून आळेळे गुरुवर्य आपल्याळा भय वाटतें. गुंडवंत तें ऐकून राजाच्या एका पहळ्वानानें त्याला वरोवर गुंडवंत सरळ पुर्ढे गेळा आणि त्यां
धावू लागे व काळोखांत एका जागीं ठेच पुडे गेळा व विचारू लागळा-भय * कोठे बोळाविठें आणि म्हणाल“ चळ, दाख- दिसिजयी पहेल्वानाला *हणाळा-'* जरा उभे
छायून पडले. गुंडवतानें जवळ जाऊन गुरूळा आहे मल्य तरी दाखवा !0. बितो, तें कसें असतें तें!'' तो पदेळवान तर रहा !” आणि तो उभा राहुल्याबरोबर
ओोळखलळें व म्हणाळा-“ तुम्दीींच का? तर एका शिकाऱ्यानें त्याला सूर्खीत काढन गुंडबताळा भाणखी एका पटेलबानाच्या घरां गुंडवंतानें तीन वुक्ते जोरानें त्याच्या छातीत
मग हा गमतीचा खेळ आहे. उद्चांपाखून एका गुहेकडे बोट दाखविलें व म्हणाला.
'चेऊच गेळा. तो पेळवान दिन्विजव मिळवून मारळे. तो पहेळवान बेशुद्ध होऊन जमिनीवर
ववर
पडला. शुद्धीबर आल्यावर त्यानें गुंडवंताची पहलबानाची मुल्गी मध्यें उभी राहून
मानगुटी घरळी ब तो. पिळवटणार; इतक्यांत आपल्या बापाला म्हणाळी-“ बाबा! तुमचे
त्याची मुलगी त्याळा म्हणाळी--* वाबा! अळ याच्या अंगांत नसेळ पण निर्मयपणा
त्यानें तुन्हांळा बेशुद्ध केलें होते. आतां अर्धा देखीळ तुमच्या अंगांत असेल काँ.
स्वाच्याबर राग कां दाखवितां !'' नाहीं, शंका जाहे, याला विचारा तर जरा कीं
* त्यानें कुस्तींत मळा जिंकळें असतें तर ह्वा तुमचा जांबई व्हायर तयार आहे का?”
मी तै कबूळ केलें असतें, त्याने नियमा- पहेळबान हंसत म्हणाळा-*“ असें होय !”
विरुद्ध माझ्या छातीत बुक्ते भारून मळा नंतर तो मुंडवंताळा न्हणाळा-* माशी मुलगी.
बेशुद्ध केलें होतें." पहेलवान म्हणाला, दाखबील तुळा मब कसें असते तें. तिच्याशी
फार (खी गांधार राज्यांत धनबंत नांवाचा अन्त:पुरांत आळीस तर माझें आयुष्य खुखी
*शी तुला जिंफण्याच्या हेतूने नव्हतो ल्म करायला तयार आहेस का तू." तो. राजा राज्य करीत होता. एकदां तो होईळ.'/ राजा म्हणाळा,
आलों. भय काय असतें हें पादाण्यासाठी लममाछा कबूल झाला व दोघांचे ढय़ झालें. शिकारीला गेला असतां त्यात्या एका फुळ- अप्सरेनें मान हलवून तें कवूळ केलें,
झाडाजवळ एक सुंदर तरुणी उभी असलेली पण ती म्हणाळी-“ तुझ्या डोळ्यावर झांपड
भालो होतो. गुंडबंत म्हणाला. नंतर त्यानें बायफोला विचारले-“
तू मळा
“ठीक! तर भग मार भाता ! छाती भय कसें असतें दाखवणार होतीस ना ?”. दिसली. तिच्या रूपावर तो इतका भाळला पडलें आहे तसें तुझ्या बुद्धीवर पण पडलें
झअसेळ तर!” असें पहेलवान म्हणाला ती म्हणाली--“ होय!” आणि एका 'की त्यानें हातांतलें धनुप्यबाण टाकलें आहे. नाहीं तर माझें रूप पाहूनच तूं
आणि छाती पुढें करून उभा राहिला. डबकयांतला एक बेडूक आणून गुंडवंतावर आणि आपल्या बरोबरच्या साथीदारांना ओळखायला पाहिजे होतेस कीं मी मर्त्य-
गुंडबंतानें दोन तीन वुके मारले त्याच्या टाकला. गुंडवंत ओरडला-* अरेबाप रे!” परत जायल्य सांगून तो ती उभी होती तेथें छोकांतीळ खरी नसून गंधर्व लोकांतीळ एक
छातीत, तो थोडादेखीळ भ्याळा नव्हता, त्याची बायको म्हणाळी-*“ हेंच तैं मव 'गेळा. त्यानें तिळा विचारलें कीं तू कोण अप्सरा आहें. तर मग तूँ. खरोखरचाच
ब अशी एकटी उभी कां £ होऊनरहा !'' असा शाप देऊन
सी म्हणाली-* मी अप्सरा आहें. ली आकाश मार्गे उडून गेली.
ना ढीवनश्री पाहून खालीं आंधळ्या धनवंताठा त्याच्या लोकांनी
परत घरीं नेलें. त्याचें भंधत्व जाऊन त्याला
१५ छान दिसे, लागावे स्हणून पुष्कळ औषध
! पाणी केल ं. पण गुण पडला नाहो. शापा-
मुळें अंधत्व आलें होतें ते ज्यापमुक्ति झाली
पुढे जायळा वाटच त
तेथे मनुष्य- &प्ती तुल्य गंधर्बलोकाच्या दारापर्यंत
सायला प्यायच्या देखीळ बेकन जायळा तयार आहें. आंत नाहीं
तो उपाशीच एका जातां यायचें मल्ग.'' ती म्हणाली.
झाडाखाली श्लॉपल्य. त्याची शोप मोडली तू इतके उपकार केलेल तरी पुरे!
तेव्हां त्वाला कोणीतरी काळी कुरूप खी मी स्वतःला तुझा भाजन्म करणी भानून या
खायला घेऊन आलेली दिसली, उपकाराची फेड करण्यासाठीं आपलें सर्वस्व
मी यक्षिणी आहें. मी या झाढावर खची घाळीन.'' निरंजन म्हणाला.
राह्वार रोणी या दिशेला फिरकत देखीळ' &कक्त एकच इच्छा आहे! ती प्री
नाहो. तूं. या झाडाखाली येऊन शोंपळास. केलीस काँ या उपकाराची फेड होईल.
तू माझा अतिथि आहेस. तुझा सत्कार
करण्यासाठीं भी आलें आहें. तूंइकडे कसा
काय भाळास /' यक्षिणीनें बिचारलें.
तरच जाणार ! कोणी तरी त्या. गॅधर्व निरंजननें तिठा, तो ज्या हेतूने आहा “तुर्त करतां येणार नाहीं असें मी
जाऊन शापसुलिः मिळवून जाणल्यास होता तें सर्ग सांगितळें ब म्हणाळा-*मुकेनँ मागेनच कलें !'" अले सांगून तिने निरंजना खत्री?” प्रत्येकीच्या मनांत हेंच विचार येत
तें शकय होतें. कासावीस होऊन झाडाखाली पडलो. होतों- 0. डोळे मिटून घ्यायला सांगितले. त्यानें डोळे होते. त्या विचारू ळागल्या-* कोण
धनवेताळा निरंजन नांवाचा एकुळता एक मळा फळें त्यायळा देऊन माझ्यावर उपकार. 'हिटल्यावरोबर तो गेघर्वलोकाच्या द्वारा- पाहिजे! काय पाहिजे तुला
मुल्या होता. तो म्हणाळा-*मी गंधर्व केळे आहेल ते मी उन्मोजन्मो विसरणार समोर जाऊन पोंचळा, यक्षिणी एका ढगावर
छोकांत जाऊन त्या अप्सरेला हुडकून काढीन नाहीं. तू. मला गंधर्वलोकांची वाट दाखव.”
बसून रादाठी. ती त्याहा म्हणाळी-* तूं
च शापमुक्ति मिळवून बाबांचे अंधत्व दूर चिईैप्यंत सी येथें तुझी वाट पाहते. मी मळा. ती नूळोकीं आली होती व माझ्या
करीन.” असें सांगून तो घरून निघाला, तुह्या स्वदेश पोचता करीन. वडिलांना शाप देऊन निघून आली. त्या
गंर्यळोक देशान्येळा आहे हें त्याने निरंजननें गेधर्बळोकांत प्रवेश केल्या- झापानें माझ्या वडिलांना भंधत्व आलें.'7
ऐकले होतें. म्हणून तो त्या दिशेनें निघाला बरोवर गंघर्वजातीच्या खिया घोळका करून तो म्हणाळा.
व बरेच दिवस चाळत राहिला. कित्येक फिरणार नाडी. तूं नाहीं का मळा मदत त्याच्या चारी बाजूला उभ्या राहाल्या. त्या चकित होऊन परस्परांकडे
दिवसांनीं तो अशा एका जागां पोंचळा कौ करणार?" निरंजन म्हणाला. & किती सुंदर आहे हा तरुण ! कोणी बरें पाहूं छागल्या. पण कांडी तरी आठवल्या-
चांदोबा क बांदोया
त्यांना शापमुक्त .
निरंजननें दात 'दिळेल्या बचनाची गोष्ट सांगून निरंजन *“*पाणिम्रहण झाल्यावर
जोडून विनंति केली. मी तिच्याशी लभ करणार.”
अ्हणाला-“ तशी रदायळा मी तवार
पुष्पोत्तमा त्याळ्य एक फूक॑देतन्हणाळी-- & बाळ, तें शक्‍य नाहीं, वचन दिलें म्हणाली. निरंनननें तिच्याशी विधिवत लग्न
“झाप परत घेतां येत नादीं. पण हे. कूळ म्हणून काय झालें. जलळीं वचनें पाळण्याची केलें, पाणिग्रहण केल्याबरोबर यक्षिणीच्या
कोणी त्याच्या डोळ्यावर फिरक्ळिं तर. खुंद्र राजकन्या पाहून त्याळा
टि येईळ. परंतु ज्यानें कचन देऊन & वृण, मी दिलेले वचन मोडले तर . ती म्हणाली -“ मी वत्स-
नसेळ भझ्ा भाणसानेंच हें काम लुन्हांला पुन्हां अंधत्व येईल देशाची राजकन्या आहें, माहे नांव सुगंधा.
केळे पाटिजे. नाही तर आहेले डोळे. *्हणाला. एकदां एक म्हातारा योगी भामच्या परी
पुन्हां जातील." * तुझे एका वक्षिणीशी ल करून देण्या भाला. माझ्या वडिलांनी त्याच्या सेयेसाठॉ
निरॅजन ते फळ घेउन पुष्योचमेचे ऐवजी मी भांधळा मला नेमलें, माझ्याशी लग्न करण्याची
आभार मानून गंधर्बत्रेकाबाहेर आल्य. बिषडले ?” राजा म्हणाटा, इच्छादर्शविळी, मळा भावडळें नाही, त्यावर
यक्षिणी वाट पदात उभी होतीच. तिनें. 'निरंजनने त्यावर कांहींच उत्तर दिलें त्या योम्यानें मळा एक यक्षिणी करून टाकलें,
सारखें त्यांच्या चेह्‌म्यावरून भासले, गंर्व- त्याला क्षणाश्रीत स्वदेश पोचता केलें ब नादी. पण गुप्तपणे तो यक्षिणी उभी होती तेथे पण माझ्या वडिलांच्या विनंतीळा मान देऊन
राजाची जेष्ठ कन्या पुष्पोत्तमेकडे त्या त्याला म्हणाली“ राजकुमार, माझ्याकडून शक्य आळा आणि म्हणाठा-“ मी तुझ्याशी ल मला शापमुक्त होण्यास उपाय सांगितला,
बेऊन गेल्या. द्वोती ती सेवा भी केली, आतां तै. वचन. करण्यासाठी आलों आहे, पण एक विनंति माझें हें भयंकर रूप पाहूनहेखील कोणी माझें
*हू त्या राजाचा आहेस होय! दिलें होतेस त्याप्रमाणें माझी एकच एक. आहे. तै.अडशयरूपें राजवाड्यांत प्रवेश फर ! पाणिमदरण करील तर मला पूर्वेर्प मिळेल,
मीच दिळा होता त्याळा तो ज्ञाप! त्यानें इच्छा पुरी कर. माझ्याक्रीं त. विवाह.कर.'१ वृद्ा पाहून सर्व मिऊन जातील,” तो सुदिन आज उनाढळा.”
स्वतःच्या अंत'पुराची शोभा वाढवण्यासाठी निरंजन *्दणाला-*
मी लवकर प्रत.
मळा बोळावून माझा अपमान केला. *हणून येईन. तोंपर्यंत तूं.येबेच वाट पदा!” असें.
मी श्याप दिळा.'! पुष्पोत्तमा म्हणाली. सांगून त्यानें राजधानीत प्रवेश केळा व
“माझ्या वडिळांनीं अपमान करण्याच्या यक्षिणी वाट पदात उभी राहाळी.
हेतूनें तें म्हटलें नव्हतें. खरोखरी तुझा गंधर्वेकांतून आणलेले कूळ
आदर करण्यासाठीच ते तसें म्हणाले होते. आपल्या वडिलांच्या डोळ्यावर फिरविटे..
कृपा करून तूं आपला शाप परत घे व त्याबरोबर घनवंताळा दष्टि आली. बक्िणीळा
। व
बाटीळ व्याद्यांच्यासमोर * नाही '' कसे
ती गाय पाहून छाहीर बोलायला मार्गे
णार्‌ £ म्हणाला-* माग, सुला जे ुढें करे लागला. त्य़ा गाईळा घेऊन जाणें
डी
्वेंतें झुक्ट होतें. कारण ती निरुपयोगी दोती न
*म्री गरीव आहें. माझें फार मोठें च्याबें तर पाटळाचा अपमान केल्यासारखे
कुडंब आहे. मुलें बाळें पण पुष्कळ आहेत. होणार. म्हणून खूप बिचार करुन त्यानें
एक दुभती ग्राय मिळाली तर आपलें नांव एक युक्ति केली,
काहून मुलें दूध पितील.' झाहीर म्हणाला, तो गाईजबळ गेला आणि तिच्या काना-
एुका गांबी बाळप्ण भट नांवाचा एक पाटाने एका नोकराला बोलावून जबळ जाउल कांडी तरी पुटपुटला. नंतर
शाहीर रद्दात असे, तो फार चतुर व कोरेंच परतावें लागले तरी त्याच्या कानांत सांगितले, स्वतःचा कान गाईच्या तोंडाजबळ नेऊन
हुशार होता. गांवांत कोठें मंगलकार्य असले पूढे एकदां पाटलाच्या मुलीचें ल्या ठरले. नोकर गोठ्यांत गेला, एक म्हातारी नाय डोकें हृछवून असें भासवूं लागला कीं गाय
श्री तो त्या घरीं जाई य त्या घरच्या थोरा बाळळृप्ण भटाळा कळलें. काय बाटे आणून सरगौ९ उभी केळी. ती पाहून शादीर कांडी तरीं त्याच्या सांगत आहे ब तो ऐकत
मोठ्यांचे कीति-स्तबन करून ते करतील त्या तै. झालें तरी या खपेस महे मोठे 'काय म्हणतो, सर्व उत्सुकतेनं पाह लागले. आहे, तें पाहून सर्व चकित झाले. कांहीं
दानाचर उद्रनिर्वाह करी, इनाम मिळाल्याशिवाय घरी परता्येच
गांांतहे सर्ब छोक त्याळा बक्षिस ब नाहीं, या खेपेस पाटळाकडद्न एक चांगळी
इनाम ढेत. देत नव्हता काय तो गांबचा दुभती. भाय. मागून च्यावचे बाळळप्ण
पाटील. पाटळाच्या घरीं मंगलकार्य असलें भयाने मनाशी ठरविलें,
कीं तो. बिनचूक त्यांच्या धरी जाई ब तो ठरल्या दिवद्यीं पाटाच्या थरी
पाटलाच्या घराण्याचें स्तवन करून पोवाडे यमा मांडयासमोर जाउन उभा राहिळा.
म्हणे, प्रत्येक घेळीं पाटीह न्दुगे.-“ काव पाटळाची फार स्तुति करून कांडी.
हो तुमचा खडा आवाज आणि काय पण गीते म्हटली व वरवधूडा आशीवोद देऊन
तुमच्या गाण्याचा रागरंग ! तुन्हांला भलें कांडी पदें म्हटली. नंतर हाते जोडन उभा
तुमन
इनाम मिळालें पाहिजे. पुढल्या मंगळ- राहून पाटलाळा म्हणाळा-*“ यजनान! बा
कार्याला आहें पाहिजे बरं का खेप स नोठें इनाम मिळालें पारिजे.
कांडी खाणाखणा करून कृष्णाने गोकुळांत्या इतर सर्व याईवरोबर
काहीं तरी जोडे. लागळे. कौ शाहीर हे मळा देखी बुंदावनांत चरावळा नेलें होतें.
काय करीत काहे. आतां कलियुग चाळ. आहे व संपताहि
पाटिळानें थडेनें हंसत त्याला विचारले- जाळा आहे. भां भन विटलें आहे. या.
“काय रे गाईशीं कसल्या कान गोष्टी संसार सुखाळा ! आणि तूं. क्चारितोस
'चाळल््या जाहेत "' लुळा पाडा होभार कीं पाडी. लाज नाही
शझादीर म्हणाला-*“कांही नाहीं यज- वाटत तुछा ! मठा वासरू भलें तर लोक
मान! मी गाईला विचारीत होतो, तिला हसणार नाहींत का??? ते उत्तर ऐकून
पाडा होई कीं पाढी ?" सर्व उपस्थित लोक खदखदा हैस, लागले. 'गोंगळच्या मुलाला सातवां महिना लागला. मुलाला पण सांप चावळा होता ब तीदेखीळ
* काय म्हणाली ती !” पाटतानें थड्ेच्या पाटळाची मान खाळी' शाली. एकदां ळद्देमीनें आपल्या न्द्याऊं नागाधमाकडे चाळली होती, गोपाळळा ते
सुरांत विचारलें. पाटील नोकराबर खवळून मोठ्याने धांदल ओट्यावर ठेवलें व त्याचे कपडे धुऊन सर त्यानें तिळा गाडींत घेतलें ब
* ती म्हणाली--* मी सत्ययुगांत महिपा- ओरढ्ले-“ तुळा चांगळी दुभती गाय 'बाळत घालावे म्हणून घरांत गोळी. नेमका
सुराफडे होते. महिपासुराचा बघ जगन्माता आणायला सांगितळें आणि ही कसली त्याच वेळीं मुळाला एक सांप चावला. नागाश्रमांत ोकांची पुष्कळ गर्दी होती,
दुर्गेने केळा. सत्ययुग संपले, त्रेतायुग जाळा. गाय आणलीस तू? जा, एळ चांगळी गाय मुळ्गा ओरडळा तेन्हा लक्ष्मी धांवत आली, कोणी विंचू चावला म्हणून व कोणी सर्पदैश
रावण जन्मला, रामानें त्याचा बध केहा, घेऊन ये!" मुळगा निश्चेष्ट पडलावि.
होता. झाला म्हणून ब कोणी भूतबाधा आहे म्हणून
हें सर्ग नी स्वत:च्या डोळ्या देखत घडत. चांगली गाय मिळाल्यावर झहीर. हिदू, सांपविक, तात. आह हलावप्रत्येकाबरोबर एक दोघे मदतीला
अडेल पाढिळें. द्रापऱयुगांत त्या बाठ- भानंदाने घरीं परतला. होते, अर्थातच बिचवा सांपाचे विष उतर- म्हणून भाले भ्ञाश्नमांतळा नोकर एका
विणारे पण जवळ पास पुष्कळ लोक होते. मागून एक एकेकाला आंत पाठवीत होता,
'एक भांजिक गांवाबाहेर एका जाश्रमांत रदात शीर होऊं नये म्हणून गोपाळ नोकराला
असे. त्याच्या आश्रमाचें नांव नागाअम असें म्हणाळा-* माझ्या मुलाला जरा वरचा नंबर
होतें. गोपाळ लक्ष्मीला व मुळाला एका मिळेळ का!" नोकर गोपाळळा ओळखत
'गार्डीत घेऊन त्या आश्रमाकडे निवाला. होता. लक्ष्मी मुलाला गाडीतच ठेवून गोपाळ
वाटेंत एक बाई एका मुलाला वेऊननोकराशी जें बोलत दोतातें ऐकायळा गेली.
चाळत असलेली त्यांना दिसली. तिच्या ल्या अपरिचित बाईनें विचार केळा गोपाळळा
बरचा नंबर मिळाळा म्हणजे त्याचा मुलगा पाद्ाल्याशिवाय य
गंडाळून ठेवळेल्या ।_ नेळात. चूक झाळी पहा. पाहू तर मंत्राने विचारें देखीळ-“* काय
लवकर जिबेत होईल ब आपली पाळी येई- आईच्या मुळाला आपला मुलगा समजून शुण पडला कॉ नाही? माझा मुलगा आमच्या कपड्यांत कसा
अयेत बराच वेळ जाईल व जापला मुलगा उचळन घेऊन आढी. जिवंत जाळा का?" आमचा मुलगा तुझ्याजवळ
मरून जाईल. म्हणून स्वार्थबुद्धीने तिने मांत्रिकाने मुलाळा काय झालें आहे. ते गेन ठक्ष्मी घावरून गेली, तिचें उत्तर देण्याऐवजी ती वाई
मुज्ञांची भदळाबदल केली, स्वतच्या मुळाला म्हणून विचारलें. गोपाळ म्हणाळा-“* सकाळी 'गोपाळनें विचार केळा आणि म्हणाला- न्हणाळी-'* लवकर आपल्या सुलाळा आंत
छृक्ष्मीच्या मुळाच्या जा आंघोळ झाल्यावर मुलाला सर्पदंश झाळा. &होतें असें घारईघारत, होव मांत्रिकाने मंत्र बेऊन जाऊन मंत्र करवून व्या !'' जणुंकांदी
गुंडाळून ठेवलें ब ळक्षमीच्या मुळाला उचडल मांत्रिकाने मुळाचें जन्म-नज्ञत्र, नांव, मुळाच्या व्हटल्यडोता, तुझ्या मुलाला आतां कसलीच तिळा त्यांच्या मुळाची जास्त काळजी होती,
स्वतःजवळ घेऊन बसली. आपार्चे नांव वौरे किचारून येऊन मैत्र ति नाहीं. असें सांगून त्यानें तिचा मुळगा “आण ते !”' असें म्हणत
तिच्या मनासारखेंच सर्ब घडलें, भांतून वटल व म्हणाला-“जा भाता तुम्ही !0 तिच्या हातांत दिला. लक्ष्मीने त्या बाईच्या मुलांच्या अंगावरचे
छोक बाहेर शेवर नोकराने गोपाळळा दोघं बाहेर आल्याबरोबर ती वाई दुरषटें काढून घेतलें व आपल्या मुलाला
मुछाळा बेडन यायळा सांगितले. लक्ष्मी ओरडत आली व म्हणाठी -* अहो बाद त्या बाईच्या कपड्यांत आपल्या मुलाळा
थांबल -धांबत्त गाडीजवळ मेली ब नीट थारईघाईत तुम्ही माझ्या मुलाला उच्छलल 1 मुळाळा पाहून उचल घेतलें, पण तिचा मुलगा डोळे

|।
'लक्मीला संशय आळा तिनें तसें तिळा उघडून तिच्याकडे टक लावून पाह व


हात पाय हलवू लागला होता. हें पाडून तोच मुरूगा जिवंत होतो. मग तो मुख्या
तिला आश्चर्य वाटलें. मांत्रिकासमोर असो किंबा नसो.” त्या
पण त्या बाईचा मुलगा मात्र तसाच जाईला ती गोष्ट माहीत नव्हती म्हणून तिने.
निश्चेष्ट पडळा होता. ती बाई घाबरून गेली मुलांची अदळाबदठ केली,
ब तिनें मुळाला गोपाळच्या पायावर ठेवळें गोपाळच्या सांगण्यावरून नोकरानें त्या
आणि म्हणाला-*““ या अर्भकाळा वांचवा | ॥ईला तिच्या मुलावरोबर आंत मांत्रिकाकडे
कान धरते चूक झाली माझी ! मीच स्वार्थ नेलें, त्यानें मत्र न्हटल्याबरोबर मुलगा
मुळांची अदळाबदल केळी होती. जिवंत झाला. तिनें बाहेर येऊन गोपाळचे
माझा बुलगा जिवंत झाळा नाहीं. तुमचा आभार मानले. म्हणाली-मी
* चूक केंढी
मुडधगा मंत्रानें जिवंत झाळा. मी आपल्या ती. पोटांत धाळ् तुम्ही माझ्या धुराळा
पापकर्मामुळेंच आपल्या मुद्याचा जीब नेतळा, जीबदान दिले. तुम्ही नसतां तर भला भात. रागाच्या सभेत राक्षसांनी आपल्या भारतीने
आतां तुम्ही बांचबिळात तर तो वांचे, प्रवेश देखील मिळाला असता कौ नाही शौर्याच्या व साहसाच्या फुशारक्या दैव देखीक त्यां
गोपाळ तिळा *दणाळा-“ घाबरे नका शंकाच ! 7 मारल्या फौ प्रभो, आज्ञा करावी, आम्ही रामानें राक्षसांचा वध केला म्हणून तुडाच्या
बाई!" भाणि नोकराळा थोळावून विचारलें गोपाळ घरी निघाद्य तेव्हां त्या बारैल्य जाऊन रामलक्मणांना जिवंत धरून आणून ॥वनेनें त सीतेला पळवून थेऊन भञालास
“हे असें कलें काय झालें? '' देखील त्यानें गाडीत बसवून तिच्या गांबा- आपल्यासमोर हजर करतों. तें 0 असें एक वेळ धरून चाळ, या. पण रामानें
नोकर म्हूणाळा-“ज्या मुळाचें नांव पर्यंत पॉचतें केलें. नंतर तो ढक्ष्मी अ. 'विभीषण रावणाच्या समेत उभा राहिला स्वच्छेने खरदषणादिकांचा ब्रथ केला
घेऊन मांत्रिक मंत्र मंत्र्योच्षार करीत असतो मुलासह स्वत:च्या घरीं आला. 'ब॑ हात. जडून रावणाला म्हणाला- नव्हता. त्यांनी स्वारी केली तेव्हां रामातें
&बुद्धिमान छोकांचे असें भत आहे की आलसरक्षणासाठी युद्ध करून त्यांचा वध
साम, दाम तथा भेद या तीन उपाबांचा केला. या परिस्थितींच सीतेला पळवून
अ्रयोग कळून त्यांत यश मिळालें नाहाँ तरच भणण्यांत आपलीच 'चूक होती. तिळा
'ववथा उपाय दंड यांचा प्रयोग करावा. रामाकडे आढरपूर्वक पोंचती करावी.
'असावध, निर्बल, हु तें ऐकून रावण कांडी उत्तर दिल्या-
बिर्द ढंड प्रयोग केल्यास त्यांत वश शिवाय सर्भेतूल उठून निघून गेला. तेळ
मिळते. राम सावधान आदे, बलवान जा विमीपण स्वतः दुसर्‍या दिवशीं रावणाला
सीता ळागणें झक्य नाहीं. देवेंद्र जरी 'हिळा मी दंडकारण्यांतून हरण करून
रामाच्या बाजूनें युद्धाला उमा राहिला आणी आहे. मी अने |
तरी मी स्याचें पारिपत्य करीन. समजूत बाळ्ल पाहिही. पण
सांगून त्यानें विभीषणाळा परते नाकत्य माझ्याकडे वळत नाहीं.
सांगितलें, रूपवती खत्री त्रिलोकांत . राम येऊन
नंतर रावणानें आपल्या मंन्यांना बोला- तिचा उद्धार करील झा आाहेनें तिने
वून त्यांचा सला 'घेण्याचा वियार केला. माझ्याकडून णक वर्षाचा अवधी मागून
रावणाची आज्ञा होतांच, सर्व नाले. घेतढा होता, सी कवूळ आनरांचें
रावण प्रहस्तला म्हणाला-“ आपल्या राक्षस सैल्य घेऊल केका पार करून येगें रामाला
न्यास ताकीद कर की पूर्वीपेक्षा जास्त 'हफ्य नाहीं. पण समजा, तो भालाच तर्‌
कसपणाने लंकेच्या रक्षणासाठी त्यांनी पुढें काय करावयाचे ! कारण एक वानर
तेळ घाळल फाम करावे. पार करून आला होता व राक्षसांना त्याची
भेटण्यासाठी वाळ्यांत गेला. त्या दहझत वसलेली आहे. म्हणून विचारतो. आत्तापर्यंत तृक्षा बध केला नाही हें. आपलें
फोणी मंत्री नीट विचार करून साळा द्या. रा समुदा- भाग्य समज. या परिस्थितींतहि. तुझ्या सर्व
बिभीषण त्य ळा म्हणाला दादा ! सीता सर्व सैन्य सज्ज उमे आहे." वक्लीकडे सैन्य घेऊन उभा जाहे. सीतेळा 1 ध्वेस करून तुझे कार्य पूर्ण करण्यास
व्हांपासून एक न एक अपशकून आपल्या मंत्र्यांना *णाळा- वरत करणें शकय नादी, राम-ठदसणांचा समथ मी एकटाच आहें ब तें कार्य मी
हेत. खंत राटणाऱ्या प्रत्येक श्री- १ यापमाणें मी जी जी कार्म बंध करण्यास उपाव सांगा. करीन. वै बेफिकीर रहा.
पुरुषाठा ही गोष्ट माहीत आहे रब आठी आहेत. रावणाचें न्टणणें द्रांतपणें ऐकून घेऊन कुंमकर्णाचें ते कडु वचन रावणाळा
देलीळ माहीत आहे. परंतु तोंड उघडून गसमोर आतां औ प्रश्न उभा त्याळा राग जाळा. तें.
उक्यास्षपोर बोलण्याची कोणाची छाती होत. कुककर्ण म्टणाला-“ दा सा आवडले नादी.
माझेत्याबिषयीं
विरारचे
व्यक्त चेऊन येण्यापूर्वी विचारायळा पाटिजे होतास. पाहून महापार्थ नांबाचा एक नायका राक्षस
नाहीं. म्हणून सर्व गोष्टींचा नीट विचा
करून तू काय तैं कर.”
. 'कक्त कुंमकर्णाचा सज्ञा वेळ
कारण तो सदा महिन्या-
कोणतेंहि काम करण्यापूवी विचार करा- व्हणाळा-“ मद्राममो ! मधाच्या शोधार्थ
वयाचा असतो. पाठीमागून पश्चात्ताप मर्यकर अरण्यांत प्रवेश करून मथ मिळाल्या-
कून रावण म्हणाला“ मळा ओता, आतां तो. देखी
कोणाची भीति नाहीं.
'केळानेंदेखीळकांडीफायदा होत नाही- तूं नंतर जो कोणी तो चाखण्याचा प्रयत्ने करीत
रामाच्या दाती जनकराजाची क्या सीता
अविचाराने सीतेचें अपहरण केलेंस. रामानें नाडीं त्याला लोक मद्दाभूखोत काढतात.
७095230 चांदोबा 2७00027500-:2792..5 वी.
"का २०० - सांदोवा > ०्ाा्ळत्रजाळ
एकदां पुंळि _ जात. बोलतां £ तुम्ही मितरे व कापुरुप आ
असतां भी तिच्यावर वळात्कार केल्ल.. स्वतः बरोबर दुसर्थांना भितरे करण्याचा
अद्देवाळा ती गोष्ट कळली. तेव्दां त्याने राम ब
भला शाप दिला कॉ मी पुढेंकोणा श्रीवर
बलात्कार करण्याचा विचार मनांत आपला
तर माझ्या डोक्याचा शंभर छकळें होऊन मी येत
न्हणून मी आजबर सीतेच्या आहें याची वार्ता लागतांच सर्वे देव आपल्या
अंगाबर्‌ हात टाकायढा घजलों नादी. बायकांपोरांसह दडी मारून बसतात हें
रामाळा कदाचित कल्पना देखीळ नसेळ. 'सुम्डांहा माहीत नसेल कदाचित ! टंड्रा
माझ्या शक्तीची. क्यित थतीने मळा. शेराबताचे दांत उपट्टन काढले
्रिल्येकांत उडतां येते. तो ठैकेवर विनय यया दोघां राजकुमारांना जिकणें मळा शक्‍य
निळवून माझा वध करण्याचा विचार करीत नाहां णता ”'
आपण बळीच नभ्हेतर महाबली भाह आहे. माझ्या वाटेलागेल्याचा बरिणाम काय उत्तर दिल्यावर विभीपण
सीतेचा उपमोग करावा. तिनें स्वत: होऊन होईल हें कळलें नसावे." चार राक्षस अनुचरांसद्द आकाशांत उडाळा
मान्य केलें नाहीं तर बलात्कार करावा. विभीपण इतका वेळ कांडींच चोळला दुष्हत्याचिं सरमर्भन फरून तू आणि म्हणाखा-*तूं मोठा भाऊ आहेस
त्या नंतर जें द आळा तोंड नाही. अगदी राहवले नाही म्हणून करीत आहेस, जापण सीतेला आ म्हणून चार हि. गोष्टी सांगून पाहाल्या.
आमला आपण द्राळा म्हणाला“ सीतेळा तू. घेऊन भाळास नत्राण्यासह रामाकडे पॉयती केली तरच तू माझी व्यर्थ निदा. केलीस. ती मळा अस्य
वेखीळ जिंकणारे पराक्रमी इंद्रजित वगेरे स्हणजे पांच फडांच्या नागाला स्वतः होऊन आपले सर्वाचे क्षणभर देरवीळ तुझ्या
राक्षसबीर आ बा असतां आपणांला घरांत आणून ठेवल्यासारखे आहे. इंद्रजितच जें दोईल तें इच्छा नाह तांना
कोणाचें अम असण काय कारण £ य, कुंभकर्ण काय आणि तूं काय, रामावर सै ऐकून रावणाची तळपायाची आग जात आहें, गोडगोड
सामदामाच्या गोष्टी मूर्ख करतात, आपण जय मिळविणे अशक्य. सीतिला पॉचती मस्तकाळा गेळी, म्दणाटा-" बातक्या ! जोळ्न स्वत:चा स्वार्थ साधणारे तुला पुष्कळ
चाच अयोग करावा. करणेंच आपल्या सर्वाचा दिताचें आहे. जूमाझा सकक्‍्खा भाऊ आहे जो टतीळ, परंतु हिताची सत्य गोष्ट
रावणाळा तैं बोळ आवडले. तो मह][- तें ऐकून इंद्रनित म्हणाळा “ काका! केळे, नाहीतर तुठा उभा चिरून फेकून सांगणारा अंधु व सखा तुळा कचितच
यार्थीला म्हणाळा-*मला एक शाप आहे. पुळस्त्य वश्ञांत जन्माला येऊन तुम्ही अने दिला असतां कोल्बा मो लाभेळ. रामाच्या हाती तुळा मरण आलेलें
चांदोबा 790.0.000.:0002य ३५१४-०५
ककक चांदोबा
रा]
ब,
चानर सेना झार
चेऊन तबार

ज्ञ ऐकत नाह.


बोडन साक्षी निंदा.
समेत रामाच्या
रामाला यां गोष्टीची
सूचना थावी,
ऐकून सुग्रीव लक्ष्मणासह रामाकडे
कोणी विभीपण
र राक्षसांना बरोबर घेऊन
तुझ्याकडे सरण मागाअला आकरा आहे.
पण आपण माबावी
चार करून हनुमानाचा सल्ला घेतला, राक्षसां तो. आपल्या
राक्षस, आ गवर हळा रण्यासाठींच येत सैन्यांत काम करण्यासाठी
असले पाहिजेतत! पंद्रा तर!” आला आहे अंका वाटत नाडी.
चांदोबा व्य

काळ
संधी साधून व तुळा असाबध पाहून तुझा झरभ म्हणाला" एक गुत्तचर पाठवून
बध करण्यास देखीळ मागेपुढे पाहणार नाहीं. त्याच्या खरेपणाची खातरी करून घ्यावी!" अडीचशे वर्षांपूर्वी मोंगळ बंद्याच्या
रावणानें स्वतःच याळा पाठविला नसेळ कशा आणखी एक वानर नायक स्हणाला- 'अभदानीला उतरती कळा ळागली
बरून! याळा व याच्या अनुयायांना तावड- * पण विभीपण येथें अकस्मात आला यांतच. होती. काश्मीर मध्वे राजकौळ नांवाचे
तोब यमसदनास पाठवून मोकळें व्ह! व्हावें असें मळा कार मोठी भीति वाटत आहे.” गृहस्थ रहात असत. काशनीरभर संस्कृत व
ज्ञामचें मत आहे." बानर बीर सुग्रीव मारुतीने सर्वोचें मत खोडून काढले. कारली भाषांचे विद्वान म्हणून त्यांची
णाला, तो *हणाला-“ बिभीषण चांगला आहे की ख्याति होती.
सुम्रीबाचे ते बोलणें ऐकून राम हनुमान वाईट हें तुम्हांहा कसे कळणार ! बो. औरंगजेब बादशादच्या मृत्यूनंतर फरुस्व
आडि बानरांकडे वळून म्हणाला“ सुग्रीवाने इतका जवळ भारा माहेत्याच्याकडे गुप्तचर 'सियर दिल्ीच्या गादीवर वसला. तो
बराच विचार फरून अ कांढीं सांगितलें पाटबून तरी काय उपयोग दोणार ? यावेळी. 'काह्मीरहा मेळा असतां राजकोळच्या
तुम्ही सर्वानी ऐ हि. तुमचया सजा बिमीषण आठा हे यांत मळा कांदीं तरी 'बांढित्याची कीर्ति त्याच्या कानावर गेळी.
देखीळ ऐकून मग काग कराबयाचे तें मी विशेष दिसतो. राबण दुष्ट आहे हे. कदाचित त्याच्या कडून मिळालेल्या
ते दिवस फार कष्टाचे गेले नेहरू
ठरविणार हें," त्माळा माहीतच भाहे. रामानें वालीचा बघ आत्साहनामुळेंच सन्‌ १७१६ मध्ये राज-
कुडुंबाळा. त्यांची जद्दागीर संपली, दिल्लीच्या
जांबुवान म्हणाळा-“ प्रथम या गोष्टींची करून राज्य सुम्रीबाळा विले हे. देखील. 'कौळ आपली मातृयूमि काऱ्मीर सोडून
गढली पाहिज कौ बिभीषण आहे. स्थाठा माहीत असलें पाहिजे. राज्यलोभारतव. दिली येथे राहे कागले. बादल्ञाहच्या दरबारांत खाळावत चाठठेल्या
ला! त्यानंतर त्याला कसा वागबावा याचा तो रामाक' आला असावा, पुर्ढे तुम्ही दिठी येथें त्यांना एक जदासीर निळाली आर्थिक स्थितींत लक्ष्मीनारायण नेहरू यांनी
र करतां येईल." बे एका कालव्याच्या काठी (हिन्दी व * सरकार कंपनी ' (इस्ट हेंडिया कंपनी)
बिचार करा!' हनुमान रामाला म्हणाठा.
'उदत कालल्याला * नहर' म्हणतात) घर यांच्या तर्फे वकिलीचें काम केलें. तेच
बांधून ते राह लागले, य़ा * नहर' पंडित जवाहरलाळ नेहरू यांचे पणजोबा.
बरून त्यांच्या नांवाबरोवर “ नेदरू ' जोडलें जवाहरळाळ नेहरूंचे आजोबा गंगाधर नेहरू
गेलें. आडनांव कोळ अतून कौल- १८५७ च्या बंडाच्या झाधी कांहीं दिवस
'नांब झाळें. रोवटीं फक्त “नेहरू' दिल्लीचे कोतवाल होते. १८६१ मध्ये
नावच राहून गेलें. वयाच्या ३४ व्या वर्षीच ते वारठे.
नजी कका न
शिर.

दर््यान बंडाचें निशाण उभारले. परंतु


कृष्णदेवराय ल्याच्या पारिपत्त्याळा पॉचण्या-
पूवीच त्याहा दंड मिळाला.
१५२९-३० मध्य कृष्णदेवराय वारल्या-
बर्‌ त्याचा सावत्र भाऊ अज्युतराय गादीवर
आळा. मदुरेचा शासक व त्याच्या
तो स्वतः वैष्णव मताचा होता. पण 'आश्रयाळा असलेळा त्रावणकोरचा राजा
'कृष्णदेवरायनें पोजुंगीजांना कांहीं सवलती
दिल्या ब त्यांच्याकडून स्वतःच्या हिंदूधमीतील सर्व मतांचा त्यानें समादार दोघांचें त्यानें पारिपत्य केलें. अच्युतरायनें
बंड शांत केलें खरें, परंतु राज्यव्यवस्थेकडे
राज्याचा फायदापण करून प्रेता, पोर्लु- केला. पराभूत शत्रूराजांना तो औदार्यानें
दुर्लक्ष केलें. त्याच्या दोघां मेहुण्यांचा
गीजांनीं मुसलमानांच्या हातून गोवा बागवी व जिंकलेल्या प्रदेशांत राहणार्‍या
बरचप्मा नेहमी राज्यांत असे. त्यांनीं सर्व
जिंकल्यावर पोचचुगीज गव्हनरानें सन, १५१० प्रजेशी त्वत:च्या प्रजेसारखा व्यवहार करी. द आपल्या दाती घेतली.
मध्यें भटकळ जवळ एंक किल्ला बांधण्याची तो स्वतः एक कवि होता. साहित्याची मंडलिक राजांना ही गोष्ट आवडळी रामराय एक योग्य शासक होता. त्यानें
परवानगी मिळविळी. त्याला आवड होती ब त्याच्या दरबारी ' नाहीं. रामराजू, तिरूमलराजू,बेंकटराय कृष्णदेवरायाच्या कारकीदीनंतर साम्राज्यांत
ए॒का पोर्चुगीज प्रवाशाने कृष्णदेवराय शोर कवि होते. देवस्थानांना त्यानें इत्यादिकांच्या नेतृत्वाखाटीं राजप्रतिनिधि जो बिस्कळितपणा आ होता तो दूर करून
याची फार प्रशंसा केली आहे. कृष्णदेवरायडून जमिनी दान करून त्राक्षणांना वर्षासन होऊं हागळे. तेव्हांपासून विजयनगर शांतता ब सुबत्ता स्थापन करण्याचा यत्न
दुसरा मोठा राजा नाहीं. त्यानें जेवढा आंधून दिलीं. साम्राज्यांतळी शांतता नष्ट झाली. केळा. रामराय राजनीतिकुझल होता. त्यानें
पराक्रम दाखविळा आणि राज्याचें बैमव इतर्के सर्व असून विजयनगर साम्राज्य १५४१ (किंवा ४२) मध्यें अच्युतराय चाणक्थनीतीनें दकनच्या सुलतानांपैकी कधी
बाढबिलें तेवढें इतर कोणत्याहि राजाच्या संकटांतून मुक्‍त नव्हतें. उत्तरेकडीळ सीमेवर बारा. त्याच्यानंतर त्याचा नुळगाबॅकटराजू एकाचा पक्ष घेऊन तर कधीं दुसऱ्याची बाजू
नशिबी नव्हतें. कृष्णदेवरायाच्या कार- झक्रूची कुदृष्टि सतत त्याच्यावर असे. दोघां ड$ वॅकटराय गादीवर बसला. त्यानें फकत घेऊन त्यांचें भपसांतळें बैर वाढविलें. परंतु
कीदीत विजयनगर साम्राज्याची भरमरार राजप्रतिनि्धींनी बंडे देखी केलीं. दक्षिणे- _ ६ महिनेच राज्य केलें. त्याच्यानंतर अच्यु- त्याची दी नीति फक्त कांहीं काळच उपयोगी
कळसाळा पोंचली होती. व्यापाराबरोबर कडील मदुरेच्या झासकानें कृष्णदेवराय तरायचा धाकटा भाऊ सदाशिवराय गादीवर पडली. विजापूरच्या राज्यावर स्वारी करतांना
कळा व साहित्य यांचीपण उन्नति झाली. जिवंत असतांनाच (१५२८-१५२९) च्या बसळा. तो आपला मंत्री रामराय याच्या रामरायानें १५४३ मध्यें अहमदनगर व
हातांतलें एक बाहुले होऊन राहाला. गोवळकुंब्याच्या सुळतानांशॉँ सख्य केलें,
.» विजयनगरचे फ्तन सेक
बिज़ापूरचा नबाब असदखान हुशार होता. और्मंत झाळा. तिसऱ्या दिवशीं शत्रने
त्यानें गोवळकुंड्याच्या सुळतानाशीं एक राजघानींत शिरून नगर उध्वस्त केलें.
निराळी संधी केळी व विजयनगरशीं आणखी इतक्या मोठ्या वैभवशाडी नगराचा घ्वंस
एक संधी करून घेतली. अशा तऱ्हेने ही इतिासांत ढी एक अपूर्व घटना आहे.
त्याने गोवळकुंडा व विजयनगर यांची हें युद्ध ताळीकोटचें युद्ध म्हणून इति-
आपसांतीळ गड्डी तोडण्यांत यक्ष मिळविले, हासांत प्रसिद्ध आहे. या युद्धानंतर हिंदूच्या
दुक्कनच्या सुलतानांच्या डोळ्यांत विजय- सामज्याळा उतरतीकळा ळागळी. वतुर्की
नगरचें राज्य बरेंच दिवसापासून सळत सत्ता बाढत गेळी, १७ व्या शतकापयंत हॅ. [४]
होतें. बरारच्या युकतानाळा सोडून दकनच्या राज्य कसेबसे जिवंत राहाळें. दकनच्या 'छ़्ह्ठद गोठा झाल्यावर त्याचें लम झालें. एकदां त्याच्या मनांतील हरिभक्ति ढत
इतर सुलतानांनी एकत्र होऊन २३ जानेवारी नबाबांच्या आपसांतीह भाऊबंदकीमुळें _ स्याच्या बायकोर्चे नांव देवी असें होते. झाळी व तो स्वतः विष्णूझीं युद्धाळा सिद्ध
१५६५ या रोजीं राक्षसर्तंगडी या ठिकाणी रामरायचा धाकटा भाऊ तिर्मलराय याळा ।ह्याढा जायुष्मंत, शिवि, विरोचन, कुंभ झाळा. महादानें एकदांएका गुर्नींचा अपमान
बिजयनगरच्या सैन्याशी युद्ध करून विजय- ओोडा फायदा झाळा. १६१७ मध्येंबंकटराब। ब सिकुंभ अशी चार मुलें झाली. पुराणांत केला आणि त्यांनी त्याळा शाप दिळा, म्हणून
नगरचा पराभव केला. गोबळकुंड्याच्या द्वितीय याच्या स्ृत्यूनंतर बिजयनगर शिबि एक प्रसिद्ध पुरुष होऊन गेळा. परंतु विण्णूशीं त्याचें युद्ध झालें ब त्या युद्धांत
नवाब हुसेन निजामशाह थाने रामराय सामज्याचा द्वास होत गेळा. १६१२ हो. ल्षिबि पह्वादाचा मुलगा नव्हता. तो त्याचापराभव झाळा. नेंतरत्यालाज्ञानप्रात
आाचा वध स्वतःच्या हातानें केळा. मध्यें बेकरराय याच्या परवानगीने राजा उपीनर याचा मुलगा होता. त्याच्या आईचें झाळी व तो पुन्दां विष्णुभक्त झाला.
या युद्धांत इतके धन मुसलमान सैन्याला ओडयर यानें मैस्र येथे आपलें राज्य नांब देवी नसून माथवी होतें. च्यवन अदषि एकदां नदींत स्नान करीत
मिळालें कीं प्रत्येक सामान्य सैनिक देखीळ त्वापन केलें. सिंहाने दिरण्यकर्यपूळा ठार केल्या- असतांपाताळलोकांत गेळे. तेव्हां प्रहादानें
नंतरच्या भह्मदाच्या चरित्रांतल्या अनेक त्यांचा सत्कार केळा आणि त्यांच्याकडून
गोष्टी पुराणांत आहेत. तीर्थयात्रेचा महिमा ऐकून वेतछा. त्यानंतर
अहमद राज्य करीत असतां स्वर्गावर तो स्वतः च्यवन मुनींवरोबर तीर्थयात्रेला
' स्वारी करून तें जिकण्याची इच्छा त्याच्या निघाळा. एका तीर्थस्थानी त्याहानरनारायण
मनांत उदमकली. त्यानें देवाशी युद्ध केलें. तपश्चर्या करीत असलेले दिसले, त्यांना
बण त्या युद्धांत त्याचाच पराभव झाळा. पाहून पहाद म्हणाळा-“हे कोणी ढोंगी

याया
“तूं हा पश्न केलास, हें देखीळ त्याला स्वारी केली. इंद्र धाबरला. त्यानें ग्रह-
दोघे निवाडा मागण्यासाठी प्रह्ञादाकडे गेळे. आहे व तो तुला त्याबद्दल शिक्षा स्पतीचा सल्का घेतळा. बृहस्पती म्हणाळा-
त्यानें त्यांना कश्यप मुनींकडे जाण्याचा दिल्याशिवाय राहणार नाहीं." महाद रागानें * बछीला जिंकणे तुळा शक्‍य नाहीं. तूं.
सल्ला दिळा. _ म्हणाळा व तेंच घडलें. या कामीं विष्णूची मदत माग.'*
पण पुधन्वा *्हणाळा-* तूंराजा आहेस बली एक मोठा धर्ममीर चक्रवर्ती होता. बळीनें त्रिळोक जिंकले. देव ब्रक्षदेवाव
आम्ही तुझ्याकडे न्याय मागण्यासाठी आळ. ब्ले बचन देई तें कधीं मोडत नसे. थांबले. अझदेव त्यांना वेऊन वैकुंठळोकीं
ज्ञो न्याय असेल तो दे. राजाच जपल्या त्याच्या राणीचे नांब अशना. त्याला विप्णूकडे गेला. विष्णूने बळीचे पारिपत्य
कर्तव्याळा जागळा नाहीं तर इतर कोणीच .
र्नमाका नांबाची एक मुलगी होती व वाण, करण्याचें बचन देऊन देवांना निरोप दिला,
कर्तव्य पाळन करणार नाहीं.” 'प्रतराष्ट्‌, निकुंभ व विमीपण नांबाचीं चार त्यानें बामन रूप घेऊन कऱ्यप ब आदितीच्या
त्यावर प्रहादानें विरोचन स्वतःचा मुलगा मुलें होतीं. पोटीं जन्म घेतळा, उपनयन संस्काराच्या
असूनहि घुधन्वाच अधिक गुणवान माहे. देवांनी बळीळा झांतिपूर्वक राज्य करूं वेळी मिक्षावळीसाठीं फिरत फिरत तो
असा न्याय दिळा. दिळें नाहीं. म्हणून त्यानें इंद्रभोकाबर बढीकडे आला.
बिरोचनच्या मुलाचे नांब बलि. स्वर्गा-
साप दिसतात. हे. मुनि आहेत तर यांना बरच्या स्वारीत महादाचा परामव झाल्यावर
शाखाख्रांची काय गरज !” तो तपश्चर्या करण्यासाठीं निघून गेळा.
. सें ऐकून नरनारायणांला रोग आळा व त्यानें आपल्या मागे त्याचा नातू बळी
यासच गादीवर बसविलें. एकदां बलीनें
त्यांनीं प्रहादाशीं युद्ध करून त्याचा पराभव
केला. दुःखी पह्ादानें विष्णूचे स्मरण आपल्या आजोबांना विचारलें“ एका काळी
केल्यावर विष्णू दर्शन देऊन न्हणाला-* हे राक्षस मदा पराक्रमी होते. पण त्यांचा तो.
नरनारायण माझाच अंश होत." पराक्रम कां ढत्त झाला ?”
एकदां प्रहादाचा मुळया विरोचन ब “ ह्याठा कारण विष्णू!” म्ह््द
अंगीरस थांचा मुलगा सुधन्वा दोघांच्या म्हणाळा.
मनांत एकाच मुलीशी गन करण्याची इच्छा “ विष्णू इतका पराक्मी आहे काई
उत्पक्न झाली. परस्परांच्या गुणावगुणाचें ल्वाळा जिंकण्याची शक्ति आपल्यापैकॉ
वर्णन करून दोघे परस्परांशी खूप भांढळे. कोणांत नाहीं का £”
0000752070 बांदोबा अ
नानानभानाजाळ ऊन
अळीर्ने त्याळा विवारलें-“* बोळ काव सीन पादलें सके देख्यचा सँकल्य सोडल्या"
देऊं भिक्षा?” बामन *हणाला-“ तीन बरोबर वामनाने विभषर्य धारण केलें. एक
बावरे “9 !'" ब्ळीनें ते. कवूळ केलें, पाळळ ठेवून सर्ये भूमि व्यापी अ टरारे
परं थुक्रावार्याठा त्यांत डाव आहे पाऊ ठेवून दिगदिगंत व्यापले. “ निसरहे
कळलें. त्यार्ने बळीला सायप खेले. पाऊ कोठें ठेवूं!” जस्त मश्न बामनानें
न्हणाछा-“ तीन पावलें सूमि देण्याचे करलांच कलीनें आपटे ढोके पुद केळे ब
अचन भार्ग ले !'' परंतू बहीन तें साफ व्हणाला-*
नाकारले, अहादानें पुरेंहोऊन विव्ूनबळ भार्थना
बळी झारी घेऊन यामनाच्या हातावर केळी कीं डा बेलेले कवन पाळ्टगारा न्यावी
ड्द्फ सोडणार होता. नेगके त्यावेळॉ राजा आहे. बाल्य असा दंड देणें बरोबर
रु शुक्राचार्य फिळ्याचें रूप घेऊन झारीच्या नाही. स्दणून बाननानें बठींचा अभ केला. (१1)
होटॉत आन बसळे. झारीतून पाणी शाहेर नाहीं. त्याला पाताळ लोकांत पाठलेलें.. [काक आतांतौन पठाराचे परिषत्य करण्यासाठी अक्षर बादाहाने मानसिहासा मोडे
येत नाही! हें पाहून आामनानें णक काडी, तेथले राज्य त्याठा दिलें. त्यने अशी ह्य देल पाळे, पर्षमात नगरानगीक त्याने तळ दिला. त्याचा सलमा जगति
होटी साफ करण्यसाठी आंत. घातळी. आज्ञा काडली काँ नो रास बीच्या शतच्या शोची लाहिती काडून भाणण्यांसाठी संधारणाच्या झासपासच्या अदेशांत येऊन
कडला. तेथें शेळेशवर च्या देवळांत मंघारणचा किडेदार बीरे॒सिंद्द थाची ुलभी तिलोतमा ब
स्वावुळेँ शुक्ताचायींचा ५७ डोळा फुटका. आशेचे पार्न करणार नारी त्यळा दुढ र्हा दोघी मेटल्य! बोधीचा परिचथ त्याला झालानादी, पण तो फोण
शुक्ताचार्य वाजूडा सरकल्यावर पाणी बाहेर रिळेठ. नंतर २प्णू वतः अळीना द्ार- हे माजर त्यांना कठळे होतें. तो ब तिळोतमा यांचें परस्परांचर मरेन जळे.
जाळे 4 बंठीशे संकल्प सोडला, वामनाने गाढक काळा, बाण व मोगल यांचें युद झाल्यास गौरेंगाच्या मनांतून पठाणांची बाजू घ्यापी अले
होले. करण मानसिंदवावर त्याचा राग होत! निरामस्वामौने मोंगकांशों श्नेह ठेवण्यांत
हित आहे असा उपदेश केळ. परंत बीरेसिंहाळा तो स्वा तितकासा आवडला नाही, ]
किहृगाच्या कोटाठा ठागूनच दामोदर रीकडे प तीन मजळी हवेली ब मोठमोठे
। नद वहात होता. त्या बाजूच्या वृक्ष दिसत होते.
खिडकीत असून तिलोत्तमा नदीची गंमत र्‍या आंत वाढ्यासमोर पटांगणांत
हात होती. सूर्वात्ताची वेळ होती. नदी- किळा आदि पक्षी निश्चितपणे

आओ बँकिनचंद्र चद्ोषाघ्याय
संस्कृत शिकली होती. &बिमळा ! पहिल्याच भेटीत
कादंबरी बाजूडा ठेवून तिन देख नसतां एवढे भेम जडले
स्वमवासवदता नाटक वाचावल्या सुरवात अमिरामस्वामीनें विचारलें.
केली. नंतर तें पुस्तक ठेवून दिलें व गीत- क्षणभर विचार करून ती स्ट्णाळी-
गोविंद वाचायला घेतलें. रोवटी ते देखील आतां तुमच्याजवळ लपविण्याची काब
ठेवून दिळें ब अंथरुणावर पडून विचारांत ग्रन ! गेळे चवदा दिवस त्या
प्त ममत झाली. 'ब्रित्त कोणत्याहि कामांत नसतें. खाण्या-
तिच्या मनांत कोणते बिचार चाद. होते. 'दिण्याची फिकीर नाहीं व अंथरुणावर या
22७७१११ गशि हॅसांगण्याची भावश्यकता नाहीं. जगतर्सिह कुशीवरून त्या कुशीवर रात्रभर चाळ,
प तिच्या दृष्टीसमोर्‌ उमा होता. असतें. क्षणभर देखीळ तिचा डोळा लागला
बिमला अभिरामस्थाभीकडे गेळी ध तिनें असेळ तर झपथ, इतका बदळ झाला आहे.
तिलोतमेचें जगतसिंद्दावर मेम असल्याचें काँ तिला र
खेळत गोठत उडत होते. उन्हाळ्याचे दिवस त्याला सांगितलें. चबदा दिवस होऊन गेले अनिरामस्वामी स्मित करून म्हणाडा “त्यांच्या भीतीनेंच मी यांच्याजवळ
असल्यामुळें कडक ऊन पडलें होतें. परंतु होते. पेथराव्या दिवशो बैलेश्वराच्या देवा- बुवा बावकांचें हेंच तर चुकते. हा प्रश्न काढला नाहीं. मानसिंह व त्यांर
नदीवरून गार वारा ग्रेत होता. म्हणून ल्यांत पुन्दां भेटण्याचें ठरठें होतें. मरन दिलें कां जगांत दुसरें क पटत नसले तरी त्याच्याशी मैत्रीने
उष्मा जाणवत नव्डत्ता, *मग तू. काय करण्याचें ठरविले. नाही. तिछोततमा अजून पोरवय आहे. बागण्याचें ठरविलें आहे ना त्यांनीं ?मग
तिलोततमा अन्यमनस्वपणें खिडफीसमोर आहेस? अमिरामस्वामीनें तिला विचारलें. दुसरीकडे लक्ष रै मानसिंह्ांच्या मुळाळा जांवई करून घेण्यास
1. राहून कोठें पदात होती हें ति *“ तुमचा सळा याविषयी मिळेल या हे पर्व!" काब हरकत तमेनें बि्ारलें,
तिळाच ठाऊक कीं नादीं नकळे. मी आलें .” विमल्यम्हणाली. 'बिमळाला तें पटलें नाहीं. गेल्या पंघरा- “मानसिंद था
य़ा संबं संचधा कूड होईट,
संध्याकाळ झाल्यावर दासी दिवा ठेवून “माझ्या मतें हें सर्व विसरून जागेच दिवसांत झाळेळा फरक तिनें स्वत: कश्यावरून २” अभिरामस्वामीने विचारलें,
गेळी, तिलोत्तमा आपलें मन आवरण्यासाठींच हिताचें होईल. अमिरामस्वामी म्हणारा. डोळ्यांनी पाहिला होता. अमिरामस्वामी “काँ नाही होणार स्वतः
जणुकांहीं एक पुस्तक घेऊन दिव्याच्या विमळा च्या डोळ्यांत दोन टिप आली. पुढे म्हणाला-“ तिलोतमेखें मन रालायये युवराज तयार आहेत." विमळा म्हणाली.
उजेडांत वाचायळा बसली. तिनें बाणमद्धाची ती म्हणाळी-“ तिळोत्तमेच्या हृदयाचा कांही बण वीरिंदरसिदराचें मत काय * वण जगतसिंद् वीरेन्द्रसिह्वाच्या
कादंबरी वाचायला घेतली होती. अभिराम- विचार नको का करायला !” मुलीशी लझाळा तयार होईल
चांदोबा > चांदोबा
ऐकून अमिरामस्वामीचा चेहरा लाऊ मुदर्णरखेच्या पढीकडे पिटाळून लावीन. ती विण्याचा मूर्खपणा करावयास तो सिद्ध
म्हणाळा-* तू. अजून आपल्या | धतिज्ञा पुरी होण्याची वेळ अजून आटीआळी नव्हता. म्हणून गनिमी काव्याने युद्ध
अदृष्टाची गोष्ट विसरली नाहीस नसळी तरी दोन आठवल्यांत त्या ठरविळें. झश्लला असावध पाहून
माझ्या दृष्टीसमोर उभी । क्षौर्ब भामि साहस दाला याचें वर्णन छापे माराअचे ब शत्रची घुळदाण उडवायची
राह नकोस! हजन झहद म्हाणाळा--“ झा या या पद्धतीनें त्याने युद्ध चाळ, ठेवलें. त्याचें
* १ क रन्षपूत जातीची कीर कायम ठेबीळ यांत माहे हें त्यानें दात्रला कळूं
जगत्मिह आपल्या वडिलांचा निरोप वेउन । क्षंका उरली नादी." नाह सैन्य कोडून केव्हां ब
या धरीं जाणार त्याचा पराक्रम पाहून वठाणांना तोंड देऊन कसा हृल्या करीळ हेंशत्रूला कळत नव्हतें
अमिरामस्थामीने स्पष्टच विचारलें. पठाणांचे बेत ढासळू कागळे, त्यांना बुवर्णरेखेच्या पलीकडे पिटाळून लावणें त्यानें आपल्या तैन्याच्या हदान लहान
बिमलानें पण तितक्‍याच स्पष्ट शब्दांत जगतरसिंदानें प्रतिज्ञा केळी होती की |वांचहजार रजपुतांना शक्य नाहीं हें जगत- तुकड्या करून त्या जागोजागी दार झाडीत,
विचार होणार शाहून फक्त पांच हजारांच्या सैन्यानिशी आऊल । सिंहा्या कळत होतें. समोरासमोर युद्ध गुदेत, खड्ड्यांत अर्थे जेथें दबा धरून बसे
खालच्या दर्जाचा वंश आहे टि पन्ञास हजारांचा पुढारी कतेळल्लान याळा |करून स्वत:च्या मृत्यूळा बोळ! पाठ- होतें तेर्थे त्यांना नेर त्याचे हे
ना] री
[क]

शिकस्तीचा प्रयत्न केले. पण ते सर्व फोळ मनांत उद्‌भवतो. परंतु ज्यांच्या मनांत
ठरले. इतके सैन्य कतळ झालें, इतके तारुण्य आहे त्यांना वयोमर्यादेची पर्वा
सैनिक जखमी झाले, शत्रनें रसद ळून करण्याची काय गरज? कांद्रीं ळोक वीस ववे
नेली सकाळ संघ्याकाळ याच बात्या बय असतांनाच म्हाताऱ्यासारखा पोक्तपणा
कतडरानाच्या कानावर येत होत्या. पठाण दाखवतात. विमला वयानें मोठी जसली
जेरीस आले. किड्यात्राहेर पाऊळ राकर्णे तरी मनानें तरुणच होती. गुणगुणत होती
देखीक त्यांना धोक्याचे वाटू लागलें, रसद आणि वेणीफणांत गुंग होती. वेणीफणी
येण्याचा मार्ग बंद झाल्यामुळें उपासमार आटोपल्यावर तिनें जगतरसिंहाने दिलेळा
होण्याची वेळ येऊन ठेवली, मोत्यांचा हार घातला आणि तिलोत्तमेच्या
पठाणांना ताळ्यावर आणण्याच्या कामी खोलींत गेली.
नें दाखविळेला पराक्रम पाहून मान- तिह्येतमेनें चकित होऊन विचारलें
सिड, नें त्यांचें अभिनदन करून एक पत्र & कोठली तयारी ! काय आहे तरी काव
र्‍या गोटांत शिरून न्‌च्यां ल्हि व आणखी दहा इजारांचें तैन्य कुमक कळूं देशील की नाही १" “मी अभिरामस्वामींना सर्व सांगितलें,
चाळींच्या बातम्या प्रोचत्या करीत. शत्रूला म्हणून पाठवीत आहें असें देखील कळविलें. * दूर जायचें आहे !'” बिमला म्हणाळी. जगतरसिहाशीं तुझा बिवाह अशक्‍य असें
असाबधव पाहून एका आजून एक तुकडी जगतसिंडानें उत्तर पाठविलें काँ जास्त «अड्डा सोडन सांग ना कोठें निघाढीस त्यांचें मत आहे. तुझ्या बडिटांना ही गोट
छापा मारी ब शत्रू सर ऊन उमा रादण्या- आल्यास बरेंच होईल. परंतु बरोबर तैं!” तिल्ोेत्तमेनें हडिबाळपणें विचारलें, मुळींच खपणार नाही, म्हणे. तूं. असावधपणे
पूवीच दुसऱ्या बाजून दुसरी आणलेल्या पांच हजार सैन्याच्या मदतीने 'ब्रिमळा तिचा हात धरून तिला खिडकी- 'च्याजवळ याविषयीं कांहीं बोळळीस तर
करी. अशा तर्‍हेनें शत्रूचा धीर खचून जाई मी आपली कामगिरी पुरी करूं शकेन असे अंबळ घेऊन गेली व॒ तिच्या कानांत 'फिसकटेल, एंबदे लक्षांत ठेव | 7
ब तो फडून जाई. मळा वाटत आहे. म्हणाळी--“ बैलेश्वराच्या देवळांत ! ते विमळानें तिला सावध केलें,
जगतसिंद्दाच्या बा युद्धाला पठाण तयार जमिरामस्वामीशीं बोळे ज्या दिवशीं एका रजपूत तरुणाला मेटायचें जाहे. तित्मेत्तमा पुसट आवाजांत विचारू
असूनहि त्यांची तें ऐकून तिल्ेत्तमेच्या चेहरा ळजञावनत ळागली-* पण कां ? त्यांना कां खपणार
धुळदाण उडाली सह्‌रावधी सैनिक ठार 'झोळा. स्मित करून व मान खालीं करून नाहीं !
झाले. पठाण सेनापतीने जगतरसिंह होती. तीस वषाच्या बाहेळा एवढा ती उभी राहाली. तिची बोटें पदरांत “म्हणे कां? आतां काय सांगू! हें.
समोरासमोरच्या युद्ाळा खेचण्यासोटी कह्याळा असा प्रश्न साहजिकच
ुरफटलेलीं दिसलो. वह्या, मी वचन दिल्याप्रमाणे देवळांत
न्यांदोबा
जगतर्सिदाळा मेटणार आहें, ब तूं तर मी नाहीं जात !” विळा
हें पण सांगणार आहें. पण करून न्हणाळी व तिल्येत्तमेच्या
भागेलसें वाटत नाहीं, मळा तोंडाबर काथ फरक पडतो हें पाहूं लागठी.
सांगाबबाचे आहे तें मी सांगेनच. तिळोत्तमा भगदीं पराभव झाल्यासारखी
त्याची मर्जी, तुझ्यावर त्याचें म्हणाली-* बरें बाई जा!”
असेळ तर विमला स्मित करून म्हणाली-* तर
बिमळाच्या तोंडावर मर्धेच हात ठेवीत मग जाऊं म्हणतेस. पण पद्टा, भी येईपर्यत ब्रिनाकारे ६६ सोडा नाही, तो झाढा-
त्तमा म्हणाली-“ पुरें झाळें ग ! मळा जबळ गेळा, प्रेत खांद्यावर टाकलें व
बाहे लाज वाटते हें सर्ब बोळाबळा, तुळा नें हंसळी, जणुकांही नेदमीमगाणें यौनप्शे ६मश्ञानाकडे निघा.
जाये असेळ तर जा. माझी ना नाही. म्हणत होती झोंप येईल तर ना झोंपणार. तेब्दां पेत्तांत इसळेला भेताळ बोड. &॥७/-
परँलु माझ्याविषयी बोळण्याची गरजच काय वि तिळा पोराशी % राजा! तुळा इतके कष्ट खहुत्त फरीत
र ओढून षरळें. नकळत दोन टिपे तिच्या अभळेश पाहून वाटवे क॑! कोणीतरी तुळा
“ अस्सं ! मगया पोरवयांत म्ेमसागरांत डोळ्यांत आ शाफ्च दिया साबा, परंतु १. सागान्म
बुब्या मारण्याची. काय गरज होती ग? विळा तिलोतमेच्या खोलीतून बाहेर । अमिशप्त माणसासारशा दिसत नाहीस,
बिमळानें खबचटपणें विचारलें. पाऊळ टाकणार तेवढ्यांत अस्मानीनें येऊन नऊयराजाची कन्या मुक्तामयीपनागे ते श्वतः
ज्ञा ग! मळा नाहीं बोलायचे निरोप सांगितळा-* महाराजांनो बळावले होऊन अमिदिप्त शाकेळा दिसत आहेस. तुछा
17 तिहोत्तमा म्हणाळी. आहें.” पुढीळ गोष्ट पुढीळ अंकी ] |. कंटाळा येऊ नये म्हणून मी तुळा गलब-
राजाच्या कन्येची गोष्ट सांगणार आहे.
रेक.” असें सांगून बेताळानें गोष्ट सांगायला
सुरवात केली.
पत्स्बळीकाच्या राजबन्येचें नांव मुक्ता-
(| अबी होतें. ती अपविय स्पबती दोती,
तिच्या ख्ज़ावर भाळून भाऊन कणीसुख

वेलाळाच्या गोष्टी

'नाहेस वाटतें? ये, माझ्याशी लभ कर्‌
८4: वः आणि सुखाने येथेंच राहा.'?
20 उठोन 'फशीसुखाळा पाहतांच मुक्तामयी मोठ्याने
जनाच,- लाजा क 'किंबाळही ब ती चंपा सरोवरांत उडी


तनय ब्वा तात

।तै डव श्र
तना लाजता वत
मरणार, पण इतक्यांत फणीमुखानें तिला
स्होकराकडे जाऊ दिले नाहॉ. सक्ताग्वी
बावरून गेली होती. तिचें सर्व अंग थरघर
1-१
हर कापत होतें व ती सारस्री पळत होती.
तिची ती किंकोळी ऐकून त्या देहाचा
युवराज जयंधर तिकडे धांबत आला. त्याने
डत धांवत असलेल्या रूपवती मुक्तामवीळा व
'करिचा पाठळाग करीत असलेल्या फणीमुखाळा
बाहिले. तो आला होता शिकारीसाठी. जगंघरचा बार ममी बसळा होता.
बरतु जनावरांच्या शिकारी ऐवजीं त्याख हे. प्राणत्याग करण्यापूवी फणीमुख *्हणाळा-
ह्म करण्यासे ठरविलें. परं जे *वतः बड दृष्य पहाबयास मिळालें. “मी इतक्या विनवण्या केल्या तरी तू
भन कुर्पन द्ोता, म्हणून मुक्तानयी स्याळा
टाकळा देखीक तयार हाळी नाठीं, मकी मक्तामयी थांबत धांवत तो उभा होता माझ्याशी ळ्या करण्यास तयार झाळी
* आमची तुलगी तुझ्याशी लप्रास तयार १ तेथे आळी व म्हणाढी-“ हा दुष्ट माझा नाहींस, डळट माझ्या आल्मामिमानास
नाहीं. म्हणून वे.तिची आज्ञा सोडून दे. |. 'गठळाय करीत आळा आहे. याला ठार डिवचण्यासाठीं स्वतः होऊन मी तोंड लपवून
शुक्तामयीच्या जाईवडिांगौं फणीनुखळा नव्हता. “हणून “भा बनांतीके करून माझें रक्षण कर.” असल होतों तेथवर आलीस. याहि पुढे
कळविले, 4 माड जगंधर शूर व साहसी होता. त्याने लूँ या युवराजाकरवीं मळा ठार करविलेंस.
पलू फणीपतखच्या लाजे समाधान त्या मुक्तानयी हीं र्ये पहात. 'कृणीमुखाच्या डोक्यावर वार केळा. दोषांचे या युवराजासाठीं म्हणून जर यदाकदाचित
, उत्तराने के द्योणार? त्यानें अत्तामयींचा टिंदत असतां भशीवुक्ष अचानक विल्ांदन | दड चाड, असतां इकडे मुक्तामवीनें सरो- तूं. या भूमीवर पाऊळ टाकलेस तर तूं
विचार मनांतून काडून राकण्याऐवर्जी बाहेर आत्म व लेच्यासग्ोर येडन३ वरांत उढी मारली व पाण्वावर डोकें काहून एक दगड होऊन जाशीळ.” असा शाप
तिच्याशीच ल्म करण्याचा हट्टच मनांत तिला म्हणाळा-* द्दपाहूंढागली. देऊन फणीमुखानें प्राण सोडळा.
चांदोचा हॅ 3 चांदोबा
जा ्
[ब]
ते ऐकून भुक्तामयीनें सरोवरांत बुडी तॉफ्यंत फणीसुख मेळा होता. नंतर .
जगंघर ज्या तरुणीचें त्यानें रक्षण केलें
मारळी व सरळ मस्स्यदेह्यांत निघून गेली, ।नाहीं. हताश होऊन तो त्यांच्या वरोबर तेव्हां त्याळा सरोवराच्या काठी एक मणि
जगंघरळा हें सर्व कळलें नादी. होतें ती कोठें आहे हें पाहूं छागळा. परंतु | क्री परतला. दिसळा. तो मणि फणीमुखाच्या डोक्‍यांतला
कारण फशीमुखाळा ठार केलें त्यावेळी ती त्याळा कोठें दिसळी नाहीं. त्यानें ॥_ जगबर घरीं जाळा खरा, परंतु त्याचे होता. तो उचढज्ञ घेतल्याबरोबर त्याच्या
त्याचे अनुयासी त्याचा शोध काढीत सरोबराजवळ जाऊन पाहिलें तेव्हां त्वाळा वित्तचंासरोवराच्या कार्ठींच होतें. सुक्ता- मनांतून पाण्याचें भय नाहींसे झालें. त्याने
आले. त्याची तलवार रक्तानें माखलेली मुक्तामवी फक्त एकदांच बीज चमकावी 'मंबीचें खूप सतत त्याच्या हृदयांत वसत चंपा सरोबरांत उडी टाकळी. जणुं कांहीं
पाहून त्यांना वाटलें कौ युवराजाळा त्री दिसली ब नंतर अदृदर्‍य झाली. होतें. ते दोन तीन दिवस तीन युगांसारखे पाणी स्वतःच त्याला वाट दाखवीत होतें.
ागलें असावें, युवराजाच्या अनुयायांना तो कोणाच्या 'बाटळे ल्याळा. तिच्या विरह दुःखाने त्याला तो निरवि्षपणें मत्स्यलोकांत जाऊन पोंचळा.
* मळा नाहीं लागलें कोठें. पण तो शोधार्थ फिरत आहे हें कळलें नाहीं. आपल्या जीविताचाच बीट आला, तिकडे जगघराच्या मनासारखीच मुक्ता-
नागदेब कोठें निसटून गेला हेंजाऊन पाहिलें त्यांपेकीं एकानें देखीळ मुक्तामयीठा मयीच्या मनांची स्थिति झाळी होती.
एकदां तो कोणाळाहि कांहीं कळविल्या-
पाहिजे, तो जिवंत असेळ असें नाहीं वाटत पाहिलें नव्हतें. जगंघरळा तिच्याबिषयी शिवाय चंपावनांत गेला आणि चंपा सरो- जगंघरनें तिचें रक्षण केलें त्या वेळेपासून
मळा." तो म्हणाळा, कोणाजबळ कांद्री बोळावेसें पण बाटले वराच्या काठींच वा आशेनें हिंडत राहिला विषे न त्याच्यावरबसलेंहोतें. फणीमुखानें
की कदाचित मुक्तामयीशीं मेट होईल. शाप दिळा नसता तर कदाचित ती पाण्या-
नतर मुक्तामयीनें आपल्या आईवडिलांना बापानं अंथरूण धरलें, अनेक वैद्य आठे ब
आपल्या मनांतठी इच्छा कळविली. त्यांनी त्यांनीं नानाप्रकारचे औषध पाणी करून
मुक्तामयीच्या इच्छेममाणें जगंधराशॉ तिचें पाहिळें. पण गुण पडळा नाहीं. म्हाताऱ्याचा
लभ करून दिलें व मूळोकांत आपल्या अंतकाळ जवळ येऊन ठेवळा. गादीळा
मुळीळा पाठवण्याची तयारी करूं लागले. कोणी वारस नाहीं,
परंतु आश्चर्य म्हणज़े स्वतः मुक्तामयीच त्या मुदैबानें त्या परिस्थितींत जगंधर परत
गोष्टीस तयार झाडी नाही. आठेळा पाहून सर्वास परमानंद झाळा.
तें ऐकून जगंधर तिला म्हणाल्या“ मळा बुळाळा पाहून बापाळा पुनर्जन्मच मिळाला,
भूळोकांत तुझ्याहून जास्त प्रिय असें काय मत्मकडून घडलेला सर्व वृत्तांत ऐकून म्हातारा
आहे! मी भूळोक सोडून येथेंच तुझ्या व्हणाळा-“* आतां जें झालें तें झालें. सर्व
संगतीत रदाबयास तयार आहें." विसरून जा. तूं भूळोकांत राहून राज्य
जगंघर पांच वर्षे मत्स्यळ्लोकांत सुखाने 'करणार तेव्हां मानवजातींतच छम करून
बाहेर येऊन जगंधरला भेटली देखील असती राहाळा. त्यांना एक मुलगा ब एक मुलगी घेऊन राज्य कराबें. पुढें प्रजेचा भार तुझ्या गेळाब सर्ब इृत्त सांगून भूळोकांत चकायठा
बत्याच्याशीं ल्झ करून घेऊन त्याच्याबरोबर झाळी. पांच वर्षे ञानंदांत केव्हां निघून शषिरावरच येऊन पडणार. माझ्या मन:शांती- त्यानें मुक्तामयीजवळ विनंति केली, मुक्तामयी
राहे हागली असती. परंतु तें शक्‍य नव्हते गेळ, कळलें देखील नाहीं. एकदां स्वदेश करितां तरी तूंहें करावें." सर्व ऐकून म्हणाही--" तर मग बडिलांच्या
च जगथरला मत्स्यलोकांत प्रवेश मिळणे जाऊन आईवडिलांना मेटून यावे असें
वरंतु जगंधर बापाळा म्हणाला-*“ या इच्छेपमागें एका मानव खीझीं विवाह करून
आयुष्यांत मी एक पल्लीत्रत घेऊनच राहणार. राज्य करण्यास काय हरकत आहे ! 7.
अशक्‍य होतें. म्हणून मनांतल्या मनांत ती साहजिकच जगंधरळा बाटले ब मुक्तामयीच्या
झुरत राहिळी. अनुमतीने तो त्या मण्याच्या सहाय्याने मुक्तामयीचमाझी पन्ली मी इतर कोणत्याहि. “ती गोष्ट अशक्‍य ! तुझ्याशिवाय आतां.
कोणी मानबजातीचा तरुण मत्त्यलोकांत स्वदेशीं आळा.
ब्रीशी विवाहास तयार नाहीं.'' माझें पेम कोणावर बसणार ! दुसरें लयच
आठा असल्याचें वतमान कळतांच ती धांबत परंतु तिकडे स्वदेशी जर्गंधर निवून “तर मग तिलाच घेऊन ये आणि करण्याचा विचारच माझ्या मनांत येत नाहीं.
पासून त्याचे आईवडीळ काळजीत. राज्यमार सांभाळ.” वृद्ध राजा म्हणाळा. पण भूलोकांत यायल्या तुळा काय हरकत
थांबत त्याला भेटण्यासाठी आठी. जगंधरळा
जगंधरनें विरार केला कीं मुक्तामयी आहे” जगंधरनें तिळा विचारलें. मुक्ता-
पाहून तिळा वाटलें कीं देवानेंच तिचें गार्‍हाणे पडले. तो कोठें गेळा हें कोणाळाच कांडी
ऐकून तिचें जगंधरशीं मीकन घडवून आणलें. ती माहीत नव्हतें. पुष्कळ झो केळा पण त्याची मन:स्थिति जोळखून भूळोकांत येऊन मयीच्या आईवडिलांनी देखील जगंधरचेंच
आपल्या महालांत त्याला बोलावूनघेऊनगेळी. त्यांचा थांगपत्ता ळागळा नाहीं. पुत्रविरहाने 'राहाबळा तयार होईल. तो मत्त्यलोकांत अनुमोदन केलें.
७2/7& शांदोवा ७०2८७00) चांदोबा ७-०
“बरें तर चका! '' असें म्हणत सुक्ता- दुसऱ्या लग्नास तयार झाला नाहीं. तिनें
मद्री आपल्या प्रियकराबरोबर भूळोकीं जायला आपल्या शापाची गोष्ट सांगितळी असती
निघाली. चंपा सरोवराच्या काठावर पाय तर जगंघर आपलें राज्य सोडून मत्स्य-
ठेवतांच फणीमुखानें दिलेल्या शापामुळें ती लोकांतच कायमचा राहूं लागळा असता.
अस्तर-मूतिं होऊन गेली, बायकोच्या मेमासाठीं पतीने कर्तव्यच्युत
येथबर गोष्ट सांगून वेताळ म्हणाळा- व्हावें दी गोष्ट कोणत्या पतित्रतेका आवढेळ
“राजा! मळा हें कळत नाहीं कॉ म्हणून या संकटांतून तोड म्हणून शापाळा
माहीत असून मुक्तामयी शझापाळा कां बळी जाणें हाच एक उपाय तिळा दिसला.
'सल्य्युगांत एथ्वीवर सवेत्र अरण्ये होती. बाटेळ तो वर मागून घ्यावा !'' पण
बळी पडळी? शापाची गोष्ट तिनें दुखरें कारण असें कीं तिला पतिमेम मिळालें
जगेंधरळा सांगितली असती तर त्यानें होतें ब दोन मुलें पण झालीं होतीं. त्या
त्यांत कुपी ब मुनी रहात. दस्यु सुमनाकनें स्वत:ताठीं कांहीं एक न मागतां.
राक्षस पण रहात. एक विदस्यु नांवाचा हा वर मागितळा कीं देवा, तूं माझ्या
तेथवर स्थिति आणून दिळी नसती ? नंतर हजार वर्षे जरी ती पतीबरोबर राह्वाळी
एक दस्यु रानांत रहात असे, हितासाठीच वर मागायळा सांगत आहेस
येणाऱ्या
आले उत्तर माह्दीत असून दिलें नाद्दीस असती तर निराळें सुख काय ळामळें जाणाऱ्यांना ढटटून स्वतःचा उदरनिर्वाह करणें तर एक बर दे. सर्व जग सुखी व्हावें.
तर तुळा परिणाम माहीतच जाहे. तुझ्या असतें ! १
ह्या एकच धंदा तो करीत असे. क्षी खुभनाकनें मागितलेल्या वरामुळें त्याच्या-
डोक्याची शंभर छकलें होऊन तुझ्याच पायावर अशा ततन्देनें राजाचें मौन भंग होतांच मुनींकडे काय असणार ! म्हणून त्यांना विषयीं इंद्राच्या मनांत आदरभाव जास्तच
लोळू ागतील.'' बेताळ मेताबरोबर अदृश्य झाळा अ पुन्हां
त्याचा शस झाला नाही, वाढळा. आतां तो द्रबषीं दोनदां सुमना-
“दोन कारणें आहेत याळा, जगंवरचें झाढाच्या फांदीला जाऊन लोंबकठूं छागळा. सुमनाक नांवाचे एक मुनि होते. त्यांनीं काच्या मेटीला येऊं लागला व सुमनाक
म्रेम तिछा सर्बोपरि वाटत होतें. कारण तो (कल्पित ) दराचे स्तवन करून अनेक क्रचा लिहिल्या. नवीन कचा रचून त्याचें स्तवन करूं
इंद्राचे स्तोत्र फक्त सुमनाकच आपल्या ळागला.
कह्चांत करीत असे. म्हणून इंद्राची त्याच्या- सुमनाक एका जागीं आअम बांधून रहात
बर फार कृपा असे. इंद्र वर्षोतून एकदां नसे. तो इंद्राचें स्तवन करीत त्रचा म्हणत
खुमनाक मुनींच्या दर्शनास येत असे. गांबोगांबीं हिंडत असे.
इंरानें एकदां सरुमनाक मुनींना वर एकदां इंद्र सुमनाकळा मेटायळा आळा

|
द्यायचे ठरवून म्हटलें-* मुनिवर ! काय तेव्हां त्याचा आदर करण्याच्या हेतूनें
सौ. शामळा सरदेवाई
बरोबर एक किरीट व र्लहार घेऊन आला. दोन्ही अस्तू त्याच्याकडून घेतल्या. परंतु राग करण्या ऐवजीं त्यानें मळाच सत्य- विद्स्यु म्हणाळा-“ तूंमळा म्याल्या-
इंद्राच्या आमहानें सुमनाकनें तो किरीट व मरतेवेळीं सुमनाक विदस्यूळा म्हणाळा- चन पाळन करण्याचा उपदेश केळा व शिवाय असा प्रश्न विचारीत आहेस यावरून
रन्नदार घातले. परंतु त्यामुळें त्याच्यावर “माज्ञा वध केल्याचें पाप तुळा ळागलें आहे.. त्यामुळें पापमुक्ति छाभेळ असें देखील तूं इहळोकांतळा दिसत नाहींस.''
एक प्राणांतिक संकट ओोडवलें. वण तूं खरें बोललास तर तुझें हें पाप धुवून सांगून गेला." इंद्राने स्वतःचा परिचय दिला व
एकदां “सुमनाक विदस्यु ज्या रानांत निघेळ व तुळा पापमुक्ति ळामेह.” खुमनाककडून मिळविलेला किरीट व म्हणाळा-*मी आपळा भक्त सुमनाक मुनि
रद्दात असे त्या रानांत आळा. त्याच्याजवळ झाप देण्याऐवजी कषीनें पापमुक्तीचा रन्नहार धाढन विदस्यु रानांत हिंड लागला. यांच्या शोबार्थ हिंडत आहें. त्यांना मी हे
किरीट ब रलह्वार पाहून विदस्यूळा त्यांचा तो आशीर्वाद दिलेळा ऐकून विदस्यूळा पुढे कांहीं दिवसांनीं सुमनाकचा आवाज किरीट व रन्हार दिळे होते.
मोह भाबरळा नाही व त्यानें सुमनाककडून आश्रर्य वाटलें. त्यानें बिचार केला, हा ऐक न आल्यामुळें इंद्र त्याच्या शोधार्थ “माझें नांब बिदस्यु आहे. मी तुझ्या
ते हिसकावून घेण्याचा यन्न केळा. इंद्राने मुनि कोणीतरी विक्षिसच दिसतो आहे. निघाल्या. त्याळा विद्स्यु मेटला. त्याच्याजवळ त्या भक्ताला ठार करून त्याच्याकडून हे
दिलेलें पारितोषिक तें, सुमनाक गप्प कसा एक तर कुपी किरीट किंवा रत्नदार ततो किरीट व र॒नहार इंद्राळा दिसले. त्यानें बळजबरीनें घेतले आहेत.” बिदस्यु म्हणाळा,
बसणार! त्यानें भतिकार केळा, म्हणून घाळीत नाहींत. दा दोन्ही घालतो. बिदस्यूळा बरिचारळे-“ तुळा ह्वा किरीट व इंद्राळा राग येण्याऐवजी आश्वर्थ वाटलें.
बिदस्पूनें त्याा ठार करून बळजबरीने त्यांसाठी मी याचा वध केला तर त्याबद्दल स्न्हार कोठून मिळाले! 7 विदस्यूळा म्हणाला-“ मी कोण हें व
मुनि माझे मक्त होते हें माद्दीत असून घडला. तूंएक डा
मात्र झाळास. भी
देखील तूंसाहस करून खरें बोललास या. किरीट ब रत्नदार देऊन ते घालण्याचा
बद्दह मळा आश्चर्य वाटत आहे.'? आमह केळा नसता तर मुनींचा वघ
“ त्याचें कारण सुमनाक मुनीच ! पाण करण्याची दुर्वुद्धि तुला शाली नसती. वु
सोडतांना त्यांनीं मळा उपदेश दिला होता सत्यवच्नन ऐकून मळा आनंद झाळा. काय
कीं नेहमीं खरें बोलत जा. खरें बोलण्याची बाटेळ तो वर्‌ माग!” इंद्र म्हणाला.
मळा संवय नाहीं उळट खोर्टे बोलण्याचा “त्या मुनीनें खरें बोळण्यास सांगितले
अंदाच मी करीत आलों. मी कित्येक खून म्हणून मी खरें वोलत आलो. पापमुक्ति गांव गुणाकर व धनाकर नांबाचे सोडवणे. कथा व्यवहारांतले प्रश्न करणें
केळे दरवडेखोरी केली. परंतु तुझ्या भक्ताने मिळावी अशी इच्छा माझ्या मनांत केव्हांहि दोन मित्र रहात असत. गुणाकर अशाच गोष्टांसाठीं ते पैज हावीत.
मळा उपदेश केळा तेव्हांपासून मी सत्यवचन उद्‌भवली नाहीं. आतां तूं बर देणारच स्वभाबानें अगदीं मोळा दोता तर धनाफर गुणाकर स्वभावानें जितका भोळा होता.
पाहन करीत आहें. आतां खोर्टें डोटण्यांत असशील तर माझ्या वंशांत एक ब्रक्षज्ञानी वस्ताद. गुणाकरळा वडिलोपार्जित जमीन- तितकीच त्याची बायको व्यबह्वारांत हुशार
मितरेपणा आहे असें मळा वाटतें." जन्मास यावा असा वर दे!” विदस्यूने जुळा, राहातें धर ब कांदी संपत्ति मिळाली होती, तिनें पुष्कळदां नवर्‍याला सांगून
तें ऐकून इंद रह लागला. तें पाहून बर मागितला. होती. त्यावर त्याचा संसार सुखानें चाळे, पाढिलें कीं या मिज्राच्या नादीं हायूं. नका,
बनाकर व्यवहारकुशक होता. गोड केव्हां गोत्यांत सांपडबीळ सांगतां येत नाहीं,
बिदस्पूनें चकित होऊन विचारलें-“ इंद्रा! इंद्र “ तथास्तु! म्हणाठा.
घुळा रडायळा काय झालें? विदस्यूच्या वंशांत कठ नांवाचा एक बोल स्वतःचें काम करून घेणें त्याळा छान पण गुणाकरचा दरवाजा धनाकर बत्याच्या
“माझा भक्त ब मित्र सुमनाक याचा अक्ज्ञानी जन्मास आळा व त्यानें आपल्या साधत असे. कोणाकडून पैसे काढून घ्यायचे नित्रमंडळीस नेहमीं उघढाच असे.
बध तूं केला नसून तो माझ्याच हातून वंशाचे नांव उजागर केलें.
तर ते देखीळ देणाऱ्याच्या मनाळा दुखवल्या- एकदां धनाकरनें गुणाकरळा फस-
श्िवाय कसे ध्यावे हें त्याळा चांगलें बिण्यांचा घाट घातळा. चार मित्र हजर
माहीत होते. असतां तो गुणाकरळा म्हणाला“ मित्रा !
धनाकर आपल्या मित्रमंडळींसह ग्रुणा- आपण ल्हान मुलांसारख्या रोज पैजा
करच्या धरीं येऊन बसे. गप्पागप्यांत ते मारतो. पण आज आपण समजूतदार
बैज ळावीत ब कोणी जिंका काँ हारणारा मोठ्या माणसासारखी एक पैज लावूं या.
'वैज लावठेळी अस्तु देई. कर्थी कोडी मी बुला एक प्रश्न करतों, तूं त्याचें बरोबर

औ. सा. वा. बोराळे


त्तर आपलें घरदार त्याच्या नांबी लिहून र नाहीं वेळाठा
द्यायळा तयार आहें." हागतात ! ” गुणाकर ओरडला.
ती गोष्ट त्याला सरळ व सोपी वाटली * बनाकर हारा !” सर्व मित्र म्हणाळे.
ब तो ती पैज छावायळा तयार झाला. नंतर ते धनाकरळा म्हणाले-“* पदिली पैज
धनाकरनें ठरल्याप्रमाणे प्रथम प्रश्न 'तूँ. जिकळास म्हणून गुणाकराचें घरदार व
केळा-““ भाताच्या शेतीळा नांगर खोळ स्ंपति तुळा मिळेल. पण गुणाकर दुसरी
चाल्वळा पाहिजे कीं वरवर !'१ वैज जिंकळा म्हणून तुझें घरदार व संपत्ति
गुणाकरला व्यवहारज्ञान मुळींच नव्हतें. त्याची झाली. दोघे आपापल्या घरादारांची
त्यानें अंदाजाने उत्तर दिलें-“ नांगर खोल
चाळवळा पाहिजे.'* गुणाकरनें ती गोष्ट घरांत जाऊन बाय-
“चूक! उसाच्या लागवडीसाठी खोळ 'कोल्म सांगितली, ती म्हणाली-“ ही काय
खणार्वे ळागतें. भाताच्या शेतीला खोळ पैज झाली ! तुम्ही त्यांना जाऊन सांगा, मळा
उत्तर दिळेंस तर मी आपलें घरदार व सर्व नांगरण्याची गरज नसते!१ हेंसर्व कवूळ नादीं. द्रा अन्याय आहे.” न्यायाधिशानें धनाकरळा बिचारलें-“ तू.
सॅपत्ति तुझ्या नांवी ल्हटिन देतों. तू उत्तर म्हणाळा. गुणाकरनें आहेर येऊन बावको संपत्तीची आपली फिर्याद परत घेतोस कीं तुळा निवाडा
दिले नाहींस तर तुला आपलें सर्वस्व ल्हिन त्याचे मित्र देखीळ म्हणाळे की गुणा- 'अदळाबदळ करण्यास कब्रूल नसल्याचे ऐकाययाचा आहे ! "7
द्यावे लागेल." करचें उत्तर चूक आहे. ते म्हणाले- “मळा निवाडा ऐकावयाचा आहे.
पण मित्र म्हणाले-“हेंबध धनाकर! “ तू आपलें घरदार धनाकरळा वचन धनाकर व त्याचे मित्र म्हणाठे-“ हें घनाकर ऐटीत म्हणाला. न्यायाधिशाने
प्रत्येक वेळीं तूंच प्रश्न करणारा दिल्याप्रमाणें दिळें पाहिजेस. पण तुळा - पहा गुणाकर! तू. वचन दिल्यापमाणें गुणाकरची पण जबानी घेतली. त्याने खरें
कोणरे? गुणाकर॒ देखीळ णक प्रश्न सुदां प्रश्न करण्याचा अधिकार आहे. तू. निमूटपणे आपलें घरदार घसाकरच्यास्वाधीन खरें तें सर्व सांगितळें व ते सर्व बरोबर
करील तुळा ! 7 प्रश्न विचार!” केलें नाहींस तर धनाकरला न्यायाल्यांत असल्याचें धनाकर व त्याच्या साक्षीदारांनी
घनाकर म्हणाला-“* मी प्रश्न गुणाकरनें विचारले-“ खानची पान : जाऊनच निवाडा ध्यावा छागेळ.” कवूळ केलें,
केल्यानंतर त्यांनें उत्तर दयावे. जिंकला झाडाळा लागतात कीं वेखाळा ?”” शेवटीं भांडण बिकोपास गेलें व धनाकरनें तेवा न्यायाधीश म्हणाळा-* तूंआपळी
हें ठरेल वत्यानंतर त्यानें पाहिजे तो प्रभ धनाकरनें बरोवर उत्तर माहीत असून 'न्यायाविद्याकडे फिर्याद दाखळ केळी. दोघे पैज पिल्या खेपेस हारलास म्हणून तुला
करावा. मी त्याहा कवूळ आहें. मी हारव्ण चेष्टेने उत्तर दिलें-“ झाडाला !” __ न्यायाल्यांत हजर झाले. साक्षीपुरावा ऐकून आपलें सर्व घरदार धनाकरच्या नांबीं ल्न
क चांदोबा चांदोबा
दिळे पाहिजेस,” असें सांगून न्यायाबिशानें न्यायाधीश *्हणाळा-“ गुणाकराशी काब-
त्याच्यासमोर कोर्टाचा कागद ठेवळा.. लेल्या दुसऱ्या पैजेच्या वेळीं तूंगुणाकराच्या
ग्रुणाकरनें निरुपाय होऊन सर्व घरदार संपत्तीचा देखील मालक झाला होतास.
धनाकरच्या नांबीं लिहून दिलें. न्यायाधीश तुझ्या संपत्तीबरोबर गुणाकराच्या संपत्तीची
तो कागद धनाकरच्या हातीं देत म्हणाळा- माळकी पण तुळा मिळालेली होती. तेव्हां
* पहा बरोबर आहे. ना !' त्यानें होकार आपल्या कागदावर तूं स्वत:च्या जुन्या
दिल्यावर न्यायाधीश म्हणाळा-** तूं दुसरी संपत्तीबरोबर गुणाकराकडून तुला मिळालेल्या
पैज हारळास म्हणून आतां तू आपळा सर्ब सर्ब सँपत्तीचा देखील उल्लेख केला पाहिजेस. सौराप्ट्‌ देशांत एक ओमंत गृहस्थ रदात ळावून दिलें, त्या श्रीमंत ग्रृहस्थाचें नांव
मालमत्ता गुणाकरच्या नांबीं ळ्हन दे. " मी तुला विचारलें होतें कीं तूं किर्षाद परत असे. त्याचें माम्य उफराटे होतें. विश्वंभर असें होतें. तो म्हणाळा-“ तुम्ही
“मरी तो कागद लिहून ठेवला आहे. चेणार की निवाडा पाहिजे! तूं. निवाढा को आपलें सर्वस्व घाळवून बसा. म्हातार- काळजी करू नका मुलीची. मी तिला
कोर्टानेपद्दीबा!'* धनाकरनें असेंसांगूनखिशां- मागितलास, आतां तुळा यांतून सुटका कणी दारिक्र्यांत दिवस कंठायचें त्याच्या स्वतःच्या मुलीहन जास्त पाहीन ब ती
तून एक कागद काढून कोर्टासमोर ठेवला. नाहीं. तुला आपलें सर्वस्व गुणाकराच्या नशिबी किदिळें होतें. एक म्हातारपण व मोठी झाल्यावर चांगलें घरदार पाहून तिचे
न्यायाधीश तो वाचून म्हणाला-“ हें. नांबी लिहून दिलेंच पाहिजे. त्यांत गरिबी. त्याळा एकुकती एक नात. समन देखीळ करून देईन.”
बहा, तू यांत फक्त आपलें धरदार व संपत्ति धनाकरला चांगलीच अद्दळ पहली. तो होती. आरा बे वय असेळ तिचें. स्वतःचा सौदामिनी काम करण्यांत हुझार
'हिहून दिली आहेस !'' स्वत:ची सर्व संपत्ति घाळवून बसलावत्यानें ब तिचा उदरनिर्वाह कसा चाळावा हीच होती. तिळा कामाची संवय होती ब
* होय ! माझ्याकडे जेंकांडीहोतें तैंसर्व स्वतःचे जगसें करून घेतलें. त्यामुळे काळजी म्हाताऱ्याला होती. नातीचें नांव अंगांत आळस मुळींच नव्हता. म्हणून
मी लिहून दिलें आहे !” धनाकर म्हणाला. त्याहा पर गांबीं जाऊन रदांचें छागलें. सौदामिनी होतें. तो नातीला बरोबर घेऊन सर्व कामें छान करी. कधी कोणाला
एका झोपडीत जाऊन राहूं लागळा. दोघांची तक्रार करायळा तिनें जागा ठेवली नाही.
बोटें कश्लीतरी भरत होतीं. म्हातारा मधून मधून नातीला भेटून येई.
हळू दळू म्हाताऱ्याला वाटूं लागलें की चार वर्षानी म्हाताऱ्याने इहलोकाला
त्याच्या एकत्याच्या मिळकतीवर दोषांची रामराम ठोकळा. आतां सोदामिनीळा
पोरें भरणें अशक्य आहे. म्हणून म्हाताऱ्याने विश्वंमरच्या कुडंबाखेरीज आपलें असें कोणी
एका श्रीमंताच्या घरीं सौदामिनीळा कामाला राहालें नाहीं.
बौ. नांठेनी सावकार
सौदामिनी शिळा भात खाऊन गुरांना _ अथ्ली ओरडत संध्याकाळपर्यंत सर्वे रान
चेऊन रानांत जाई. शेणगोठा, गाईम्हशी पार्ले घातलें. पण यमुना गाय दिसली
चणे, भांडीं घासणे कपडे घुणें वगेरे कामे. नाहीं. शेवटीं निराश होऊन संध्याकाळी
तिळा करावी ळागत. उन्हातान्हात हिंडून इतर गाईंना घेऊन ती घरीं परतली. तिनें
सर्व तऱ्हेची कार्मे करीत राहल्यानें ती थोडी माळकिणील्या यमुना दिसत नसल्याचें जाऊन
काळवंडली ब अशक्तपण झाळी. फाटकी सांगिठळें. ते ऐकून बिश्वंभरच्या बायकोने
मळकी ठगडीं गुंडाळून वेणीफणी केल्या- तिळ त्या रात्रीच्या वेळीं घराबाहेर काढलें व
शिबाय तिळा कामकरांबेंळागे. म्हणून त्या म्हणाली-*“ मिळत कशी नाहीं ? जा, काढ
वयांत तिचें सौंदर्य बाढण्या ऐवजी कमी हुडकून. ती मिळाळी तरच घरी परत ये! 7
होऊं लागलें. | काळोख्या रात्री सोदानिनी पुन्हां रानांत
निथवेमरच्या पश्ीच्या मनाचें तेव्हां कोठें गेळी. ती. रात्रीच्या वेळीं काळोखांत
समाधान झालें. परंतु विश्वंसरळा मात्र & यमुना....ययुना....” अशी ओरडत
विशंमर स्वभावाने फार चांगळा होता. आयकोनें सोदामिनीला अशा तर्‍हेनें वाग- रानांत हिंडत होती. तिच्या दांकेला जणुं सौदामिनी भांत गेळी. तिळा तेथें तिघे
पण त्याची बायको स्वभावाने फार खाष्ट बलेठें मुळींच आवडत नसे. पण तो कर्धी 'कांढीं उत्तर म्हणून कोठून तरी *हन्मा ' खुजे दिसठे. दिसायळा तिघे कुरूपच होते.
बाई होती. तिळा एक मुलगी होती. तिचें एका शब्दाने बायकोळा बोलला नाही. असा आवाज ऐकूं आळा. सौदामिनीच्या सौदामिनी चकित होउन त्यांच्याकडे पहात.
नांब चंद्रावढी असें ती दिसायला सौदामिनी कष्ट सहन करण्याची संवय निवांत जीव जाळा, आवाजाच्या अनुरोधाने असतां एकानें विचारलें-“* अश्ली काय
बेताचीच होती. उत्तमोत्तम पातळें नेखून झाली होती. एकदां ती गुरे रानांत . स्ती जाऊं लागली. तिला त्या बाजूला एक पाहतेस आमच्याकडे ? भ्यालीस वाटतें
दागिने पातेतरीसौदामिनींच्या र्यासमोर घेऊन गळी. गुरें एका बाजूला चरत झोपडी दिसळी. झोपडीच्या चारी बाजूळा आम्हांढा पाहून ! 7
तिचें रूप फिके पडे, हें पाहून विश्वंमरच्या होतीं. ती बरोबर आणलेडी भाकरी काढून दाट झाडी होती व झोपडीसमोर अमुनेळा «नाहीं बुवा! भी आपल्या गाईळा
बायकोळा हेवा वाटे. सौदामिनी चंद्राबलीच्या खायळा बसली. तिनें आपल्या गाई कोणीतरी बांधून ठेवलें होतें. सोदामिनी घेऊन जायळा आलें आहें. सौदामिनी
बरोबरॉनें खात पीत राढाली तर काढी मोजून पाहाल्या. त्या गाईत तिला यमुना 'ग्राईजबळ गेळी ब तिच्या अंगावर हात निर्मीकपर्णे म्हणाली.
दिवसांनीं चंद्रावळीहून ती जास्त सुंदर नांवाची गाय दिसळी नाहो. सौदामिनीने फिरवून तिळा गोंजारळें. इतक्यांत झो!पडी- *ती रानांत हिंडत होती. आम्ही तिळा
दिसेळ असा विचार करून तिनें सौदामिनीळा भाकरी तशीच उचढल ठेवून दिळी. तिळा तून तिळा कोणीतरी बिचारलें-'“गाईकरितां वेऊन आलो म्हणून ती वांचळी, नाहींतर
गुरें चरायळा घेऊन जायला सांगितलें. खाणें पिणें सुचेना. “ यसुना....वयुना.... आळी आहेस होय ! जांत ये तर ! केव्हांच वाघानें तिला खाठन टाकलें असतें.
चांदोबा
लू रागावली त का आमच्यावर £ दिसं. स्यगळी. तिसऱ्यानें तिच्या गळ्यावर माळकिणीनें तिच्यावर आग पाखडली.
खरें खरें सांग !” एक खुजा म्हणाला. ओट किखून तिळा म्हटलें-“ गाणें म्हण तिचा आवाज गोड झालेल्या ऐकून तर ती
नाहीं बुवा ! तुम्ही माझ्या गाईचे अधू कांदींतरी ! " मनांतल्या मनांत जळफळू, लागली,
रक्षण केळेंत मग मी कां रागानेन £ सौदामिनीळा पण गार्वेसे वाटलें व ती नवऱ्याला म्हणाळी-* ऐकलेंत का ती
सौदामिनी म्हणाडी, गाऊं लागली तेव्हां तिचा गळा कोकिळे- काय म्हणाळी रानांतल्या तीन
“तर मग आम्हांळा कांहींतरी खायला सारत्वा गोड झालेला पाहून तिलाच फार खुजांनीं तिळा हें रूव व गोड अवाज
* पहिळा खुजा म्हणाळा. आश्चर्य वाटलें. रानांतलीं जनावरें तो गोड दिळा, म्हणें. आपण चेद्राबळीठा घेऊन
तेव्हां सौदामिनीला आपल्या भाकरीची आवाज ऐकून गाणें ऐकायला तेथें जाऊं त्यांच्याकडे !
आठवण झाली. तिच्या खांद्यावरच होत्या जमा झाली, त्याप्रमाणें मालकिणीनें पुष्कळशी पकतालें
भाकऱ्या बांधलेल्या. तिनें शिधोरी सोडली अश्ञा तर्‍हेनें भष्सरेसारखी सेदर झालेली तबार केलीं ब नवऱ्याबरोबर रात्री मुलीला
ब॒ भाकरी देत म्हणाली-*“ ही इतकी
सौदामिनी गाईला घेऊन उजाडण्याच्या जेऊन रानांत गेळी, सौदामिनीने ते खुजे
चांगली नाहीं.
सुमारास घरीं परत आली. तिळा पाहून कोठें राहतांत त्या जागेच्या खाणाखुणा नीट
तू. घेऊन जा आपल्या गाईळा. पण हें पढा, *“ कांहीं हरकत नाहीं ! चळा आपण
आम्हांला जो कोणी मेटायळा ब पाहायळा खाऊन तर पाहूं !” असें सांगून त्यानें
येतो तो परत जातेवेळीं आळा होता तसा भाकरीचे चार बांटे केळे. तिघांनी तीन
आतं नाहीं. आम्ही त्याखें रूप बदळन बांटे घेतले व सौदामिनीला एक वांटा दिल्ग.
टाकतो.” असें सांगून एका खुजानें सौदा- भाकरी खात एक खुजा म्हणाळा-
मिनीळा हात धरून आपल्या शेजारीं बसविलें, * कार छान आहे बुवा ! १
तिच्या डोक्यावर हात किरविल्याबरोबर * आज तूंम्हांला आमच्या आवडीचे
तिचे सर्व केस गळून पडले. पकाज्ञ खायळा दिलेंस. असें म्हणत दुसऱ्या
तो खुजा तिळा पाहून हंसत म्हणाळा- खुजानें सौदामिनीच्या डोक्यावर दात
“वहा आतां तूंकिती सुंदर दिसतेस ती !” किरवला. त्या बरोबर सोदानिनीच्या
दुसरा खुजा स्दणाळा-“ तिळा असे डोक्याला सर्व केस आळे. तिचें
खूपएकदम
बिंदूप केल्यानें तुला काव मिळालें £ १ पाळटून गेळें ब ती अप्सरेसारखी सुंदर
“नवे ख्प हवें तर प्रथम हेंआहे सौदामिनीनें तिळा पाहाळें ब जवळ येऊन करतों असें तिळा वाटलें असेळ. पण
हें देखील नष्ट करावें कागेळ. ये; जवळ 'विचारळें-“ कोठे निघाळीस ? आतां तुझ्या सांगण्यावरून तिळा आम्ही
येऊन बस माझ्या.'' दुसरा तुजा म्हणाल. “हें रूप घेऊन जिवंत राहण्यापेक्षा तुझ्या सारखेंच सुंदर खूप व गोड आवाज
त्यानें तिच्या डोक्याखांद्यावर हात फिरवल्या- 'कोठें तरी जीव देऊन मोकळें व्हावेसे वाटत देतो.” त्याप्रमाणें त्यांनीं चंद्रावहीच्या
बरोबर तिचे सर्व केस गळून पडलें आहे.” चंद्रावली म्हणाली, अंगाखांद्यावर एकदां हात फिरवल्याबरोबर
ब॒ ती काळबंइली, *बुल्ले हेंरूप पाहून तुलाच काय मला तिळा अप्सरेसारखे सुदर रूप आलें.
चंद्रावली तें पाहून घाबरून गेली. देखी फार बाईट वाटत आहे. मरायचेंच दुसऱ्या खुजानें तिच्या गळ्याळा स्पर्श
आणि रडूं ळागली. खुजांना शिवीगाळ आहे तर दोघी एकदम जीव देऊं. पण केल्याबरोबर तिच्या आवाज कोकिळेसारखा
करून ती आपल्या आईवडिलांकडे थांबत स्वा आधीं त्या खुजांना मेटून येऊ." शाळा. तो स्मांना न्हणाळा-'“* आतां दोघी
आली. खुजांनीं तिनें आगळेडी पकान्नांची सौदामिनी म्हणाठी, गाणें म्हणा.”
टोपळी कॅकून दिली. ती सरळ विश्वंभर व दोषी खुजांच्या झोंपढीजवळ गेल्या, दोघौनीं गागे म्हणून ल्या खुजांना
त्याची बायको वसली होतीं तेथें येऊन पडळी.. सौदामिनी त्यांना म्हणाळी--“ माझ्या- संतुष्ट केळें ब उजाढल्यावर घरीं आल्या.
समजावून सांगितल्या होत्या. त्यांच्या आईबाप मुलीचें तें विकृत रूप पाहून सारखीच हिल्य पण सुंदर रूपवती करून सीदामिनीनें दाखबिलेलें औदार्य पाहून माळ-
अनुरोधाने तिघं त्या झोंपडीजबळ ग्रेऊन कार दु:खी झालीं. * खोटें सांगून आम्डांठा टा! नाहींतर आम्हा दोघींचा जीव घ्या! किणीचा राग नाहींसा शाळा थ तिनें स्वतः
पॉचळीं. नवराबायको दूर उमी राहाळी व कंसबिलें बाटतें सौदामिनीनें !'' विश्वंभरची
“ तुझ्या प्रमाणें हिनें आमच्या बोलण्या- नवऱ्याला सांगून सौदामिनीचें थाटामाटाने
भुलीळा झोंपडीजवळ पाठवून दिलें. बायको "हणाली. घरां आल्याबरोकर तिने
चंद्राबलीनें झोंपडींत डोकावून पा। रागाच्या भरांत सौदामिनीलाघराबाहेरकाढलें. वर विश्वास केळा नाहीं. ती पळून गेछी. ळय़ करून दिलें. पुढें कांहीं दिवसांनी

खुजे आंत बसले होते. त्यांनीं तिळा भांत रात्रीची वेळ होती. कोठें जाें कळेना आन्ही हाबरे उपाशी पोटासाठी हें सर्व चंद्राबलीचें देखील ढम्न झालें.
बोळवल्यावर ती आंत गेळी, एका खुजानें बिचारीला. गोठ्यांत एका कोपऱ्यात ळपून
तिळा विचारलें-* काळ आलेल्या मुलीने बसली. आईवडील झोपल्यावर चंद्रावळी
सांगितलें वाटतें ! म्हणून आलीस ना! रात्रीं दळूच घरावाहेर पडली. तें भयंकर
“होब! भी तुमच्यासाठी उत्तम पक्काने रूप कोणाला दाखविण्यापेक्षां आत्महत्या
घेऊन आलें आहें. मळा तिच्याहून जास्त करून मोकळे होण्याचा तिनें निश्वय
सुंदर करा ! ” चंद्रावली म्हणाळी- केळ होता.
चांदोबा
॥ कॉ आतां राजा रागावणार, पण राजा
मंत्याला बोलावून त्याला म्हणाला- या
पंडिताळा देखी त्याच्या द्जांप्रमाणें पारि-
'तोषिक देऊन त्याचा *सत्त्कार' करावा.”
मंत्र्याने राजाहेममाणें एका कागदावर
अँ ढिहाक्याचें होतें तें लिहिन राजासमोर
सही करून मोहर लावण्यासाठी कागद पुढें
सगथ चकरवतपिकां एकाचे नांब वीरसेन विष्णुशर्मानें देखीळ त्याचें यशगान करून 'केळा. राजानें सी करून मोहर लावली व
असें होतें. त्यानें आपल्या शौर्याने कविता रचाबी या हेतूनें राजानें कबिता चिठ्ठी बंद करून विष्णुछर्माळा दिळी.
आपलें साम्राज्य बाढबिलें. म्हणून त्याच्या म्हणून दाखविणारांस मोठमोठी पास्तोपिके मंत्री म्हणाळा-* हदी चिठ्ठी खत्रीनदारांना
दरबारी मोठमोठे कवि येऊन राहू शागले, देऊन त्यांचा सत्कार केला. विष्णुधर्मा हें दाखवा. आपल्याला इनाम मिळेल.”
दरबार संपल्यावर ज्या अधिकाऱ्याकडे
राजाच्या शौर्याचें ब पराक्रमाचे वणन करून सर्व पदात होता. परंतु त्याळा हें सर्व किष्णुश्षर्मा उतरळा होता तो. अधिकारी अधिकारी त्याका आपल्या घरीं आम्ह
त्यांनीं मोठीं कीर्ति संपादन केळी ब आवडले नादी. त्यानें दरवारांत डा त्वाळा म्दणात्म-“ आपल्याला जेंपारितोषिक करून ठेवून घेत.
पारिलोपिकें मिळविळी, राहून द्दी कविता ्हतळी- मिळालें आहे ते खजिन्वांत जाऊन मी तो अधिकारी विष्णुशर्माला मिळालेली
एकदां पांचाळ देशांतून विण्णुशर्मा “जेन अजरैच भोरल्यं, घेऊन येतों. मला खजिन्यांत भोळस् द्यायची चिठ्ठी घेऊन खजिन्यांत गेळा. खजिनदाराला
चांबाचा एक विद्वान कवि मगध देशांत आला, अले बा इुःखमेववा 'खढां गरज नाहीं. तुम्ही घरीं चला. मी भेटून ती चिट्ठी त्याला दिली, त्या चिद्टींत
एका अधिकाऱ्याने त्याला आपल्या धरीं अ तत्र बघ्वा रजैव, पारितोषिक घेऊन येतों पाठोपाठ." लिहिळेला मजकूर येणें प्रमाणें होता-
पाहुणा म्हणून ठेवून घेतलें. दुसऱ्या दिवशीं बलारैदेन नोबते ।
ह्या पारितोषिकांत आपला वांटा “ही चिठ्ठी घेऊन येणार्‍्याळा कैद
तो अधिकारी विष्णुशर्माळा द्रबारांत घेऊन (तासर्य: ज्याळा जेथें खुख किवा दुःल चढण्याच्या हेतूनेंच त्यानें हा सर्व घाट करावें व उद्यां सूर्योदयापूर्वी त्याचा शिरच्छेद
गेळा. राजानें नव्या कवीचा सत्कार करून अनुभवायचे असतें तेथें त्याला भाग्य बाता होता. राज्यांतल्या सर्व अविकाऱ्यांना करावा. ही गोष्ट द्या कानाची त्या कानाला
त्याळा सन्मानपूर्व बसायळा सांगितलें. जणुंकांहीं दोरीने बांचून ओढून नेते.) ढी गोष्ट माहीत होती. प्रत्येक जण कळतां कामा नये.”
नित्याप्रमाणें दरबारांतल्या कवींनी राजाची या छोकांत राजाची प्रशंसा नव्हती. मधल्यामर्धे पैसे उकळण्याचा धंदा करी. चिठ्ठींतीळ मजकुामरमाणें त्या अधि-
स्तुति करून कविता म्हणून दाखविली. ओोडें व्यंग्यच होतें. म्हणून सर्वाना वाटलें व्हणून नवीन कोणी गांवांत आळा कं काऱ्याळा कैद करण्यांत आलें.
स्रौ. शांता नेमाडे चांदोबा
दुसऱ्यादिव्शी पहाटे राजा स्वतः कैद्याला राजाळा राग _ आहे ही गोष्ट
भेटण्यासाठी आला. काळोखामुळें बिष्णु- विष्णुशर्भाला मुळींच माहीत नव्हती. तो.
झर्माच्या जागीं तो अधिकारी बसलेला संघ्याकाळपयेत राजाच्या बरोबरच होता.
न कळून राजानें विचारलें-“* काळ दरबारांत रात्रीं राजा ल्याला बरोबर चेऊन रानांत
तूं झोक म्हटला होतास त्याच्या विषयी गेळा. निजेनस्थानीं त्याचा बघ करण्याचा
आतां तुझें काय म्हणणें आहे १ परंतु तो राजाचाहेतुद्दोता. परंतुराजाच्या घोळ्याच्या
विष्णुशर्मा नसून राज्याचा एक प्रमुख अधि- वाटेवर एक विषारी सांष आडवा आला.
कारी आहे हें. कळल्यावर राजानें चकित घोडा घाबरून मागच्या पायांवर उभा एकदां रामराव आपल्या तुव्याराव नांवाच्या खडे आहेत. नेमके त्या रंगाचे खडे कसे
होऊन विचारलें-*“ हेंकाय! तूंयेथे कला !" राहिळा. राजा घोड्यावख्न खाळीं पडछा व 'नातेबाइकाकडे जेबायढा गेले. दोघे मिळतात नकळे.”
अविकाऱ्यानें खरें खरें तें सांगून आपला त्याच्या पाठीचा कणाच मोडळा. नोकर जेबायळा बसले, सुब्बारावानें पहिलाच पास सुब्याराब तापलेले होते. म्हणाले-
अपराध्र स्वीकार केळा व माफी मागितली. राजाला धरी घेऊन गेळे. विष्णुशर्मानें तोंडांत भेतळा असेळ, घास कसातरी “ हाहीच्या बायका झाल्या आहेत आळशी !
* तुझ्या सूर्खपणामुळेंच हें सर्व झालें. म्हटठेळा छोक राजावरच ळागू पडल्या. गिळढा आणि बायकोवर जोरडळा-“हें ग थान्य निवडणें त्यांच्याकडून होत नाहीं प
तृ.जा परी आणि त्या विष्णुशर्माळा घेऊन खुद्यामत करण्या! खरें ओलणाऱ्या काय! तांदूळ निवडले नाहींत वाटतें दुकानदाराला शिव्या देत सुटतात."
ये. म्हणाबें, राजा स्वत:च्या हातानें पारि- विष्णुशर्मावर राजानें खूप होऊन त्याला रामरावांनीं पण भातांत खडे असल्याचें पण रामरावांनीं हे खडे धान्यांत येतात.
'तौपिक देणार आहे.'' राजा म्हणाला. मोठें पारितोषिक दिलें. त्या दिवसापासून । ओळखले. पण नुसतें एवढेंच विचारलें कोठून याचा शोध काढाण्याचें मनाशी
स्या अधिकार्‍याने राजाच्या आजेप्रमाणें खोटी खुशामत करणार्‍या कवींना पारितोषिक * बहिनी !. तांदुळांत इतके खडे कसे काय ठरबिळें. ते दुकानदाराकडे गेळे ब त्याळा
विष्णुशर्माठा पाठवून दिलें. देण्याचा प्रघात राजानें बंद केला. आहे बुवा? 7 विचारले“ काय हो? तुमच्याकडून जें
& काय सांग्रे, भाऊजी! दुकानांतून भान्य न्यावे त्यांत खडेच खडे मिळतात.
तांदूळ मागविते. खडे दिसत देखीळ कारण काय!"
नाहींत. तांदुळाच्या रंगाचेच नेमके मेळे बाणी म्हणाळा-* काका! आम्ही
'कोटून आळे आहेत कोणास ठाऊक बाजारपेठेत आढल्याकडून धान्य घेऊन
शंका तांदुळांतत खडे आहेत असें येतों आणि गिऱ्हाइकांना विकतो. आमचा
नाहीं. डाळीत, कड्यान्यांत, प्रत्येकांत आढती दानाळाळ नांवाचा सावकार आहे.

वि चल प आ...) जोडे'
रामरावांनीं जवळपासच्या खेडे गांवांत त्यांत खडे मिसळण्याचें काम चाल,
जाऊन शेतकऱ्यांकडे चबकझी केळी. असल्याचें त्यांना आढळून आलें. त्यांनी
शेतकरी म्हणाले-“* काका, अहो घान्य खिडकीतून डोकावून पाहिलें तेव्हां
खडकांत का पिकतं खडे याबळा ?शेतेंहात त्मांना दिसले तें पाहून तर ते धकच झाले.
भर खोळ नांगरून पाण्यासारखा अंगाचा घाम खडे वजन करून म्रमाणक्ीर मिसळण्याचा
निथळून काम करावें तेव्हां 'बान्य पिकते. धंदा चाळ.दोता. रामरावांना राहवले नाहीं.
धान्यांत माती आढळेळ कदाचित. पण ते ओरडून म्हणाले-“ शेठजी! हा काय
खडे कां यावेत £ खंदा चाळबळा आहे, गिः्हाइकांचा जीव
एका म्हाताऱ्या शेतकऱ्याने रामराबांना च्यायचा २”
दानाळाळ थोडादेखील भ्याला नाहीं,
बाजूळा बोलावून नेलें आणि म्हणाळा-
* जोराच्या उलट्या बोंबा ' या न्यायाने
“हें पहा, यांतळें गुपित भी तुम्हांला
ओर॒डळा-“ चोर आळा आहे. चोरी
सांगतों. दानाळाळची लवाडी जोपर्यंत 'कराबला, घरा त्याळा ! पदतां १ अहो ल्यापान्यांचें रहस्य तुम्हांला
त्यांच्याकडे जाऊन चवकशी करा. कदाचित तुमच्या लक्षांत येत नाही तॉर्यंत रामराव म्हणाले “ चोरीच करायला कोय माहीत? खऱ्याचा ज्यापार केला तर
कांहीं कळेल! 7 तुम्हांळा कळणार नाहीं हें सारें. बया आल्य असतो तर तुम्हांठा बोलावून विचारलें ड्पाश्री मराबें छागेळ, खोटेंखरें व कमी-
रामराव दानालाल शेठ कडे गेळे व दानालालनें निरनिराळ्या रंगाच्या खड्यांची असतें होय? दार उघडा, तुमच्याशी मला जास्त केल्याश्षिवाय कोठें व्यापार चाळतो.
चवकशी केळी. म्हणाळे-'* काय हो रोठज़ी ! कोठारें भरून ठेवल आहेत. दोन तीन जोळावयाचे आाहे.'' का? आणि दानधर्म करायला तरी पैसे
तुम्ही ज्यांना ज्यांना धान्याचा पुरवठा करतां टके खडे मिसळून तो धान्याचा ज्यापार
दानाळालनें क्षणभर विचार केला. दार कोठून आणावयाचे, तुम्हींच सांगा!
हत्या दुकानदाराकडचे गिऱ्हाईक धान्यांत करतो. खडे विकून पैसा मिळविणे हा
उघडले नाहीं तर ओरडा करून हा सर्व चोखीच्या व्यापारांत फायद्याचे नांव
खडे आहेत म्हणून तक्रार करीत आहेत." त्याचा थंदा आहे. त्याळा धाक दपटझा गांव जार्गे करील असा बिचार करून त्यानें काढूं नका! १
दानाळाळ शेठ म्हणाळा-** नाना ! दाखवून मार्गाववग आणणें अक्य़ नाहीं. दार उघडलें व म्हणाठा-* अहो! तुन्दी *तरमग असें करा! घान्य़ांत खडे
आमच्या आढतींत का धान्य पिकते रात्रीं तो खडे मिसळतो त्या वेळीं छापा का? म्य वाटलें कौ कोणी दुसरा असेल.' मिसळल्याने जितकी किफायत होत असेळ
आम्ही शेतकऱ्याकडून घेतों ब तें दुकान- मारून पकडतां आलें तर चोर सांपडेळ.१ चेंतर थोडा वेळ थांबून म्हणाळा- तितके पैसे माझ्याकडून घ्या आणि तुम्ही
दाराला विकतो. आतां खडे कोठून येतात रामराव रात्रीं दानाराळाच्या कोठाराकडे रामराव! तुम्ही या भानगडीत कशाला हा धंदा सोडा.” रामरावांनीं सूचना केळी.
हें शेतकऱ्यांनाच ठावे.” गेठे, आणि खरोखरच दिवे ळावून आंत.
चांदोबा
यांदोया ऱ्.
दानाळाल सेठनें विचारलें-'“ पण तुम्हांला दुसर्‍या दिवशॉ
च रामरावांनीं घरी जाऊन * कायरेबुवा! जातां तांदूळ वरें जेऊन गेळे व म्हणाळे-“ अजून गांबकरी
काय फायदा ? स्वत:कडे किती पैसे जाहेत, मोजून पािलें.. मिळतातनाईखडे विडेनसतात ना?” म्हणतात कीं धान्यांतळे खडे कभी झाळे
“मला जो फायदा मिळावयाचा असेळ थोडे वैसे कमी पडले ते कोणाकडून तरी. “बरे कसले ! आमच्या नलिबांतळे नाहींत! यांचें काय कारण १” *“ अहो
तो देव देईळ मळा, तुम्हांहा किती लाम कर्ज मागून घेऊन सर्व पैसे दानाराऊळा खडे सुटतात का?" सुव्वाराव म्हणाला. रामराव ! आतां मी तुम्हांढा काय सांगू.
मिळावा असें वाटतें! मी ती रकम उद्यां दिळे. म्हणाठे-* हातुमचाफायदा : आतां. रामराव सरळ दानालालाच्या घरी गेले. मी तुम्हांळा बचन दिलें तेव्दांपासून ती चूक
तुमच्या धरी पोंचती करतों.'?. रामराव छोकांना चांगळा माळ मिळाला पाढिजे बरें त्याच्याकडे नवीन सून जाली होती. मुलाचे कधी केठी नाहीं. मी खडे मिसळणें सोडलें
म्हणाले, काई" असें सांगून रामाराव निवून गेळे, नुकतेच लझ झालें होतें. जेवणावळ चाड, तरी हे ल्हान लहान व्यापारी सोडतील
दानाळाळळा ही सर्व थट्टा ब चेष्टा हवी कोणीतरी विक्षिप्त व्यक्ति दिसते होती. त्यानें रामरावटा आठेले पाहून तेब्दां ना प्रश्न सुटणार!
बाढली. तो रामरावांना म्हणाळा-“ हेंपहा, आहे. असा बिचार करून दानाळालनें खर्व नमस्कार केला व जेवायळा चायला * सरमंग तुम्ही दुकानदारांना माळ
पांचशे पोती आहेत. धान्याची. पन्नास पैसे ठेवून घेतले. सांगितलें. “ जेवण होईल सावकाश! मी बिकायचा सोडून द्या ब तो सर्व मला
पोत्याहा एक पोते खडे या हिशोबाने दहा कांहीं दिवसांनीं रामराव पुन्हां आपल्या एक गोष्ट विचारावळा आलों होतों." असें बिकत जा!" रामराव म्हणाले, दानाळाळला
पोती होतात. तोच माझा फायदा." मित्राच्या गांवी आले. त्यांनी सुव्यारावांना 1 सांगून दानाळाळला एका वाजूळा ओलावून रामरावांच्या हृद्टीपणाबद्दळ जाक्वर्य वाटलें.
म्हणाळा-“ तें नंतर पाहून घेऊं, पहिल्यानें कोणत्या पोत्यांतलें तांदूळ घेतळे होते ते.”
जञेबून तर घ्याल ! '? सर्व त्याच्या पाठोंपाठ कोठारांत गेळे. तेथे
तोंपर्यंत पुष्कळ लोकांचीं जेवणें झाळी तांदुळाशेजारीं निरनिराळ्या रंगांच्या खळ्यांचा.
होतीं. रामराव जेवायळा बसळे. तोंडांत पोती होतीं. तीं पाहून सर्व नातेवाईक
घास घातल्याबरोबर ओरडळे-* मेलो . . '" पाहुणेमंडळी दानालालच्याकडे सशकित
तीच स्थिति होती त्यांच्या बरोबर मुत्रेनें पाहूं डागर.
असणाऱ्यांची. सर्व म्हणत होते, “ हें जेवण, रामराव म्हणाळे-'* दानाळाळ ! मळा
काय जेबण आहे !' सर्व पानावरून उठले, एका गोष्टीचें बरें वाटलें, तुम्ही लोकांना
दानालालळा बाईट वारले. जे तांदूळ विकतां तेच तुमच्या घरी
पहिल्या पॅक्‍्तींतल्या ळोकांना चांगल्या वापरतां. परतु दानाळाळला त्यांत व्यंग्य
व्हुच्ट् चाळहेवड
तांदुळाचा भात बाढळा होता. पण दुसच्या दिसले, तो रामरावांना घरांत बोळ्यवून मारतीनें डे तुचविल्यावर की बिभीषण का? म्हणून राजानें तो किती का समर्थ
पॅक्‍तीच्या छोकांना वाढलेल्या भाताचे तांदूळ बेऊन गेलाब त्यांनीं दिळेळे सर्व पैसे परत राज्यळोमानें जाळा असावा राम असे ना भावाचा देखीळ विश्वास करुन
चांगळे नव्हते. चांगले तांदूळ संपठेळे पाहून करून म्हणाला-“ आतां कानाका खडा म्हणाला“ बिभीपण दुष्ट असो बा सृष्ट. तो औदार्य दाखविणें रास्त होत नाहीं. रावणाने
सॅपाफ्यानें सरळ कोठारांत जाऊन समोर लाबला. पुन्हां दी तकार तुमच्या कानावर झरण मागतो आहे. क्षत्रिय कुळांत जन्माला
जें पोते दिसलें येणार नादीं. झाल्या तेवढा पाणउतारा पुरे!” बेऊल शरणागताळा नकार कला देऊं
टाकळा होता. पाहुण्यांनी ओरडा केल्यावर तेव्हां पासून दानाळालनें ज्यापारांत सुग्रीवाला तें पटळें नाहीं. तो म्दणाळा.
चें राज्य बळकावण्याच्या
स्रँपाकी म्हणाळा-“* चळा दाखवितो मी चोखपणा राखरा.
&कवूळ! हा क्षत्रियधर्म झाला. पण यांत आहे. तर मग हा आपल्या
'फाक्दा काय बाळा आपल्या गोटांत ज्िरूं शक्‍यच नाहीं, राम म्हणाळा.
देतां कामा नये. सल्या भावाविरुद्ध उलट- तरी सुम्नीवाच्या मतांत बदळ झाला
णार्‍याचा काब विश्रास नाहीं. तो *्दणाळा-*पण लक्षांत ठेव हा
«राजवर्माचीच गोष्ट भी सांगत आहे. तुझा विश्वास संपादन करून हं तुझा
राज्य बळकावण्यासाठी शत्रूच्या कमकुवत घात करीळ. रावणाचाच भाऊ, त्याचा
पणाचा फायदा घेतल्याशिवाय कोणी राहील काय विश्वास !”
भाऊ आहें. त्यानें माझा अपमान केळा करण्याची शक्तिदेखीळ त्याळा प्राप्त आहे.
म्हणून मी त्याळा सोडून तुझ्या दारी शरण महोदर, महापा, अकंपन बंगेरे रावणाचे
मागायळा आलों आहें. मी आपले मित्र सेनापति दिकूपाळकांशीं देखील बरोबरीने
बांधव सर्वानालकत सोडून तुझ्या जाअयाळा युद्ध करूं राकतीळ असे पराक्रमी आहेत.
आलों आहें. आतां तूं ठेवशील तसा रक्तमांसाहारी राक्षस ळंर्केत कोट्यवधि
राहीन. माझे सुखदु:ख, रा,ज्य व वैभव सर्व आहेत. त्यांच्या मदतीनेंच रावणाने
तुझ्या कृपेवर अवळेबून आहे." दिक्पाळकांना जिंकले."
रामानें बिभीपणाळा अश्वासन दिलें ब सें खर्व ऐकून राम त्याळा म्हणाळा-
म्हणाळा-“ लंकेची स्थिति कशी काय आहे. '&ब्रिभीपणा! या सर्ब राक्षसांचा संहार
हें सांग ! रावण ब त्याच्या राक्षस सैन्याच्या करून मी लंकेचें राज्य तुका देईन. तूं
बळायळाची मला कल्पना करून दे." माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. रावण स्वर्ग,
बिभीषण म्हणाळा-*“ रावणाळा ्क्म- ख्रृत्यु किब्रा पाताळ लोकांत कोठेंहि जाऊन
*सुमीवा! तो दुष्टहेतूनें देबाचा बर मातत आहे. राक्षस, गंघर्ब हछपळा तरी तो माझ्या हातांतून सटणें हक्ष्मणानें बानरांसमक्ष बिभी
पक बेळ तरी तो माझ्याबिरुद्ध काय ोणत्यादवि प्राण्याच्या हातून त्याळा दाक्‍्य नाही. मी आपल्या तिथां छॅंकेचा राजा म्हणून राज्याभिषेक
करणार ! स्वतः रावण शरण मागायळा शक्‍य नाहीं. रावणाहून धाकरा आवांची शपथ घेऊन सांगतो, रावणाचा सर्व बानरांनीं रामाचा जयज्ञयकार केला.
आळा तर्‌ मी नाहीं त्याळा परत करणार ! हून मोठा जामचा मधळा भाऊ वध केल्याशिवाय मी अयोध्येला परत नंतर बे व हनुमान दौषानॉ
शरणागताच्या रक्षणासाठी प्राण बेंचावे कुंभकर्ण महावलवान आहे. युद्धांत इंद्राची जाणार नाही." बिमीषणाची एकांतांत भेट घेऊन त्याळा
छागले तरी मी स्माळा तयार आहें. म्हणून देलीळ तो बरोबरी करूं शकेळ. रावणाचा *ा युद्धांत तुझ्या बाजूनें युद्ध करण्यास बिचारलें-“ एबढी मोठी बानरसेना अ
च. त्याळा आदरपूर्वक बोलावून घेऊन गे. सेनापति महस्त यानें कुबेराचा सेनापति मळादेखीळ परवानगी दे. मी यथाशक्ति या सर्वाना समुद्रपार
रामानें आज्ञाच केली. मणिमदर याळा जिंकलें आहे. मारुतीने तुळ्या भदत कटीन.” बिमीषण म्हणाळा. जावयाचे हें नाहीं
स॒ग्रीवानें जास्त वाद घातला नाहीं. तो इंद्राजिताच्या शक्तीची कल्पना करून दिळीच रामानें संतुष्ट होऊन लक्ष्मणाला समुद्राचे
बिभीषणाला बोलवून वेऊन रामाकडे आला. पाणी आणावयास सांगितलें. नंतर रामानें
बिमीषणानें रामाचे पाय धरळे व त्याच्याजवळ एक बिंमीपणाळा लंकेचा राजा म्हणून घोषित आ समुद्रावर रामाचा पूर्वज सगर राजा यानें
ब्दषणाळा--* रामा मी रावणाचा धाकटा अमोध कवच आहे. अदत्य शत्रचा वब करून विधिवत त्याचा राज्याभिषेक केला. उपकार केले आहेत. म्हणून तो रामाचे

७000000252: चांदोबा 7909८9000000202000::05. ७009050905050200050.2..


चाला

छाटा येतात तशी त


जाहे.. सश राम- आहेल ? बाळी माझा मित्र य सखा होता. दत्त ज्ञतव्व जसतो. माझ्या ह्ालकाने जो
लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ ससुद् किनार्‍यावर वू. स्वाचा भाऊ. मी तुळा भावासारखा निरौप पॉचविण्यास संगितठा होता ती मी
येऊन उतरल्ले आहेत. सैन्य कोढून हि. आनीत आत्ये. मी रामाच्या बायकोला बोचता केला, माक्ञा काय अपराध!"
पाहाले तरी तें स॒मारें द्दा योजन पसरठेळे खेऊन आठे तर त्यांत तुझें काय बिपडलें * रामाते बातराना सांगून त्याला सोडविले.
दिसले. मी हें सर्व वाईयाईत वर वर पाडून सू.बुक्रिलान आहेस. तुळा जास्त सांगण्याची व्दणाढा-“सोद्या मिचार्‍याठा ! ”
आलों आहे. बारीकीनें सर्व पहाबयाचें रज नादीं. खूप विचार पर आणि किप्कि- अक राक्षसाचे पेख क्षत विक्षत शाळे
असेळ तर आणखी कोणाळा तरी पाठविणे 'खेल्य परंत जा. शॅकेंत देवांता देखीक प्रवेश . तरी तसाच तो आकाशांत उदू
बरोवर होईळ, जाडी, भग नरापानरांना झोठून मिळणार ळागळा न त्यार विच्तारळे-'” सुक्तीला | अग
रावण तें सर्व ऐकून शुक नांवाच्या ह. ऐकून दानरांनी आय्यद्यांत उढी रावणा काव उत्तर देऊ !''
राक्षसाला म्हणाळा-“ तूं सुग्रीवाकडे जा व मारून भुक राक्षसाळा जमिनीवर खेंजलें. “ राबणाळा जाऊन सांग ! राक्षसांच्या
मी जो निरोप सांगत आहें तो त्याच्याकडे र नोळलें ओरडळा-“ रामा! तुझे वानर राजा! प्री तुत भापडा मित्र मानीत नाही,
पोचता कर.'' नंतर रावणाने त्याडा गुप्तपणे आका कह कीत आहेत. मी दूत भाहे. तै. गाड्यावर केकां प फोणता उपकार केळा
काम जानंदानें करावयास तयार होईल." अ कांदीं सांगावयाचें होतें ते त्याच्या
बिभीषण म्हणाला. कानांत सांगून त्याळा निरोप दिला.
सुम्तीव रामाकडे गेला व विभीपणा नें शुक राक्षसानें पक्ष्यांचे रूप घेतलें आणि
सांगलेळें निवेदन करून समुद्राची भाराधना समुद्रपार वानर सेना होती तेथे आकाद्यांत
करण्यास विनंति केली. रामानें त्या्माणे येऊन पोंचळा. तो आकाझांतच उडत
समु ॥ठीं दर्भ अंधरून त्यावर झोंपण्याचें पिरख्या घाळे. लागळा द त्यानें रावणाचा
ठरबिलें निरोप सुप्रीबाळा सांगितला. *हणाळा-
ह्यार्दूळ नांवाचा एक राक्षस वेष पालटून *बानरराज सुग्रीवा ! रावणाने मळा
वानरसेनेंत रावणाच्या वतीने हेरगिरी तुझ्याकडे त्याचा निरोप कळविण्यासाठी
करण्यासाठी आळा. त्यानें सर्व परिस्थिति पाठविलें आहे. तूं कुलीन वंशांत जन्माल,
गुप्तपणे पाहून बेतली ब रावणाला येऊन भला आहेस. महा पराक्रमी आहेसा
सांगितलें कीं वानरसेना समुद्रावर वादळाच्या निष्कारण तूं माझ्याचीं वैर काँ करीत
यांदोदा
स गर
४ छकेळा घेऊन जाईन. पादतों या समुद्राची
> ८" > नाहीं. हेर दिसतो भाहे. यानें आपल्याशी
बोलण्याचे मिश्य करून आपल्या सर्व सैन्याची
किती शक्ति आहे ती ! ”
रामोनें एक अशझिब्राण सोडला. तो
टेहळणी वरच्या वर लागतांच समुद्रांत वादळी वारा सुटळा.
क्कडा. लंकेला जाऊं देऊं होटा उसळूं ळागल्या व समुद्राच्या तळांतले
वाच्या आजेनें वानरांनीं पुन्हां धुक झंश्व, झिपावगेरे पाण्यावर तरंगू. ळागले.
राक्षसाळा घरून जमिनीवर ओढले. झुक ससुद्वाळा जणु कांदीं उकळीच फुटली.
पुन्हां ओरडला“ रामा! मी दूत आहें ब
दूत अवध्य असतो, हें बानर मासे पंख कर जातां!” पण राम मागें पाऊळ घ्यायळा
तोढीत आहेत. डोळे काढून टाकण्याच्या तयार झाळा नाहीं. राम म्हणाला-“ समुद्रा!
विचारांत आदेत.'' रामानें पुन्हां बानरांना लुळा पाताळ लोकांत पाटवून देलो. एक
समजावून सांगितळें ब त्याळा सोडनिले. अंब देखीळ पाणी राहणार नाहीं. फक्त
आदवेस आपला बंधु मानायला ? तूं. माझा नंतर रामानें पुन्दांसमुद्राला नमस्कार केल्या आाळूबाळू राहील, लक्षांत ठेव. रामाचा क्रोध थोडा शांत झाला. त्यानें
मित्र राग याचा शत्रु आहेस. माझा मोठा ब डोक्याखाली द्वात ठेवून सभुद्रासमोर असें सांगून रामानें अश्भाख उचलले बरद्नाख मागे घेतलें.
भाऊ वाळी £ असेपयैत माझ्याशीं वैर बदन राहिला. अनुध्यावर चढवून त्यानें ते कानापर्यंत सुद हात जोडून सप्तनदींसदद धांवत
करीत होता. तूं त्याचा मित्र, म्हणझे माझा रामानें अशा तर्‍हेनें तीन रात्री काढल्या. ओढले. परंतु आण सोडण्यापू्वीच सर्वत्र राभासमोर्‌ येऊन हाते जोडून उभा राहिला.
झू, म्हणून मी तुझा वध करण्यास रामाळा परंतु समुदाची कृपा झाली नादी. तेव्हां हाडाकार उद्डन गेला. जणूं कांहॉ भूकंप त्याचा रंग वैद्य रन सारखा होता.
मदत करणार आहे. भी तुळा सकुटुंब रामाला राग आला. म्हणाळा-“ जगांत ने झळा ब॑आकाद्यच कोसळते कीं काय त्यानें रक्तवर्ण वख परिधान केलीं होती,
यमसदूर्नी पाठवून ळॅका उध्वस्त करीन. चांगळे लोक असतात त्यांना मितरे मानण्यांत चाड ळ्ागळें. पर्वत थरथर कांपूं ळागले. प्रृष्पमाळा, रब्नहार्‌ ब आमूपणे घालन तो
आातां वुल्ें रक्षण देव छोकांतळे देव देखीळ येतें. समुद्र मळा कापुरुष समजत असेळ ज्या व सरोवरें एकच एक भासूं लागली. आला होता. मोत्यांच्या माळेत कोस्तुममणी
करूं शकणार नाहींत. म्हातार्‍या जटायू्रॉ. कदाचित ! बरें तर त्याचा समाचार घेतळा सूर्य, चंद्र ब तारे डळमळले. सोसाव्ाचा झळकत होता.
हें युढध नसून दक्षरथ पुत्र महा पराक्रमी पाहिजे. असा विचार करून रामाने ल्म- चारा सुटला व वृक्ष ठता उपळून पं समुद्राने रामाजबळ येऊन रामाळा भापलें
रामाशी हें युद्ध आहे हें तूं विसरू नकोस. गाळा धनुः्य बाण भाणावळा सांगितले. लछायल्या. समुद्राचे पाणी अट्टं ळागलें व नांव सांगून नमस्कार केला व म्हणाठा-
सुप्रीव शुक राक्षसाळा म्हणाला. मी. ससुद्र शोषवून आनरसैन्य समुद्रपार कित्येक योजनें मार्गे सरकले. तें पाहून “रामा! गांभीर्य हा माझा स्वभावधर्म
७2७८७०८0007092320:. चांदोदा जनाना ७७-997:5:29:4::भ:4:4: चांदोबा 09790970:20:702503050
व्त्डे 3
जागेचे नांव व्रणकूय पडलें. तेथे नित्य
पाणी! मिळूं लागलें. दुमकुल्य भदेशांतल्या
सर्व चोरांचा संहार झाला.
तेब्ां समुद्र रामाला म्हणाळा-“ तुझ्या [२]
सैन्यांत नळ नांवाचा एक वानर आहे. तो सन १८८७ च्या नोव्हेंबर महिः
त्याचा काय रामानें बिश्वकर्माचा मुलगा आहे. झिल्यकलेंत तो १४ तारखेस (मार्गशीर्ष कृष्ण सप्तमीला)
विचारलें. आपल्या बापाहून कमी नाहीं. त्याळा सांग मोतीलाल नेहरू यांस एक पुत्ररत्न झालें.
या बाजुला उ कुलेय नांवाचा पूळ बांधायळा. पूळ बुडं नये हें माझ्याकडे तेच जबाहरळाळ होत. एका श्रीमंत
प्रद श आहे. चौर ब डाकू घराण्यांत एकुळता एक मुकतगा. ठम्नानंतर
राह तात. त्यांचा प्रजेला फार त्रास होतो, असें सांगून समुद्र अंतर्धान झाळा. नळ अकरा वर्षे मूळ झालें नव्हतें. पहलेंच मूळ
झालें, तो मुलगा, म्हणून जवाहरलाल जींचे
ते. माझें पाणी वापरतात ब हें पापक रामाला म्हणाळा-*“ समुद जे कांदीं म्हणाळा.
; मी पूळ बांधण्याचे काम
आल्पण लाढांत गेलें. परंतु त्यामुळें बाल
करतात. त्यांचे पार्पित्य करण्यास दा बाण
बार्णा आवश्यक अशी समवयस्क मुलांची कार आवढत नसे, कारण ज्यांनीं भारताळा
सोडाबास,' समुद्ठ रामाळा म्हणाला, घेतो. स्वतःच आपल्या केचे
संगत त्यांना कामी नादी. शाळेंत गेले वरतंत्र केलें व जे भारतीयांना हीन लेखत
तो बाण जेथें जाऊन पडळा तेथील दुसऱ्याने येऊन असते तर साथी सोबती ब मित्र मिळाले त्यांच्या बिषयीं आाढर जवाहरळाट्जींच्या
मदेश मरूकान्तार म्हणून पुढें सिद्ध शाळा, बरेंया चारानें मी गप्प होतों. आपली असते. पण त्यांना शाळेंत घातलेंच नाही. मनांत कसा उपजणार! हँ. सर्वे वडीळ-
तौ. बाण प्रथ्वीळा भेटून पाताळ लोकांत आज्ञा असेळ तर पूल बांधण्याचे काम बरींच शिक्षक-शिक्षकणींची शिकवण ठेवून आाऱ्यांच्या तोंडून जवाहरळाळजींनी ऐकले
गेळा ब तेथून पाणी बाहेर आलें. त्या आम्ही सुरू कर (वात करतों.” शिक्षणाची व्यवस्था करण्यांत आळी. होतें ब त्याचा परिणाम त्यांच्या मनावर झाळा
जबाहरलाळजींना शिक्षण देण्यासाठी एक होता, हें सांगण्याची गरज नाहीं, जवाहर-
डैेअज शिक्षकीण 'ळाळजींच्या नातेवाइकांत एकजण इंग्रज व
'मित्रमंडळीत पुष्कळ इंज लेक होते. ते एंस्क इंडियन यांच्याशी या ना त्या कारणा-
नेद्दमीं मोतीळाकजींना मेटायठा येत. चरून भांडत. आगगाडींत भवास करतांनाच
जवाहरलालजी त्या सर्वाना आदरपूर्वक भेटत. मुख्यकरून असलीं भांढर्णे होत. इंश्रजांसाठी
बण जबाहरळाळजींना मात्र त्यांना मेटणें त्या काळांत निराळे डबे राखून ठेवलेले
ल्य
ए. त्कळण्या | याजा
-पैणाप्यणाक
वयानंतर पुरूषोत्तम
७) याच्या कारकीदीत माऊबंदकी-
गोदावरीच्या दक्षिणेचा परदेश त्याच्या
निघून गेळा, कृष्णेच्या दक्षिणे-
ढीळ भाग साळव नरसिंद याच्या व कुप्णा
णि गोदावरी नद्यांच्या भषळा प्रदेश
१ बहमनी सुलतानांच्या अभळाखालीं आळा,
ओरिसा! त्यानें बंगाळच्या धुसळभान शासकांवर विजय ( शेबटी शेवटीं छप्णेच्या दक्षिणेकडीळ
च्चो्गंग अनंतवर्भा भराच्या कारकीदीत मिळविळा. जगन्नाथाच्या देवळाचें बांधकाम हृ्टींच्या शुंदरचा कांदीं भाग पुन्हां
(१०७६-११४८ पर्यंत) एका शक्ति- पुरेंकेलें आणि कोनार्कच्या तूर्वदेवाल्याच्या ओरिसाच्या छत्रछायेखाली आळा.
शाळी राज्यांत ओरिक्षा राज्याची गणना होऊं बांधकामास तुरवात केली, त्याच्यानंतर पुर्षोत्तमच्या सुळाचें नांव प्रतापरुद
हागळी. शिळाळेखांवरून असें कळतें की गंग वंशाचा हास होत गेळा ब सूर्यवंशी १४९९-१७५४०). हा चैतन्य प्रभूंचा सन्‌ १५५१-४२ मध्ये कापिलेंद्राने
हँ. राज्य गेगेच्या मुखापासून गोदावरीच्या राजांची सत्ता कायम झाली. समकालीन अ त्यांचा शिष्य पण होता.
कांदीं भाग त्याच्या शत्रू राज्यांनी स्यापिलेल्या वंशाच्या जागीं भोज वंशाची
मुखापर्यंत पसरलेळें होतें. चोडगंग यानें या नवीन राजवंशाची स्थापना कापिलेंद्र सत्ता कायम झाली. या वंशाचा मूळ पुरुष
धर्म, संस्कृत व आल्श्रमापा बांच्या उक्षतीस यानें केळी. गंग बंशाच्या उत्तर काळांत क्षीण करून घेतळा. विजयनगरचा
याने गोदावरीच्या दक्षिणेकडील गोविंद द्या होय. त्याच्या सुळानें व दोघां
सहाग्य केलें. त्याच्या कारकीदीत निर्मिलेले होत चाढलेळी कीर्ति व प्रतिष्ठा दोन्हीची
मामित्याढाझाळी.त्यानेंराज्यांतळीबंडाळी सर्ब परदेश जिंकून आपल्या साम्रा
नातवांनीं मिळून एकंदर १८ वर्षे राज्य
जगन्नाथपुरीचें देवाट्थच या गोष्टीची साक्ष
बरून देण्यास पुरे आहे. शांत केळी. बळिष्ठ बीदरच्या सुलतानांना १५२२ मध्ये गोवळकॉ मुकुंद हस्चिंदन हा १५५९
चंशाच्या राजाकापदच्युत करूनस्वतः गादी-
त्याच्यानंतर जे जे राजकर्ते ओरिसाच्या व विजयनगरच्या राजांना जिंकले. त्याने कुठुब क्षा यानें देखीक ओरिसाचें
अर्बर करून सोडण्यास मदत केली. बर बसळा , १५६९८ पर्यंत त्यानें राज्य केळें,
गादीवर आले त्यांनीं मुसळमानांच्या वारंवार जपल्या राज्याची सीमा गंगेपासून दक्षिणेत आळा मुसळमानांच्या स्वराऱ्यांना तोंड द्यांबे
द्वोणाऱ्या स्वार्‍या थोपवून ओरिसा राज्याचे कावेरीपर्यंत मिडविळी. गोंपीनाथपुस्सूच्या - ओरिसा राज्याची शक्ति क्षीण होण्याचे
रक्षण केलें. त्या सर्वात मसिद्ध राजा शिळाठेखावरून तर त्यानें उद्बगिरि व मोठें कारण तेथीळ राजवंशानें न्वीकार- ागळें, अफगाण शासनकर्त्यींचा
नरसिंद्द प्रथम (१२३८-१२६४) हा होय. कांचीपुरम देखीळ काबीज केलें होतें- बच्णववर्म व वैष्णव धर्माचा झाठेला बिमोड करण्यासाठी अकबर बादशाहने
असें सांगण्यांत आाच्याशीं मैत्री करण्याचा विचार केळा होता.
३६. इतर
अनेक पराक्रमी, शासनकर्ते किडा व जयस्तंभ मुख्य होत. कुम स्वतः
चेतळा. मेवाढच्या कवि व पंडित होता. सन १४६९ मध्ये [३]
सुप्रसिद्ध राजबंक्याचें नांव गुहिळ राजपूत त्याच्यामुलानेंच त्याचा बघ केला. | बालक अबाइरळाळ यांचें बय दहा वर्षाचे
बेद असें सातव्या शतकापासून या राणा संम्राससिद्द उर्फ राणा सांगादो. __ असेळ, ते पका नवीन घरांत रहायला
राज्याची कीर्ति देशभर पसरछेळी होती. गोळे. ते घर पहिल्या घरापेक्षा पुष्कळच
दिल्लीच्या हिंदू. साम्राज्याचा सुमारास ढा गादीवर बसला. तो दूर व आठे होतें. त्या परांत मोठी बाग होती.
झाल्यावर रजपूत राज्यकरत्त्यीचे डोळे उघडले. पराक्रमी होता. त्याठाएकच डोळा होता. पाय _ शक तळाबदेखीळ होता. नवीन धराच्या
देखीळ एकच होता. शरिरावर ८० जखमांचे
अल्लाउद्दीन खिळजीनें चित्तोडचा जो अपमान _ आावारांत जवाहरठाळजींना नवनवीत वस्तू
केळा होता त्याळा त्याबद्दल खमखमीत वण होते. त्यानें माळवा, दिल्ली व गुजराथवर्‌ पहाया मिळाल्या. त्या भावारांत नवीन
शिक्षा देऊन राणाकुंम 1. मेवाडची स्वाऱ्या करून विजय मिळविळा. मेवाडच्या
कीर्ति उज्वळ करून दाखविळी. त्यानें माळवा उन्नतीसाठी त्यानें जें शौर्य गाजविले त्यावरळ
| राचे बांधकामझालें. गवेडी व मजूर काम
करीत. तें पाहण्यांत जवाहरळाळज़ी स्वतःका य़ा तढावाच्या काठीँच भोतीळालजी व
ब गुजराथ येथीळ मुसळमान शासनकरतत्यंशी इतर रजपूत राजे त्याच्याशीं हेवा करूं त्यांचे मित्र संध्याकाळीं जमत असत. विजेची
युद्धे केळीं. जेवदा मुळ्न मेवाडच्या राज्या ळागले. त्याचाच परिणाम त्वानब येथील म्रोतीळाळजींनी भ्ञापल्या नवीन घराचे दिवाबती व पटयांची व्यवस्था होती. त्या
होता त्याचें त्यानें रक्षण केळे, मेवाडच्या य॒दांत झाळा. त्याविषयी वर्णन पुढे येईेळ. * झानंदमवन ' असें ठेवलें, काळीं विजेचे दिवे अलाहाबाद शहरांत नवे
वबाहरळाळजी आनंदभवनाच्या आबारां- हून लोक चकित होत.
सळावांत पोहायळा शिकले. त्यांना काळीं खये बडी मंडळी तेळावांत
ही फार दोस उन्हाळ्यांत जवाहरळाळ गंमत पहत वसत.
सले तासन ताल पाण्यांत असत. खूष गंमती व ओरडा आरडा होई.
ब्हणून ठरळेली अश्ञी वेळ पण संधू आंनी नुकतीच ज्यूनिजर
बाटेळ तेव्डां तळावांत उडी मारळी स्द्णून वकिळी सूरू केळी होती. त्यांना
बिळकुळ पोडतायेत
ं नसे. शिकायळा देलीळ
“ आंदोबा
ना
[क]
मिळून एक विज्ञानशाळाच निर्मिली. त्या धर्माविषयी आढर
प्रयोग शाळेंत रसायनशात्र व पदार्थ विज्ञान होऊं ळागळा ब ते मनाचे मनोरे देखीळ
या दोन्ढींचे प्रयोग करण्यांत जवाहरळालजी बांघू ळागळे.
तासनतास मझ होऊन जात. त्याच सुमारास अनी बेझंट यांचें.
ब्रुक्स यांच्या व्यक्तित्वाचा ठसा जबाहर- अलाहाबाद येथें थियांसफीवर एक व्याख्यान
लाळजींच्या मनावर आणखी एका गोष्टीमुळे झालें. व्याख्यानाचा जवाहरलालजींच्या
उमेंटळा, दर आठवळ्यांत एकदां आपल्या मनाबर इतका प्ररिणाम झाळा कीं त्यांनी
खोळींत ते थियोसफीवर सभा करीत. तेथें बयाच्या तेराव्या वपींच भिजॉसोफिकळ
थिबॉसफींचा अर्थ व त्याची व्याख्या यांवर सोसायटीत सामील होण्याचें ठरविलें. त्यांनी
चर्चा होई. पुनर्जन्म कर्म सिद्धांत वगैरे बडिलांजवळ परवानगी मागितली. मोती-
विषयांवर व्याल्यानें होत. जवाहरळाळ्जींना लाळजींनी स्मित करून परवानगी दिळी, [४]
तैं सर्बसमजत होतें असें नादीं, परंतु एवर्ढे पण तिकडे दुर्लक्षच केलें. अंनी बेशट यांनौ [[कगतहिझ्ठाछा पाहिल्यापासून दुर्गेशनंदिनी तिलोशनेनें त्याछा मनाने उरळें होतें. निमजाने
अगतरसिंहाला तिलोतसेचा परिचय दिला नव्हता, परंतू तिनें त्याला वचन पिले होतें.
मात्र कळत होते कीं या जगाच्या सूळ स्वतः जबाहरळालजींना उपदेश केला होता.
क बरोबर पंबरा दिवसांनी भेटन ती सर्व खल्यासा करील. त्याप्रमाणें ती नगतम्रिंद!
आघधारथूत तत्वांवर ही चर्चा होत आहे, परंतु थिओंसोफीवर वसलेला त्यांचा विश्वास सेटण्यासाठी तयार्‌ होऊन तिछोतमेअवळ घोळत असता, पीरेंदसिहाक शिक्का निरोप आ ग]
त्याच वेळीं धर्म ब इह परळोक यांविषयी कार्‌ दिवस टिकळा नाहीं. ब्रुवस साहेब
त्यांच्या मनांत बिचार येऊ छागले. उपनिषः निवून गेल्यावर थिऑसफीची आवड हळूहळू 85 लु.द्या वेष बदळल जा," असें तिलोत्तमेनें येऊन विचारलें “* कशासाठी
बजावून सांगितळें तरी *“कांडी
भगवद्रीता वगैरे प्रंथांत बणिठेल्या हिंदू कमी होत गेली.
हरकत नाहीं ग,” अलें उत्तर देऊन विमळा
तिच्या खोलीतून वीरेंद्रसिहाळा भेटण्यासाठी
'निंबून गेळी. * कोठें तरी निघाठेली दिसते आहेस!”
बीरिंड्रसिंद्द पळंगावर पहून दोता. एक “ "४ विमळा म्हणाळी,
दासी त्याचे पाय चेपीत होती. दुसरी तब्येत कशी काय
दाली पंख्यानें वारा करीत होती. विमठाने
% तर मंग तू नको येऊंस ! पण मी इरकत नाहीं. पण तो भट येत नाहीं
एकटी कशी तां! ” विमला म्हणाली. म्हणाला तर?
अस्मानी पदर तोंडावर धरून हेल ळागळी. नी दिग्गजाच्या घरी गेळी तेव्हां
% एवढे हृसायळा ग काय झालें तुला £ त्याच्या घराचा दरवाजा भांतून बंद होता.
'बिमलानें विचार जी| अहो भटजी !'" अस्मानीनें हांक
दिस्गञा आहे की: त्याठा बरोबर मारळी. ष्ण आंतून उत्तर आलें नाहीं.
बेऊन गेळीस तर?” दाराच्या फटीतून तिनें आंत पाहिलें
& बरोबर ! त्या ' रसिकराजा हाच * र्सिकराज ' जेवायळा वसर दिसे,
बरोबर वेऊन जा पाहाते, हा श्राह्मण माझ्याशी बोळल्यावर
सोडून...” असें म्हणत &बाग्रवा! मी तर थट्ेत म्हटले होतें नैतर कसा जेवत नाहीं तो. असा बिचार
विमला चटकन उठून निघून गेळी. ती ७ बट नाही! कल करून अस्मानीने जोरानें हांक मारळी व
क मरी भाहे!0. आहेरगुपितजाऊनसां भस्मानीला म्हणाली- “तुका|. उत्तर येईपर्यंत हांक मारीत राहिली.
एक मीफारदूर जात कळते £ त्याहा कंद
अस्मानी जाऊन तिलोत्तर राजीची बेळ, एकटी क्षी जाऊ १
येईळ तॉपर्येत तूं आणख्बी माश्ा विश्वास नाहीं.
बीरिंदरसिद र्हणाळा, अत्नानी ड् ह. तुळा चां ओळखणारा ब॒
ळा ब निघून गेल आतां पश्न ओर र्ु शकेळ असा कोणी
आहे का
रद्ामळा स्षांगित “कोणाविषयी म्हणते आहेस
दासीळा *्हणाळा--“ तूं जाऊन विढें लावून समज, युवराज जगतसिंदाने तुरा
चेऊन ये.'' ती गेल्यावर त्यानें विचारलें पाहिळेंच
र की तथारी कसळी ' इतके भाग्य कोठें आहे £7
वास्ठी कां म्हणतेस ?'
“युतराज लाव्रीनें मळा ओळखतील
चांदोचा
धग
330
% काय प्रण कविता करतां: म्णून
हर तुम्हांला रेसिकराजाची पदवी बहाल
केळी आहे!"
& दकढे कशी काय वाट चुकलीस
1त जअस्वानी & अगो आदे! उपाशी उटडात कॉ
उठळात कशाटा £ बसा. काय ? जेवून प्या. मग बोटं,
शांना बोलल्यावर पुन्हां जेवण &म्री जेवून तर उटलो !
" दिग्गज "हणाला. & डपाशी राहळांत तर त्याचें पाप
1. हो. कांडी हरकत नाही, |भ्या ढोकयावरयेई,त्याचीकाय वाट !”
अस्मानी म्हणाळी. इतक्यांत तेर्थे विमळा येऊन पोंचळी.
ज ा न यावर
“ जेवतांन तोंडातू शब्द निघाल् (तिनें आम्ड करून दिम्गजल्य पुन्हां जेवायळा
दिग्गज एवढेच गुणगुणळा-“ं...ळ॑!0 "ता उन्दा कसा क्व जेवाकछा १. बश्ायळा सांगितलें. तो पुन्दांजेवायळा *“ आतां, हगेच ! आम्ही तयार होऊन
“ कळलें मळा, "पर तर जाते. पक गोट सांगाकडा 1अहह व पोटभर जेवून घेतलें.
दिसते आहे. पण हक
नादी
ना
म्ये. .! माशीच शिंकली. «४रृसिकराज ! आज तुमच्या भदतीची आलो. आहों,
विभळानें विचारलें.
पाहिले नाहीत का?"
! अस्मानी! अंशी अदर आहे!” विमठा म्हणाली
का भरली! मी ओरडा कृरून सर्व गांव रागावलीस तर कसें? हा व्षिं
अथ वसल!
े0 सर देशीळ !” दिभ्गज म्दणाळा.
स्मानी म्हणाली, असें म्हणत दिग्गज पुन्हां पानावर बळी पण परत' १ दिग्गजनें
७ तुमची आम्हां दोथीवर किती छा
तेवढ्यांत अस्मानी म्हणाळी-“ पुरें करा, बाहे, नाहीं का£ आम्ही कशासाटीं आलो संशयितपणणें विचारलें,
फोणी नाही अशी आतां उठून दार उघडा जरा.” न कक
« आणखी दोनच: बास आहेत ११. आहे का मादीत £" विमलानें एकदांह घराबाहेर पाऊल राकल्याबर
बेतळी आणि पुन्हां जेवूं छागळा,
परकळांत आणिणि व्पडा विचारलें. शेणी परत येण्याचे काढतो का! हे
उषडतां कीं कळूं ओरडा 0 & आम्ही तुमच्यावरोजर निघून जाण्या- देलीळ सांगावळा हवे
" अत्यानी म्हणाही,
म्हणाळा-“ केव्हां ग £
दिमाजअस्मानी घान ताही आले
जन न्णाळा--
उठला, आंतहातआल्यावर आहो.” अस्मानी म्हणाली. म्गज आपल्या मूर्खपणावर
रो व्राक्षण चकितच झाळा आणि सारखा दिसळा. कांडी अंतर चाळून गेल्यावर
क्षमा कर महादेवी ! तुझी कृपा अनूदे!” अस्मानी म्हणाळी-“ तुम्ही पुढें व्हा, मी
क्रिंचारू लागळा-“ केव्हा !”
गन असा. :)_ 3. 6: औषे अशययमा व _.
'बहुकडे क्ञांततेश बातावर'
ह्विग्जळा
आति वाटते
एक धोंडा दाखविळा. त्या घोड्या- शेठेधराच्या देवळाचे थिख्ल
बर खोगीर हो आतां दिग्गज बरोबर नाहीं आळा
कडे मुळींच तरी चालेळ असा बिचार करून तिनें पुन्दा
हं. पोचते अश्या डतांच्या गोष्टी सुरू केल्या. ऐकून दिगाज
घाईने ती चाळत होती. असा घाबरला की उळर पावली मैथ्ारणच्या
गेल्यावर जूनें पळाळा. ग्वऱ्यात्काा मारय्य नाहीं
दिसे. विमला देवळाच्या दारांत आळी. आंतून
इतक्यांत चंद्रोदय झाला, द होतें. तिनें दार खडखढवूने बल्ढवे वैक्षी राजाळा एका मागून मदतीनें एका खेडेगांवांत राहूं लागली.
बिचारांत पडलेली पाहून दिग्गजः आंतून कोणी तरी विचारलें- क पांच मुलें झाली, पण एक देखील त्यावेळी ती गरोदर होती,
बिचारळें-* बोळत कां नाहींस !गप्प कां! कोण आहे काय काम आहे. इतकी, सढ्गी झाळी नाहीं. राजाला वाटलें कीं त्या गांवांतळे लोक मोळ मजुरी करून
“ वाटेत तूं तो घोडा पाहिळास ना! बाई कशाठा !” '।
'कन्यादानाचें पुण्य त्याच्या नशि्वी नाहीं. आपल्य उदर निर्वोद करीत. चंद्रमतीनें व
त्यायरून तुळा ळी बाई !'' बिमला सर्व, तिच्य़ा मुळांनीं पण तसेंच राहण्याचें ठरविलें,
णाली. चंद्रमतीर्ने देवाला आळवलळें ब पार्थना केळी
“त्त
“मरत असलेला घोडा, सैनिकाचे डळें. देवळांत दिवा तेवत होता... कदाचित कन्यारन लाभेल. त्यापमाणें राजाने कीं देवा ! तुझ्या कृपेनें या खेपेस मुळगी
ब्यापल्या एका मांडलिक राजाच्या मुलीशी झाली तेर राजाची कृपा पुन्दां माझ्यावर
पागोटे, घोड्यांच्या पायाच्या खुणा. या उघडणाऱ्या तरुणाळा बिमळानें छगेच.
'हृह्न करून बेतले. तिचें नांव उार्गिला होईल. देवाने तिची मार्थना ऐकली.
बरून कांहीं कळलें? पण तुळा विचारून . तो जगतसिंद्द होता. परंतु स्वमावानें फार तिळा मुलगीच काली परंतु तिची आशा पुरी
'ढर्मिळा रूपवती होती.
काय उपयोग १" विमल्म म्हणाली. दुष्ट होती. सवतीमत्सरामुळें तिनें गोठी झाळी नार्ही,
राणी चंद्रमती हिचा छळ तुरू केळा. राजाचें राजपुरोहितानेंचैद्रमतीा पूर्वीच कळविलें
बेळवून घेऊन तिनें तिच्या मुळांचा होतें कीं मुळीहा संभाळ, उमिळानें मारेकरी
नेमून सुळगी झाळी तर तिचा गळा दाबून
टाकण्याची व्यवस्था केली आहे, म्हणून
चंद्रमतीनें तिळा सुळगी झाळी तरी मुळगा

- स्कल
आपली खरी णाळी चंद्रमति म्हणाळी-** तुझें
कींसोळावर्षांपूर्वी 1 मनाचे समाधान झालें,
अुल्यांसद त्या गांवी आणून स तेव्हां भा तेथ
बासून तिनें एकटीने अपेष्टा सइन

धरकर-पदर घातला. तें सर्व

झाला असेंच जगळाहीर केलें १ मुलीळा


चहाचे कपडे घाऊलच हटानाची मीठी केठी.
जंद्रमतीला ६७२1 झाल्याची वातीकळली,
डॉमिळाळा तिथे सग थोडें शांत क्षाें. पग
पूर्ण शांत शाळे नाढी, चंद्रमी व तिच्या
मुढांचा अंत झाल्याशिवाय तिच्या मुछाळा
राज्व मिळणार नाहीं 'हणून तिनें त्यासाठी.
अन्न परू केळे,
उगिब्थक् एकच सुळगाझळा, स्थागंतर
तिका मूळच झाठें नाही. कन्मारह सावे
म्हणूनरीजानेंदुसरेंलभकेलेंहोतें. राजाळा
निराशा वाटळी, उमिाच्या मठाचे नांब
ँ& जॉ.2. 3८ 2... पांदोषा
राणी सरकारांची आ:
. पण नुकतीच

'कावण्यांनाखायळा घातले. मुलांना


'आढण्यापूवी ती रोज प्रथम

शाही भाहेतर! राजा त्य


हीगोष्टकळी असल्याशिवाय त्यानें खाण्याचा
सर तो. तिछा परत घेऊन येईल, चंद्रमती नोकराळा
जावडतीहोईळ ब तिचागुलगाच गादी विष घातलें
औरसहोईळ. तेल्दां तिचाअतिच्यापुळांचा हें तुळा माहीत होतें तर ! '
काट ाचचरा,असानिचारकरून
दूरकेठेहा
म्हणाळा-'* मळा कांहीं माहीत
तीजयंत्या*इणाळी-““वाळ!मळ वारतें,
झुस््या बापाच्या पदरी एक राजब्रोडी नोकर
होता. त्या चीच
तींमुठें
अलाबीत. तोरात- रै शर
द्रोहीराजाच फ्कूनगोळा.तेंकांढौ. नोकर चंदनती
भीतीनें्या बण अंत चंद्रनतीला असें जर्यत म्हणा
नी दित्यांचा्षेम्न म्हणाठा, “ राणी
मुदागुनर्जन्न
असतो,ज्यां अबोध नव्हता. कायर वाटे राणी साहेबांनी तुम्ही खाऊं नये असें
तोआदर तूंकरावास. मीदु्याबरोब्रएका सर्द पदार्थ खायळा 'कुढुंबाचा शेवट करण्याच्या ह. सांगायळा सांगितलें
नोकराझा पाठविते. तोत्या सर्योसाठीं मेट अजावून सांमिते आईने पक्काज्ांत विष काठवून
होतें हें त्याला कळले
झाल्यावर नीट वागवले नव्हतें. म्हणून ती राजा धाकल्या राणीसह त्या
आपल्या मुलांना घेऊन पळून गेळी होती. नोकराळा बरोबर चेऊन चंद्रमतीच्या घरी
कदाचित हीच तर ती राणी नव्हे. नाही गेळ. उर्मिळा चंद्रमतीळा पाहतांच
तर फक्त राजद्रोक्षाच्या कुटुंबाचा शेवट “ राक्षसिणी ! तूं माझ्या मुळाळा
करण्यासाठी आईने इतकी गदी केळी दिलेस. आतां तुझें समाधान झालें असेळ !”
नसती, असा बिचार करून तो नोकराला जयंत बाहेर येऊन म्हणाळा--“ पहिल्या व्ेडव्काच्या गान्ाा
म्हृणाळा-<* मी नाहीं घरीं येत. मी ग्रांच्या- हें सांग, द्या सर्बोचा कांटा दूर करण्या-।
बरोबर. हीं पकाल़ें खाणार आहें. मीच साठीं तूं पक्कालांत विष घाळलत. सृष्टी निर्मिळी त्यावेळीं त्यानें एक ळछावतो, भी आपले विचार मांडले. लुमच्या
आधीं खाऊन पाहातो." असें सांगून तो नव्हतेस ! हा तळाव निर्मिळा. त्या तलावांत पैकीं कोणाळा कांहीं सुचवायचें असेल तर
आंत गेळा, थोड्या बेळानें तो ओरडला- राजाला सर्व वृत्तांत कळडा. क्षाबंधि वेढूक रहात. ते नेहमीं * ढरांव ' सुचवावें.''
“ ज्ञा! मेलो!" बडृराणीळा ब राजकुमारांना इतके ढृरांन ' असे ओरडत. ते आपसांत भांडत. हृद्ध बेडकानें सांगितलें तै सर्ब समजूत-
नोकर पळत राजधानीत गेळा ब भोगावे लागले त्याढा तोच कारण होता. हर्चे ऐकत नसत. त्यांच्यांत शिस्त दार बेडकांना पटत परंतु कोणी
राणीळा म्हणाला-*' युबराजांनीं ऐकलें नाहीं त्याळा पश्चात्ताप वाटला, एक मुलगी झाली. नव्हती. पूर्वी कधीं बोळून दाखविलें नव्हतें, "हणून
ब हट्ट करून पएकाज्ञ खाले ब त्यांचें वण तिळा पितृपेमाचें सुख ळामलें नाहीं. सर्व पाहून एका उृद्ध बेडकानें सर्व सर्वानी त्याच्या म्हणण्याहा होकार दिळा,
प्राणोत्कमण झाले तो चंद्रमती व तिच्या मुळांना राजबानींत| ही एक सभा बोळावली व म्हणाला- सर्वीनीं त्याळाच आपळा प्रतिनिधि नेमले.
उर्गिळा कांगावा करून छाती बडवून घेऊन आळा. योग्यवर पाहून त्यानें आपल्या|
राच्या खष्टींत अनेक भाणी आहेत. तो वरुणदेवाकडे गेळा बर हात जोडून
आपल्या वेढकांच्या जाती इतका त्यानें विनंति केळी-“ वरुणदेवा ! आम्हां
रह छागली-“* मोठ्या राणीनें माझ्या नुळाळा लाडक्या मुळीचें कन्यादान केळे.
निरुपयोगी भाणी एक देखील बेडक जातीछा एक राजा हवा आहे. तो
'आपल्यांत शिस्त नाहीं. कोणी लू पाठव,
ऐकत नाहीं. आपल्या बेडूक * तथास्तु !” असें सांगून वरुणदेवानें
ति नियम नांवाची वस्तूच नाहीं. या त्याळा निरोप दिला.
कारण आपला कोणी राजा नाहीं. म्हाताऱ्या वेडकानें बेडकांना ती बातमी
क कीं तो आपल्या प्रजेळा वळण दिली. ती ऐकून सर्व राजाची वाट पहात

शौ. संस्काबते वेमढे


न्या म्हणून ज्याळा पाठविलें तो दगडच ठरळा
अंगा तोंडावर शेवाळ सांः तर £ ठीक! आतां चाळता बोलता एक
तरण्या वेडकांनीं मोठ्या वेडकांसमोर राजा येईळ. पण संभाळून रहा, बरें का!"
आपल्या राजाची थंडा कहणदेबानें या खेपेस मगरीळा पाठ!
केळी. स्दातारे बेडूक म्हणत- मगरच ती, हळूच पाण्यांत शिरळी, पाणी
आपल्या राजाची अशी थट्टा डॅसं पण ती केव्हा आली हें
अण तरणे वेदवूक कसले ऐकतात ? शेवटी कळलें देखील नाहीं. हा
ळडान थोर सर्व बेडूक राजाला पाहून जागीं बसत नसे. दिवसभर तलावांत
स्वत:ची खात्री करून घेण्यास छान फिरे. समोर कोणी बेहूक किंबा प्राणी
बेडकांनीं सांगितलें ते खरें निथालें. पुन्हां दिसळा तर तो त्याका खाऊन टाकी,
बेडकांच्या जगांत अराजकता माजठी. आतां बेडकांना हवा होता तसा राजा
हो बुद्धिमान व्रद्ध बेह्ठक पुन्हां वरुण- मिळाळा. जुन्या संवयीप्रमाणें ते ओरडत
देवाकडे गेळा व *दणाला जरे पण राजा जबळपास कोठें आहे हें कळतांच
डु दळहै शा ह. हा दगढाचा राजा कशाला गुपचुप राहूं ळागले, चुकून पाठीमागून राजा
नाहीं. कारण 'जान्दांठा ! येईल या. भीतीनें ते मार्गे पाहूं हागे,
भीतमीतच
श्र नू बरुगदेवानें सर्व शांतपणे ऐकून घेतलें अक्ांतर्‍हेने त्यांच्या जीवनांत मगरीच्या
बि प्हणाळा-“ म्हणजे मी तुमचा राजा भीतीमुळे थोडीशी शिस्त आढी,
दिवशीं दोघे उजाडतांच घराळा
प्त छाबून नंदीपर्वताकडे निवारे. जातांना
न्कासात्का वाळी पडले श्ेत्राआआठा सांगून ठेवलें कीं गाई-
हेवा. तिची भार काढा व तिला
दुंब्कारण्यांत एका डोंगरी मळखांत रानटी तापाने आजारी पडळा ब त्यांतच त्याला. रा घाला.
भिह्लांची एक जात रहात असे. त्या मरण आलें. तेव्हांपासून मोठ्या आयांच्या पर्वताच्या पायथ्याच्या रानांत दोघे.
जातौंतळे दोन भाऊ होते, त्यांचें बय स्वमाबांत फार फरक पडला. त्याच्याकडे , झाढींतूत वाट काढीत डोंगर चढत
असेळ पन्नास पैचावन्न. त्या जातीचे ते दोघे पाहून वाटे कीं त्याच्या अंगांत शक्तीच मेळ वाढल गेठे, संध्या-
प्रथुख होते. जातींतले ळोक या दोघांचा उरळी नाहीं. त्याचा आावाजदेखीळ बारीक समारास दोघे एका गृहेजवळ
सह्या घेऊन आपलीं कार्मे करीत. झाळा होता. त्याची अशी स्थिति पूर्वी लाविक शोंगरावलन म्ाताम्यानें एक मेणब्ती काढी आणि
दोघे कर्थी कधीं दूर उंच दोंगर चढून कर्षींच झाली नव्हती. तुंगनाथच्या स्वभाबांत. अहेदेखीठडक आर तीपेटवून तिच्या उजेडांत ते पुढें जाळं
जात. पण कोठें ब कशासाठी हें कधी देखील फरक पडला. तो दिवसांतून तीनदा नीं भुद्ेच्या दारांत बसून माकरी लाही
ळागले, तृंगनाथ आपल्या काकांच्या पाठो-
कोणाळा कळलें नाहीं व कर्धी त्यांनीं खात असे. आतां एक वेळचें जैवणदेखीळ
कोणाळा सांगितळें पण नाहीं. दोघां भावां- त्याळा जातनासें झालें होतें. कारण त्वाळा.
बिन तेथेंच झोपे. ती रात्र 0 गुहेंत
ग्र काडी.
चालत खोळहोता.आंत गेल्यावर म्हाताऱ्याने
जवळ एक लहान अनाथ मुलगा होता. त्याच्या मानलेल्या काकांच्या तोंडावर दुःख दिवशी उजाढल्यावर म्हाताऱ्याने मेणबती एका उंच दगडावर ठेवळी ब
त्याचें नांब तुंगनाथ. दोघे भाऊ त्याच्या ह्याच्या पाठोपाठ येण्यास 'डेंगाला-" अरे तुंग! मी जादू. करतों बरें
कडूनच आपला लहान मोठीं कार्मे करून एकदां त्याच्या काकानें त्याला विचारळें- लि ब तो स्वतः गुहेत ज्षिरळा. आंत का? पूर्वी माझा घाकटा भाऊ मळा मदत
ब्रेत. पण त्याला देखील दोघे डोंगरांत कोठें “कायरे तुंग£तुळ्या मी एक गुप्त गोष्ट. तरा त्यांना एका जागीं एका करीत असे. आतां तूंकर ! 7
ब कशासाठी जातात हें ठाऊक नव्हतें. सांगणार आहे. पण ती या कानाची त्या |
बाटेलें जावें कायले. म्हणून दोघे तुंगला औत्युक्‍्य वाटत होतें. पण त्यांचें
दोघां भावांपैकी धाकटा भाऊ एकाएकी कानाळा कळतां कामा नये !* गेळे म्हटलें तरी चालेल. घडथढ करूं ळागलें. त्याला भीति
गेल्यावर गुहा मोठी दिसली. वाटली. तरीत्यानेंहोकाराींमानहलविली.
औ. का. वा. पुसाळकर
_& आअांदोथा
म्हाताऱ्याने पिशवीतून एक लोखंडी ताटलीत टाकलेल्या भस्मावर टाकली. त्य
ताट. बाळळेळा दूधभोपळा, हिरव्या रंगाचे बरोवर ताटलींतून हिरवट निळ्या , म्हाताऱ्याने सुळाच्या जाणखी कांडी
तेळ असलेली पक बाटळी, एक विचित्र येऊं लागल्या. काढल्या. “ एक एकत्र टाकायची
बारणारें सूळ वगैरेअस्तूकाढल्या. सांपा- * एक ” म्हातारा म्हणाला. एक जळून गेळी कीं दुसरी
सारखें ढांब सूळ पाहून तुंगळा भीति 'काचरी जळत असतां तूं जोरानें
ताटलींतळी ज्वाळा थोडी कमी
लैबहापर्यंत मोजत रद्दा. या अवधींत
बाटली. तें सूळ कोणत्या झाडाचें आहे हें ळागल्यावर म्हाताऱ्याने * दोन'
कांही केलें किवा तूंकांह पाहिलेस
त्याला कळलें नाहीं, आणखी एक काचरी ताटलीत तिकडे लक्ष देऊं नकोस. तू आपलें >
म्हाताऱ्यानें त्या बाळक्या दुधभोपळ्यां- पुन्हां जाळ मोठा काळा, अश्या तन्हे करीत रहा." जल |
तुन कसलें तरी भस्म काढलें आणि त्या त्यानें एकीमागून एक चार पांच का होकाराथी भान हळविली. “ |
लांब मुळाच्या कित्येक गोळ्गोळ काचऱ्या ताटलींत टाकल्या. “ हे. काम येळ करतां व्हणाळा-“ मी पांघरूण घेऊन ता
काहून घेतल्या, नंतर मेणबत्तीच्या ज्योतीला 'रादातो. नंतर तू सुरू कर. त्वानें
एका बाजूळा ठेवून दिली. बाटलोंतलें
एंक काचरी लावून ती पेटविळी आणि
हिसत तेल थोर्डें प्याला. डोक्यावरून तुळा काय सांगितलें होतें ! मी सांगितलें
बांघरूश घेऊन मंत्र पुटपूट टागला.' होतें कीं मी कांडी केलें किंवा तू कांही
ब्यावेळानें तुगनाथानें डोकें वर करून पाहिळेंस
कृष
तरी केलेस!
तूं तिकडे ढक्ष देऊं नकोस
तर तेथे त्याचा काका नव्हता, 3 प. ऐ॑. काय कहे डे
हि अ पांबराण अमिनीवर पडलेळें “पण काफा! तुम्ही मला हें सै
'्र्याच्या खाळल एक हिरथा सांप पहिल्यानें कां नाहीं सांगितलेत ? असें
ढा, ठुंग ओरानें ओरडला व दोईल म्हणून !” तुंगनाध म्हणाला.
'दूर पळून गेला. या खेपेस त्यानें काकानें म्हटल्याप्रमाणेच
. तो एका हातानें काचऱ्या ताटलीत
आवाज ऐकूं जाला, टाकीत होता व तोंडाने एक ते दहा अंक
।जंग मीतमीत पुन्हां भापल्या जागी मोजीत होता. एका डोळ्यानें त्याचा काका
ल्म. म्हातार| त्याला खूप रागावळा, मी काय करतो हें पण पहात होता,
व अातोसा
एका गांवी काशी नगराबाहेर एक चंडिकेलें देवालय
जांबाचा एक पर्मपरायण होतें. तेथे पोचल्यावर गोविंदश्वामीने
।रद्दात असे. त्याला दोन मुलगे देवीची पूजा केळी आणि एका झाडाखाली
एकाचे नांव अशोकदत्त होते व गबत ,अंथरून त्यावरच सर्व झोपले.
विजवदत्त, गोविंदस्थामी सारखेच अनेक ळोक त्याच
झाडाखाली झोंपळे होते. ते धडीचे दिवस
ते. गोविंदस्वामीचा थाकटा मुलगा रात्री
णि वापाळा जागा करून म्हणाला.
* बाबा, मळा फार थंडी आाजत आहे.
टी तयार करून बसूं या का?
*बाळ काटक्या एकन्न करून आपण.
निश्चितपणे दोन्ही वेळची जेवणे शोकोटी करायची तरी या मध्यरात्री.
अड वाटू लागली. च्यावेळीं विस्तव कोठें मिळणार £'? बाप

“तो पदा,
मुळ्या म्हणाल्या.
ल्याबरोबर ठी न
स्फोट आल्यासारखा
आबा शाळा व आंतून निघाठेला दवफ्यार्थ
शिज्यदत्तच्या तोंडावर उडाळा आणि ओक्र्व
म्हणजे त्याठा एक राक्षस उद्न रूप गिळालें.
त्याचे केल कांढ्यासारखे अंगभर उमे हाले.
याच्या दातात तत्वार होती- तोंडांत मोडे
मोठे मेक! दांत होते. गोविदस्वासीळा
मारायळा त्यानें तळ्यार उयार्ळी तेव्हा
आकाशवाणी श्ञाही-*'कपालस्कोरा !त्याला,
काय मारलोल ' तो तर तुझा बाग आहे!
बाप पक्षाला शगजावून सांगू, खाशहा तूं इकडे पे.) त्या आवाजा पाठीपाठ तो.
% सो जाळ! नको गे बावा, ती तर्‌ चिता. राक्षस भरर्य झाला. वा कानी
आहे! तेथे भुते अरातात ! !' गोविदसामी इश्षी. की बचि ती सांगितलें
१ अते काय करतात भापल्याल्म ! मळा झाडालालीं आभाळा. सकाळी पडलेला शर्व था. पण स्मशानांत
बेन चला तिकडे! गिजमद्तने ह£ ठूत्तांत त्यानें वायकोळा कांगितता. सर्बीसा याची कोणाळा
केळ. फार वाईट वाटळे, अधिकळेत सतडदतत जायळला
शेवटी नाइलाजाने गोबिंदश्वासी शुळाळा रांबाचा एक व्यापारी दोता.
नितेजवळ घेऊन गेळा. त्याला बेदी कनी न स्मशानांत
झाल्यासारखे वाड लागलें, त्वाळा नि्ित
कांडी गोळ वस्तु जळत जमलेली दिसली. दातेवाइकाच्याषरी
त्यानें बापाळा विचारले -“
ते गोळ खेंड्र* सोगिंदस्यामीच्या कुडुबाची
सारखें काथ देसतें नाहे बात्रा? ” जेवणाची व्यवस्था करून दिळी.
लोंडाप्यंत इतका उंच माझा हात पॅ
नाहीं.'' ती नली र्दणाळी,
माझ्या पाठीवर चढ आणि पाज त्याला
पाणी." असें सांगून अशोक वांकून उभा
- ती खरी त्याच्या पाठीवर चढून
परंतु अंगावर आणि जमिनीवर

वाटलें ब तो वर पाह
लागल्य. तेव्डां त्याला हें पाहून आस्तच
आश्चर्य वाटलें कीं ती खी त्या माणसाचे
मांस कापून खात आहे.
र अशोकदत्तळा आतां संशय उरला नाही..
पाणी मागत. होतें!” त्याळा एक ही. एक जखीण असणार. तिला. धरण,
यकी आवाज ऐकूं जाळा “मीं! ” ज्या पटून ठार करण्यासाठी त्याने विले.
जॅ आहा जंधोक' त्या पाय घरठे, पण ती आकाझांत
गेळी अ॒ अंतर्धान पावली. अद्योक-
सुळाबर लटकत असलेला दिसला. हातांत तिच्या पायांतळी एक
एक सुंदर खी तडफडत पडलेली शॅजण मात्र राहून गेळी.
त्यानें तिला बिचार

|
हांच्या राजाची मर्जी वसली होतीच. परंतु आतां
पाड याप

दत्तठाच मनानें वर्ळें आहे. मत्त तिच्या & काय जरूर आहे त्या पैंजणाची ! नाह
मैत्रिणीकडून ही गोष्ट कळळी आहे. तेव्हा- 'मिळाळें तर नाहीं. त्यांत असें मोठें विघडळें
पासून ही गोष्ट महाराजांच्या कानावर ।काय !” पण अशोकदचतनें त्यांचें ऐकले नाहा.
घाळावी म्हणून मी सेंथी पहात होतें. सें पैजण त्याला
आज तो गोग आला." हिवशी स्मशानांत रात्रीं मिळालें होतें
राजानें अशोकदत्त व राजकन्याअंगलेखा. अशोकदत्त त्याच दिवशीं रात्रा स्मशानांत
यांचा लह्नम समारंभ एका समुहरतीवर "ठी क्ली भेटेळ असा विचार करून निघाला
पुरा के न्नरमांसाची चटक ळागठेल्या जखिणीला
.] धरण्यासाठी नरमांसाचाच मोह तिला दाख-
एकदां राणीने राजाला भशोकवचाने. हि पाहिओे या विचाराने तो झाडाला
हॅ. ह्िबकळत असलेलें एक मेत काढून घेउन
आणलेले पैजण दाखवून म्हटळें-«
हहमसे ! '' “ नरसांस ! '' भसा ओरडत
यॅखण था जगांतलें दिसत नाहीं. आपल्या
त पैजण पाहून य आपल्या भंगरक्षकाचा क्षोनारांनी शिकस्त करून पाहिली, षण स्मझ्ानभर हिंडला. ओळखले नाहींस !*मळा नरमांसाची गरज
पराक्रम पाहून राजा फारच खूप झाला, त्यांना तसें घडविणें शक्‍य झालें नाही. पक खरी येऊन त्याला म्हणाठी-" चट नाहीं. मी सांगेन तै केलेस तर तुला हें.

शवा त्यांत भसलेळे हिरे व माणिक्ये या जगांत |बॉडय तो. तिच्याबरोबर गेळा. पैंतेण पण मिळेळ. तीय अप्सरा स्मित
व अशोकदतानें ते आणल्याचें सांगितले, निळत नाहींत. तेव्हां जेथून दे. पैजण झाडाखाली एक अप्सरा उभी टोती. 'हशाळी. 9 र
अश्या पराक्रमी तरुणाशी राजकन्येचें ल्य मिळालें तेथेंच त्याच्या जोडीचे दुसरे ह्याला विज्रारळे-<* नरमांस केवव्याला * बोळ, काय करायचे असेल तें मी
कून थ्रावें असे मा वाटत आहे असे असणार ते आणून द्यामठा ऑक्याला िही8 ! करायलातयार ३
देखीळ राजा म्हणाठा-*“ आपल्या भॅग- सांगावें." . वतन पैंजण दाखवून विचारले * हिमाळ्य र
छेखेढा थाच्याहून सुंदर व हूर पति आ राजा विचारांत पडला. पण अशोकदत्त. दिज्नणाच्या जोडीचे दुसरें मिळाठें तर नगर आहे. तेर्थे महावीर नांवाचा राक्षस
कोडून मिळणार ! म्दणाला-“ त्याच्या जोडीचें वैजण जाणून | देंडन नर्मांस ! " रहात असे. मी त्याची बायको, आमचा
तें ऐकून राणी स्मित करून म्हणाली- देण्याची जवाबदारी मी घेतो.” माझ्याजवळ त्याच्या जोडीचे पैजण तूर्तचा राजा कपाळस्फोट याच्याशी युद्ध
॥ “मी आजपर्यंत महारा ही गोष्ट जांवई त्या गबज्ञांत स्वतःचा जीव हे, ते.दाखविले तें पण माझेच. मी करीत असतां तो मरण पाबळा. नंतर
सांगितळी नव्हती. अंगलेखेनें पण अशोक- धोक्यात धाळीळ या भीतीनें राजा न्हणाळा- 'याळटून आलें जाहे. ्हणून तूं मळा जोतओच्या त्यवात
>. खांदोवा पणी ला > उल
_ [प ज्याला
(१.१ )

मल ५ मुलगी जाहे, तिला बोग्य बर मार्गे त्रिवंट नगरीत येऊन गेली. तेय.
शिळाबा 'इणून मी. शोध काडीत आहें. राक्षरकन्या विणुद्पना हिच्याशी स्यारचे
तुका तुझ्या राजाबरोबर मी पादाळें ब छ्या झालें, त्या अध्सरेनें वचन दिल्यत्र्माणें
जापल्या हुळीका तूंच योग्य वर आहेल असें दुसरें पैजण दिलें द त्याबरोबर एक जोडीचे पैंजण व उत्तमोत्तम सोनार ते कमळ घडविण्यासाठी
रामजून मी सी स्मशानांतळी फाशीची द. सोन्याचे कगळपण विळे, नेतर बिन लें. परतु सर्वानी हात
नरमांस श्वाण्याची माया रचली. तू. पुन्हां आपल्या जांबयाळा काद्वी नम्भी बाहेरच्या हया सर्व पृत्तांत
दुसर्‍यादेनगाच्या शोधार्थ खात्रीने येशील अ्मज्षानांत पोचते केळें व म्हणाही-*थी. कमळ घडवि
अथे बाटून नी तें एक केजण तुझ्माकडेरा गेहमो हृष्ण चवुर्वशीहा येथें येह. राषटीन. न बा रै
दिले, स्मापमागें त॑. भाल्यस, भाता माझ्या स्या दियशॉ मला मेटाययाचें झाल्यास मेट.” * राजानें दो दोम् शोकदत्त दुसरें कळ आणण्यास
मुलीशी तू. लार करून पे.” अशोकदत तिचा निरोप येऊन आपल्या देवाळ्यांवर च ता ण राजाला तै नको होतें.
शन दिलें होतें म्हणून भक्षोकदच अरी गेळा. त्याचे आईवडील घाबरले होते. बळखाबर ते सवर्ण कमळ वसविल्यावर त्या * माझ्या मतें त्या कळसावर
त्या श्री अरोषर गेळा. ती त्याला आकाश: कौ पाटा युछगा नाहीसा जाळा अ नोद. कळसाचे णित पाहून कमळ बसविण्याची गरजनारद
दाखविला. तो तलाव एका
होता. त्यांत हस्रावथि कमळे
सखोल्याचीं. त्यानें एक कम
हातत धातल्याबरोवर मयेकर राक
अढविठें.
अहोकदत्तनेंआपल्या तळवा त्यांपैक
अनेफांना जमिनीवर
यावरुन पळून कपाळस्फोट राजाकडे थांबत
गेळे. तें ऐकून कया? भाला.
अझोकदतला ने चकित होऊन
तो ओरडला" मोठा भा
यण अशोफतत्त हट्टाळा पेटळा. पुन्दां . « कोठें भाहे तो तळाय दाखव नना! मह्योकदत्त ! हा येथे कसा काय आ
हृष्ण चतुर्दशीच्या दिवशी रात्री काळोख मी त्य: जाऊन येऊन येतो कमळ तोडून. त्यानें दातांतली स तुळा आठवत असेळ
पढल्याचर राजकुमारी शोपळी असतां तो. हाते! मठा कोणभवितीते.” भक्षोकरत रूप मिळालें. मी
कोणाला सांगितल्माक्षिवाय राजबाड्याबाहेर हणाला.
कडून दिटी व थां
'पायाळा मिठी मारली एका प्रेताच्या कव
पडल्या स सरळ स्मझ्ञानांत गेळा. तेथें. «य तुका शक्‍य नाहीं, त्या तकषावाने. शिन तू
बडाच्या क्ञाडाखार्ल त्याची राक्षस जातीची १ध्ण राजेदियस राक्षस वारीत असतात." "फोट राक्षस
साल बसली होती. जावबाला पाहून ती त्याची सास, महणारा.. अशोकदत्तनें चविर
उठून उभी राहाळी. ती. ल्ेहा ऑकोश
मार्गे हिगाळय पर्वतांतीठ झापल्या राजधानीत
बेऊन गेली. तो कोणत्या कामासाठी
स्मशानांत आल्या डोंता हें देलीळ तिनें
स्याळा विचारलें नव्हतें. राक्षसकुमारीला
शश री

जॅ ज़ाः
_ एक गांकी एक गरीब कुटुं
रे.
एकदा स्वा तोपरिडन आ
आबे
तोड
2८2
शौ 11

ज्लॉब्बजााच्ने भत्ता
विकमाकान 1 नाहीं. झाडावरून
डल. घेऊन त्याने खांद्यावर
व टाकलें आणि श्मश्ञानाकडे निघाळा. तेव्हां
ऐनवेळी जाडुगारीण तेथें आल्य ब तिर. राजकुमारोळा भंधळा केळे. बुरुजावर जाऊन शौदीचे १५४ । बेतांतीळ ह स्याहा म्हणाळा-'* राजा,
केस कापून टाकळे ब तिला रानांत शोडळें या रात्रीच्या बेळीं तूं
1 राजकुमार धळे खात हिंडत किरत रानांत पोचला. त्याला ोठून तरी कोणी इदवाला ॥ आहेक्त, पण तुला
साले म्हणत असल्याचा भाषाज ऐक भाला. तो त्या बाजूला धांवळा, गौरीच होती हे. ॥) नसेळ कॉ अध्य तुझ्या पदरी पाडण्याऐवजीं
दु:ख पाहून तिच्या डोल्यांतून अुपारा वाई, छामल्या. अर्चेपाणी. बुझ्याहून कमी माणसाच्या पदरी
ना स्प्षा करतांच त्याल छान दिसू. ागळे,
ही गोष्ट पटावी
सकुमार यांचा विवाह झाळा न दो सुखात राहूं लागलो. तिच्या गरीब आहे. बबिलांना

गोष्ट शांगायळा सुरवात


कुमारवर्मा अवंती नगराचा राषटरणारा
घराबाहेर काढलें. कुमारवर्मा जगंमोठें आ हय उमरावतीच्या कोर्याभिशाच्या सुलीशीं ती कुरूप निघाळी तर तूं तिच्याशी लभाळा
ठाथ मारीन तेथें पाणी काढीन असा ठरविलें होतें. वरवू पक्षांनी पत्रोपत्रींच तो. लयार होशील का! तिच्या बरोबरच तर
निश्वय करून घराबाहेर पडळा. 1. संबंध जुळवून आणळा होता. असें ठरले कॉ तुल्य सारें आयुष्य घाळबांबे हागणार?१
कुमारवर्मा कांडी दिवस उज्जयिनी नवस्याभुलीवरोबर इतके लक्ष रुपये तिच्या * जुळगी ठीक आहे. एखादें वैगुण्य
राहून नंतर उमराबतीला ठी सासरी पाठवून देण्यांत यावेत. नवरामुळगा असलेंच तर त्यांत काथ! सर्वच गुण एकत्र
निघाळा, त्याच दिवशीं घनगुप्त ब नवरीसुळगी दोघांनीं परस्परांस मेटावें, कोढें मिळतात का ! काम भागवून घ्यावेच
रब्ञयिनीच्या एका व्यापार्‍्याचा नैतर मुहूर्त ठरवून ढप्नसमारंभ करावा. लागतें." धनगुप्त म्हणाला.
देखीळ उमरावतीळा जाण्यासाठी निषा म्हणून धनगुप्त आपल्या भावी सासुरवाडच्या कुमारवर्मा बरोबर आल्याचा धनुयुप्ताळा
नगराबाहेर दोघांची गांठ पडली. दोघे ांबीं निघाळा होता. कायदाच झाळा, कारण नव्या आगित विचार-
घोल्यावर बसून जात होते. धनयगुप्ठ तै ऐकन कुमारवर्भानें चकित होऊन पूस करून सोब करून घेण्यांत तो पटाईत
बापाप्रमाणेंच व्यापारधंद्यांत पडला. 'बिचारले-“हेंबरोबर आहे कौ मुलीकडून होता. पण धनगुपताळा तें सर्व कादरी कळत
आपल्या गांवाबाहेरचें जग माहीत नव्हते व 'ळक्षाबधि रुपये येणार आटेत. पण समज, नव्हतें. त्यामुळें भास घुखाचा झाळा.
मुढाचें लम श्रीमंत घराण्यांत करून दिल्यास ज्यापाराक्षिवाय इतर कोणता थंदापण येत
पुन्हां आपळा बडेजाब कायम राहीळ या नव्हता. नवीन अनोळखी माणसाशी
हेतूनें आईवडिळांनीं कुमारवर्माचें ल्य एका करून घेण्यासाठी कसें बोळावें, कर्मे
कोट्यांधीशाच्या मुलीशी करून देण्याचें हें त्याला कळत नव्हतें. परंतु कुग
। ठरविलें. मुळगी रँगा ख्पानें चांगळी नव्हती. स्वभाव मात्र अगदी निराळा होता.
म्हणून तिच्या बापाने पाण्यासारखा पैसा बोळण्यांत चतुर होता. म्हणून
खर्च करून हा संबंध जुळवून आणला होता. चनगुत्तशी वकर चांगली ओळख
परतु कुमारबर्माळा पैशाचा लोभ नब्दता. घेतली. परस्परांच्या गप्पा चाड...
| स्वतःच्या पायावर उभा राहून आयुष्य कुमारवर्माला धनगुप्त उमरावतीळा काँ
। खाळविण्याची त्याची तयारी होती. म्हणून आहे हें कळायला वेळ ळागळा नाहीं.
| आयानें या संबंधाला नकार दिळा. बापठेकांचें घनगुत्त याचा विचार ळय़ाच्या बाबतींत
या गोष्टीवर भांडण झालें ब बापाने मुल्गळा कुमारवर्मासारखा नव्हता. बापाने त्याचे
चांदोबा
'&उन्याण्यापूर्वी माझी भकृति सुधारली
कुमारवर्माचा सल्या पडल्म. लो कुमार-
जे
नाही तर माधवंगुत यांच्याकडे जाऊन मी केळी कॉ घनगुभच्या खत्यूची वार्ता देण्यास
बर्मा बरोबर धर्मशाळेत गेळा. पण ती
धर्मशाळा नसून वाडा असावा असें मासले,
येथे असल्याची बातमी दे. कारण मी जाज सवडच मिळाळी नाहीं.
ती एक खानावळ होती. कुमारवर्माने उद्या येईन असें त्यांना कळविलें होतें. ते “काळ रात्री तुमची बाट पाहिळी
खानाबळीच्या माळकाळा सांगून दोघांसाठी काळजी करतील. तेंच भळा माझ्या गांवी आम्ही !'' माधवगुपत म्हणाळा,
दोन निरनिराळ्या खोल्या ठरवून वेतल्या _. 'यॉचवितीळ.'' धनगुस म्हणाला. कुमारबर्भानिं त्यांचा तो उत्साह ब आनंद
ब उत्तम जेवणाची व्यवस्था करण्याला दुदैवाने डजाडण्यापूवीच धनगुसाचें पाहिला व ती शोककार्ता त्यांना न देण्याचें
सांगितलें. आणोक्कमण झाळें. दुपारी दहनविधि वगरे मनाशी ठरबिळें. एक अपूर्व अनुभव त्याळा
खानाबळीच्या माळकानें पाहिळें की. करण्याचें ठरवून डजाडतांच कृम सहजी मिळत होता त्याचा उपग्नोग करून
कोणी तरी बडे पर्थ दिसत आहे. म्हणून माधवगुप्तच्या शोधार्थ निधाठा. बेण्याचा भोह आवरेना, म्हणून स्वतःच
पंचपक्तान्नांचें भोजन तयार करविले. धनगुप्त म्राधबयुसतळा ब त्याच्या घरच्या लोकांना भनगुप्त असल्याचें दर्शवून तो बोळं, हांगा,
जेवायला धसळा. मागचा पुढचा काँदीं एक 'आाटळें कीं बनगुप्तच आळा आहे. म्हणाळा-' हो, रात्र फार झाळी पो'चायळा.
दोघे कांद्री दिबस प्रबास केल्यावर बिचार न करतां त्यानें पकाजांवर खूप हात.
उमरावती येथें पॉचठे, भनगुत्तानें जन्मांत मारला. रात्रीं पोट दुखं लागळें. झोप
कधी दुसरें शहर पाहिलें नत्डतें. कुमारने लागली नाही. पोट इतर्फे दुखूंकागलेंकौ.
देलीळ पाहिलें नव्दर्ते. परंतु तो गांब परके त्यानें खानावळवाल्याा नागे करूनवैद्या
म्हणून धावरळा मात्र नाहीं बोलाविले. कैथयानें नाडी पाहिली ब पोट.
% अरे बाबा! आतां तर काळोख पडू तपासे व म्हणाठा-"हा जुना माजा
जछागळा आहे. या रात्रीच्या वेळीं तुजे दिसतो आहे, नास्त जेवायळा नको होतें.
सासुरबाड कोढून सांपडणार ! आजची रात्र त्याचा कोणी नातेबाईक असेळ तर त्यार
कोठें तरी धर्मशाळेंत काढे. उजाडल्यावर लवकर बोलवून घ्याे- खानावळवाल्याने
जा हुडकायळा.'' कुमारवर्मानें त्याला सल्ला कुमारवर्माळा जागे केलें व नगुत्तच्या
'दिछा, धनगुप्त नगरांतछा गजबजाट पाहूनच खोलींत बोळावून घेऊन आळा. सर्व वृत्त
थोडा घाबरळा होता. न्हणून त्याला ऐकून त्याला फार वाईट वाटलें.
चांदोबा |
र _ त्यानंतर कंदी वेळानें कल्याणी आठी. *“ तर मग लम झाळें तर आपळा संसार
करून दिलें असतें. परंतु आपली काढकी रवर्मा व ती दोघंच तेथें दोती. सुखाचा कसा होणार?” कुमारबर्माने
मुळगी कल्याणी श्रीमंताच्या घरीं पडावी या ।. आपल्या भावी पतीसमोर बोलायला व विचारलें,
*मी अगदी तेंच म्हणते. परस्परांवर
भनाशी ठरविलें होतें. बटणे साहत़िक असतें तें कल्याणीत प्रेम असल्याशिवाय हम्ाच्यागोष्टीफुकट |"
प कत्नशालक कुमारवर्माळा एका बाजूळा ।_ कल्याणी म्हणाली.
बोलावून घेऊन गेळा ब म्हणाठा-“तुझ्या . जेवणे जाटोपल्याबर कुमारवर्मा बागेत
जवळ तरुवार दिसते आहे. मळा, पण क्षी पण त्याहून....' कुमारवर्मा म्हणाला. बज्नपाळाशीं दंद्रयद्वाळा तयार होऊन
उपयोग केळाढ्आहेस का त्या तळ्वारीच?”
ा र मझ्या रूपाची गोष्ट तुम्हांला
ग कशाळा निघाळा.
“तुला तें पाहायचेच भसेळ तर॒ पहा. निघाळ्य. अर्थातअर्थात तीगोष्टगोष्ट माधवगुप्ताहा
माधवयुप्ताला काय
ढी2माझ्या बापाकडून काय काय घ्यायचे भाहीत असणार! तो त्याळा म्हणाला:
“या बागेत जेवणानंतर! 'छांन यादी आळी आहे. पूर्वीच." *“हेंपहा, भटजी आलेळे आहेत. साखरपुडा
म्हणाळा, त्याणी बरे करून घेतडेळा बरा!
म्हणून एका र्मझाळेंत उतरखे होतों.” “ वरंतु माझ्यावर तुळा एवढा राय.
नवऱ्यामुळाचें रूप पाहून माधवगुप्ताच्या येण्याचे कारण काय मला नाह कळलें.”
कुढुंांतीळ सर्व कोकांना आनंद झाळा. कमारबर्माने विचारठें,
पण त्यांच्यापैकी एका तरुणाचा चेहरा “तुळा माझ्याविषयी माहिती असती.
पाहून त्याला भाश्वरय बाटले. त्याच्या तर कल्याणीशी विवाह करण्यासाठीइतक्या
री ह क
तोंडावर राग झळकत होता. र दुरून तूं कदाचित आळादेखीळ नसतास, र
त्या तरणाचें नांव वजपाळ असें होतें. वजपाळ *्हणाळा,
तो माधबगुष् बाचा दूरचा नातेवाईक होता, त्याचवेळींमाधवगुप्तआल्य
वम्हणाळा-
घरची गरीबी होती. उमरावतीच्या राजाच्या “ थोळ्या वेळानें जेवायळा असं. तोपर्यंत मी.
पदरीं तो एक सामान्य सैनिक म्हणून नोकरी कल्याणीळा पाठवून देतों. तिच्याशीबोलत
करीत होता, तो गरीब नसता तर माघब- बसा थोडा वेळ. मी मटजौंकडे निरीप । अ र वी
याने त्याच्याशीच आपल्या मुळीचे लभ पाठविल्या आहे. दुषारपैत ते. येतीळ१ ी क र (|
॥॥
कर...
नाहीं कां? तर भग ये तुझी खोडमोडडीच
पाहिजे !” असें सांगून त्यानें तलब
उपसळी,
बज्ञयालनें पण जापळी तळ्यार उपसली...
दोषांचें उंद्र सुरू झाळें, “तलवार धरण्याचे
देखील कळत नसतां तूं कोणत्या जोरावर
बंद्युद्धाला आव्हान केलेंस हेंनाहो कळलें
मळा.'* असें सांगून एक वार करून कुम
बर्मानें बज्रपालच्या हातांतळी तळ्बार खार्ळीं:
पाडली व ती उचडन घेतली,
“माशी तरवार मळा परत कर!0
अजपा म्हणाळा.
ठीक ! मी येतो! जरा बार्गेत हिंडून, “तुत तळ्वार परत करण्याचा अर्थ
असें गोत तो निघून गेला. बागेत त्यानें तुझ्याशी युद्ध चाळ. ठेवणें. तुका स्वतःचा
प्रवेश केला, पण त्याळा असम्रपाळ दिसला जीव बांचावा असें वाटत असेळ तर नियटपरगे
नाहीं, म्हणून तो परतळा, फाटकाळा कुड चाळ. लाग व आपल्याहून जास्त मितच्या
छागलेळें पाहून त्याहा आश्चर्य वाटलें,ळोकांना बंद्युद्धाळा आन्हान कर
तितक्‍यांत पाठी मागून अज्याळचा कुमारवर्मा म्हणाला.
आवाज त्याळा ऐकू आळा“ तुळा फारक तितकयांत पाठीमागून कल्याणीचा
उडे असेळ असें वाटले दोय, पळपुख्या !0 आवाज त्याळा ऐकू आळा-* काय झालें£
इतका मूर्ख जसशीळ असें नव्दतें काय झालें£" तिने सर्व पाहाले होतें.
बाटेळें मळा! मी स्वतः बागेत आळॉँ व तिळा वाटत होतें कीं तिच्या प्रियकराच्या.
तुझ्या भीतीनें परत फिरलॉ असें वाटलें होय हाती कुमारवर्माचा बघ होईल. कुमारबर्माने
तुला : म्हणून तूं कुडध लावून ठेक्लें होतेस वज्ञपाळाची त्यार तिच्या दातांत देत.
चांदोबा
7 णकत
त्ळलल्या

माका दहन संस्कार आहे. म्हणून मका तें स्वेच्छेने होतें. दुसरें कारण, त्याळा
गेळें पाहिजे! कुमारवर्मा म्हणाकी, कल्याणीशी ठस करण्यासाठी एका भूख
“ हेंकाय तळ्यासारलें जशुम बोलतां!”
माधवमुप्तनें विचारलें.
“वेड्पटासारखें नार्ही. खरें! राती
र कापुरुषाशी दढ यद करावें स्गगले, तो
त्वाळा त्याचा अपमानच बाटळा.
ग. अवीर्चे शोम केळें त्याकादेखीळ एक कारण
त्माने

पँचपकान्ञांबर हात मारत्त्यावर पोटांत दुखू


ढागले ब रात्रॉथ टें जग सोडून भी निघून डड होतें. तें तिसरें कारण. त्यानें बेऊपाडाचा
उंद्युद्धांत रभ केठेळा पाहून वकपाका
गेलो, आणखी शोल्या वेळाने माझा दहन
ववतत
४३ पेषजी ती त्याच्याशीं खमादा तयार क्षाढी

गहै
असती. परँदु दुशन्याव( पेअ करणाऱ्या
बळीशी लागाहा कोणता पुरुष तवार होईळ '
असें सांगून एमारर्भा निघून गेळा. सर्ब म्हणाल!-“ कुमारजरमानें खरी भतत "हणूनच पराभब झाढा असें
कित होऊन त्याच्याकडे वात उभे राहाळे, '्ंगितडी नाही तर त्याचे एक नाही, समजून ती वत्रपालाशी ७. करून तुखी
र ही तरवार संभाळून ठेव. कारण नंतर 'कांढौ येव्सनें मॉवगुझानेंनोकरांना अनेक कारणें आाहेठ. पदिडी गोष्ट ही कौ होई अशवा विचार करून त्यानें ते भुताचे
टी तळ्वार इतरांना यमलोकी पाठबिण्या- वाढवून चवकशी केली तेन्हा त्यात कळे
ऐवजी आपल्या माळकालाच पाठवास्ची !
होअरीक होता. किहा वाटलें असतें की लग केले.”
कौ रात्री एक खानावळीत आत्त ताह्या- देश भनशोभानें त्या लयास तयार अशातऱ्हेने भौन नंग शाल्यागुळे वेताळ
असतें सांगून तो निघून शेळ. तो नाषद- मुळें घनगुसत नांबीच्या एका तरुणाचा
आला असावा. तिचें मेनदेखीठ एका अदृश्य झाला अ झाडाच्या फांदीला जाऊन
शुसताळा म्हणाला" नी ज्या कामासाठी झृत्यू झाडा ₹ त्याचा ६हसतंश्हार दुपारी

र ट्‌.
आकों होतो तै झालें. जातां मी येतो." करण्यांत आत्म. गरीब तल्तणावरच होतें हेंखरें भाडे. फण छोब्कळूं, गळा, कल्यित |
माधबगुप्त चकित होऊनविचारू ठागळा माधदयुस उ त्याच्या कुटुंबांतीठ ळो"शाना
* परंतु अजून साखरपुडा वर्गेरे तर वाटळे कॉ. आळा दोता तो बनंगुतत स्वतः
काँड्रॉंच क्ञाला नादी. मटजी वाट पहात नसून त्याचें भूत होते, १ त्यांनी मनाचे
बसे आहे.” समाधान करून घेतलें,
“होय! परंतु त्याहून जास्त आणखी येथवर गोड सांगून वेताळ *डणाछा-

प्न
शंक जरूरी काम आहे. साणखी क्षणभरानें “राजा, मल्य हेंकळत नाहीं की पैशाच्या
च्यांदोबा
खद
1(१॥ तो गरीव चकित होउन बिचारूं
-* कोण तुम्ही ? परोपकारी गोपाळा-
य हुसच्याच्या मदतीळा धांवत आलांत
व्हणून विचारलें."
&म्रीच तो गोपाळ!” असें सांगून व
त्यांचा निरोप घेऊन गोपाळ आपल्या गांवी
'निषाळा.
'काळव्याच्य। काठी तो पोचला तेव्हां
भाचा सोहोळा किती आनंदाचा असतो. एका षरांत पाणी प्यायळा म्हणून 'ब्याळा जवळच कोणी तरी क०हत असल्याचा
परँतु मुलीचें ह जुळवतांना गरिवावर तेव्हां त्याला बाईचा आवाज ऐकू आला-
जें संकट येतेंतेंत्याचें त्यालाच ठाऊक, * तुमविष ्हीकशाला खातां ? मळा
एकदां परोपकारी गोपाळ ब्राजारपे मी मेल्यावर काथ वाटेळतेंकरा." दिसला.
गांबी निघाला. वाटेंत एक ओढा तें ऐकून भांत धांवत गेला. य्यडोक्याळा अखमा दिसल्या. रक्त तो मनुष्य गोपाळजवळ खोटें बोळळा
पार करून जावे ळागळें, पाण्यांत पाऊळ चवकशी करतां त्याळा कळलें की 'बाहात होतें. गोपाळ त्याला उचढन घेऊन होता. त्यादिवशी एक सावकार बाजार
टाकताच पायाळा कांहीं लागलें. म्हणून ग्ररिबाळा तीन मुली होत्या. .हुंडा 'काळन्याच्या काठी गेळा. त्याच्या डोक्‍यावर पेठेतून परत येत दोता. त्यानें बाजार पेठेतल्या
स्माले बांकून पाण्यातून ती अल्तु काढली. कमी १०० मोडरा तरी द्यान्या ळार पाणी शिपडळें ब त्या) त्यानें थोडें पाणी ब्यापाथ्यांकडून जीं २क्कम येणें होतीं तीं वर
तती एक पिढबी निघाली व त्यांत भोद्दोरा नाहीं दिल्या तर मुळींचे द्वात पिवळे करून घेतली होती ब तो आपल्या एका
होत्या. गाढींतून जात असतां पडल्या होणार ? पण हुंडा कोठून द्यायचा £ बाटी. तो म्हणाळा-* स्री बाजारांत जात नोकरासह परत येत असतां, तिथां चोरांनी
कोणाच्या तरी. गांवांत जाऊन मुलींचा बाप तो प्रश्न सोडविण्यासाठी वि | होतो, दोथां तिघा दुषनी मारहाण केली." त्यांना ढबाढण्यासाठी मारद्दाण केळी,
नाहीं तर पोलीस ठाण्यावर खाणार होता. शोपाळल्य तो असेंदेखीळ भ्हणाळा कीं नौकरानें एका चोराळा खूप चोप दिळा.
असा विचार करून गोपाळनें “ एवढेच ना! तर मग ही. | ब्याचें बर पांच सहा कोसावर आहे. म्हणून तो एका जागौ बेशुद्ध होऊन पडला. त्याचे
ती पिशवी उचदन
२ घेतठी, मोडरांची पिज्नवी. आपल्या सळीर्चे
क त्याहा आपल्या परां घेऊन गेला. साथी पळून गेले होते.
। कैद्याछा बोळावून त्याच्या जपच पाण्याची ती मारामारी झाली त्या गडबडीत एक
पण बाजारपेठेत मोहरांची पिशवी ह्र- करून टाका!" गोपाळ म्हणाळा ब '
व्यवस्था करून दिली. पिशवी काळव्यांत पडी व तीच गोपाळा
वल्यांचें कोणी त्याका सांगितळें नाहीं तो मोरांची पिदावी दिली.
चांदोबा
उपाशी मरत होतास परबांपर्यंत.
तिथां मुळींची ळें करायळा
कोढून आठे रे? तेन्हा

1
|व व
डि
लोंडावर असल्यानें सांगितलें.
'निसांनीं ती येळी मागवून बेतळी

ठरिगशम र्ट
र त्या सावकारांची मुदा प
घेतढी. कोतवालानें प
गोपाळाचें नांव पूर्वी ऐकलें होतें. पण तै
चोरी करून उपकार करीत असेल असे
त्याळा कधी वाटलें नब्डतें. परंतु ती वि
डर
सांपडली, त्यावेळी तो चोर बेशुद
हेवा. गोपाळ परत येत असतां त्यांच्या
पाहून मात्र त्याचा संशय वाढला. 1. शिष्तीन कोडूनतरी!"
पाळला त्या चोरांशीं साव
कव्हण्याचा आवाज ऐकून तो त्याच्या मुरखींचा
शपम्हणाळा -“गोपाळर!चांनी
मारामारी व त्याच्या घर
मदतीला धांवळा, बरिकेल्या पांचशे मोहराैकी तीनशेचखर्च
एक जाहे हें स्वम़ांत देखीक वाटले नव्हतें. ज्ञाल्वाआहेत.बाझीमाझ्याजवळचआहेत,
साबकाराच्या टक्षांत आलें व कोतबाळाला खरें खरें रकमदिशी, स्मदोईकसावकाय,
. दुव्याची
न्हां बाजारपेठेत क पिशवी तीनशे भोदरा कोठें मिळाल्या तर गोपाळ-
नाहींशी झाल्याची वदी ठाण्यावर राबांचीसुटका हो शकेळ,
दोन तीन दिवसांत गरिबा सावकाराचा विश्वास बसला नाहीं. *तुस्डी हें असें कांडी बोड.नका,
घरी तिघां मुकींची हीत असल्याची गराची ५०० मोहरांची ा
तम्हीत्वांनसोडविण ्यासाठी मुलींची ल्य
बातमी पण कोतवाळाला कळली. कोत- आणखी एकाळा देऊन रेकूनत्या म्हणाळी- थांबबिळीतअसेंत्यांनाकळल त्यांना
तरें
वाळानें त्याळा विचारालें-““ काव रें! म्हणजे त्यानें चोरीच्या म आपल्या मुलीचे लो वाईटवाटेळ,त्यांनीलायुष्यभरपरक्थंची
सोय पाहिळी. स्वतःची सोय कधीं पाहिळी जखमी चोरानें जापल्या साथीदारांना सांगून
नाहीं.'' लक्ष्मी म्हणाली. पांचशें मोहरा देऊन मुलींच्या बापाला
चोर ते सर्व अंथरुणावर पडून पेर पाठविलें, त्यानें कोतवाळाकडे ती रकम '
1. तो कण्हत कण्हत म्हणाळा-' तुन्ही जमा केली. सावकाराळा रकम मिळताच
गाडीची व्यवस्था केळीत तर॑ भी घरीं जाऊन त्यानें तक्रार मागें घेतळी. अशा तच्हेनें
तेबढ्या पैक्ाची व्यवत्था सहजी करूं शकेन. गोपाळ कैदेतून सुटळा.
ज्यानें मळा जीवदान दिलें त्याला तुरुंगवास भुळींचा बाप आपल्या उपकारकरत्त्यांचे
हें नाहीं मळा खपणार. आभार मानूं ळागळा तेव्हां गोपाळ म्हणाला-
लक्ष्मीने त्याला समजाऊन सांगितलें कीं १ या उपकाराबद्दळ नाझे आभार मागण्या
आजारांत उठून जाण्याची गरज नाही. ऐवजीं त्या जखमी माणसाचे मानठे पाहिजेत.
* तुम्ही औषध पाणी सर्व कांढीं केलें कारण तों आजारी होता तरी त्या स्थितीत 'सेटवंध करण्याचें ठरल्यावर श्री रामचंद्रा
ब॒ मी आतां चांगळा बरा आहें. मळा तो. तुमच्या ब माझ्या मदतीळा धांऊन आज्ञा केळी. त्याबरोबर सर्व वानरसेना भरून काढविळी, अशातऱ्हेनेपहिल्या दिवशीं
जाळ ध्रा.'? चोर म्हणाला, आला हे काय थोडें झाले.'' सागवान, अशोक, आंबा व इतर मोठमोठे , दुसऱ्या दिवशीं वीस योजन,
चोराने आमद केला म्हणून लक्ष्मीने ब नंतर मुछींची ढे थाटामाटाने श्नाली, 'बृक्ष उपट्‌न घेऊन आले व समुद्रांत टाळूं तिसच्या दिवशीं एकब्रीस योजन, चवथ्या
मुलींच्या बापाने त्याळा गाडीत बसविलें, पुलॉंना आशीर्वाद देऊन गोपाळ घरी परत 'हागठे. ताड, माढ वगेरे झाडे पण आढवी दिवशी बावीस योजन व पांचव्या दिवशीं
चोरानें ुळींच्या बापाळा बरोबर चळायळा जाळा. पतीळा सुखरूप घरीं आलेळा पाडून उभी टाकून सपाट व रंद सेतु बांधण्याचे 1 तेबीस योजन अश्या तऱ्हेने दढो
सांगितलें. गाडी चोरांच्या गांवीं पॉंचळी. लक्ष्मीच्या ढोळ्यांत आनंदाथर आले. काम सुरू झाळें, हत्तींच्या सहाय्यानें मोठ- व शभर योजन लांब असा पूळ
मोठ्या शिळा समुद्रांत टाकण्यांत आल्या ! वानरांनौं बांधून काढळा, ण.
दगड पडले की समुद्राचे पाणी आकाशा- पांच्या दिवशीं ते सुबेळ पर्वताबर येऊन
ब्यंत वर उडे. पोंचळे. कोठ्यावचि वातर पुलावरून समुद्र
नरूनीळ वानर बांधकामांत हुझार होते. ओळांडूनलंकेच्यासमुदतीरावर येऊन पोचले.
त्यांनी दोच्या घेऊन पूळ सारखा रुंद व विमीषण जापल्या जनुयायासहू विरोध
सपाट रहावा म्हणून तो मोजून पाहिळा व करणाऱ्या झत्रूचा समाचार घेण्यास पुढें उभा
रामायण

जा यी «माकडांनी पुष्कळ पेरू खायला घातलेले
कार केला. तो जयघोष राक्षसांनी ऐकळा- दिसताहेत! पंख कापून पिंजर्‍यात ठे
निरनिराळ्या तर्‍हेची निशाण व झेंडे ठंकेत होतें बातें £'
दिस. छागळे. तें पाहून रामानें विचार (तो रावणाळा म्हणाठा-* राक्षसराजा !
केळा, याच ळॅकेत सीतेला राक्षसांनी कैद म सुद्ध पार केरून सुभ्रीवाळा मेटायळा
करून ठेवळी आहे. आणि सक्ष्मणाळा' गेलों व जापण सांगितळेळा संदेश पोंचता
म्हणाळा--“ लक्ष्मणा, त्रिक्ट पर्वतावर बिश्र- 'केळा. सर्ब वानर भळा पाहून फार चिडले
रम्याने स्वत:च्या हातानें होते. त्वांनो आकाशांत उड्या मारून मळा
नगरी पाढिळीस ! गगनचुंबी वाढ्यांचे कळस. ज्ञमीनीवर ओढलें व नानाप्रकारें मासे हाळ
पाहून वाटतें कीं आकाशांतळे सोनेरी रंगाचे. केळे. त्यांच्याजवळ भी का ळं. रागीट
ढग तर नसतील! सुंदर उद्याने ब कूर दानरांशों काय बोलायचे र तूंच
पक्ष्यांचा किळकिळाट ऐकून किती आनंद सांग! भग त्यांच्याकडून उत्तर तें काय
टतो मनाळा ? 7. मिळणार! त्यांनी मारहाण करून मळा येण्यासाठी त्याने पुन्हां शयक ब सारण दोां
दोता. हूतुमान ब अंगद रामलक्ष्मशार
नंतर रामानें बानरसेनेचा एक गरुड डांबून ठेवलें होतें. रामाच्या आजेनें भाज ॥। त्यांनॉ वानर रूप धारण
खांधावर बसवून लंकेच्या समुदरतीरी सोडलें. राग समुद्रावर पूळ बांधून वानर- केळे आणि बानरांच्या सैन्यांत त्यांनीं मवेश
रचला. त्या व्यूह्माच्या द्वाराझों श्वतः
सेनेसह लका द्रीपांत आठा आहे, त्याच्या केळा. परंतु वानरपैन्य कोठवर पसरले
आहे, बबोश्षद्ध वानरांनी रामल्दषमणांस
सोडण्यास सांगून त्यांना रामलक्ष्मण उमे राहाले. अंगद व नीळ
ल दर मर वानर नाहेत ब सयांना कळलें बाही.
आपआपलें सैन्य घेऊन व्यूहाच्या मध्य भागी ण पर्वत शिखरावर, वन, उद्यान, पर्वत,
भे राहाळे. क्रपभ आापल्या सेन्यासद ते ढॅकेच्या सिंदद्वारायंत येऊन थडकले
या बाजूस, गेधमादन डाव्या बाजूस, आहेत. आतां तूं काय तो निश्चब समुद तर जिकडे पहावे तिकडे त्यांना
बर्वत, सक्षेष्रण, वेगदशी ष्ठ भागी आणि कर! सीतिळा सोडून दे किंबा युद्धाळा जानरच वानर दिसे,
शीव अगर्दी पाठीमार्गे उभा राहिला. ढ्यार हो!"
रावण झुकाळा म्हणाळा-“ मी युद्ध
ह स्थापन झाल्यावर रामानें गुकाला
करण्याचाच निब्वंथ केळा आहे. वानर
सोडून देण्याच सांगितळें. तो तेथून डडोळा सैन्यानें ओ व्यूह रचळा जाहे तो पाहून
करतांच लंकेत रणभेरी वाजळी. ती ऐकून आणि सरळ रावणाकडें आला. रावण
चानरांनीं जाणखी जोरानें रामाचा जयजय- त्याला पाहून स्मित करून न्दणाळा-
छछााणाण
क सांगितळा. राम म्हणाळा- करूं झकेट. बिभीपणादिकांची
“तुम्ही माझा निरोप असा सांगा की. गरजच नादा. आणि वानरांचा त्सादद
रावणा, तूं दुस्साहस करून सीतेळा चोखून ंगिताची
बेऊन आलास. तुला तुझ्या ज्या बळाचा व बाट पदात मच्या मर्ते
पराक्रमाचा गर्व आहे तो पहावळा मी या युद्धाचा परिणाम आत्मनाश्व आहे.
आळा आहें. उद्या उजाढतांच ळंकेचा त्यापेक्षां भ्रीतेळा सोडून देऊन तू लॅकेचें
दुर्ग, त्याचें द्वार व तुझें राक्षसांचें रक्षण करावें,
सैन्य माझ्या आाणांना बळी पडेल. तरी हवे ऐकून रावण सारणाठा स्ढणाळा
सावध रद्दा ! १ * अरे एक रामच काय त्रिळोक जरी माझ्या-
शुक ब सारण लंकेला परत आले.. यर चाळले आलें तरी मी सीते.
त्यांनी रामाच्या शौर्याची ब औदार्याी जाही. तुम्ही मितरे. रावस
आ्हणून वानरांनी एक
चेऊन आपल्या सैन्यांत हेरगिरी करीत प्रशंसा केळी व म्हणाळे-* राजा ! आम्ही जरोगर सरीतेढा सो सांगायळा
भानर सैन्यांत भ्रवेश्य करतांच विभीषणाने
फिरतांना पकडले गेले.'" चांबळात." असें गाने त्यांची
वू केल आम्हांला ओळखळें. आमच्या दाळचालीवर॑
शेक व सारण दोघांनीं े ठेवळी व॒जआम्हांळा कैद कळून र्लगना केली अ त्यांना वरोबर यायला
रावणाच्या आजञेनें रामाच्या याचा ठाव रामासगोर जर केलें, परंतु रामानें भाग्दां
पराक्रम! ॥ मासला ळँकेळा पूर्वी
हा आहे. अंगदा मार्गे उभा आहे. तोच
घेण्यासाठी ते ठे होते. जीवदान देऊन सोडून दिलें. बानरांच्या नळ. च. समुद्रावर पूळ बांधला.
राम त्यांना स्मित करून म्हणाला चे पुढारी राम, ह्मण, बिभीपण, सुग्रीव सैनिकांना जागोजागी नेमण्याचे
काम करणारा
'क्लरठेलें ञफाट वानर सेन्य पाहि
त्यादि वीर राक्षस सैन्याचा व्वंस करण्यास सारण्यत्यानेंविचारळें “वानर सैन्यांर तो वानर श्रेत होय आणि तो सद. तो
पुरें आहेत. त्यांचा पराक्रम इंद्राहन कभी झार द बलवान कोण आहे: त्यांचा नायक अर्वेकर रागीट आहे. तो रंभ व तो शरभ.
केचा नाश करण्यास ते चौवेच पुरे कोण अ त्यांच्यांत मुख्य कोण आहे!” सयांना सत्युमय वाटत नाहीं," अश्ञा तऱहेने
दोथे निश्र होते म्हणून रामानें आहेत. वानर्‌ सैन्य अगदीं अना- लॅकेकडे वून सिंटनाद करणारा सारणानें एका मागून एक सर्व वानर
क करूं नये अशी जाजञा केळी. नंतर वश्यक वाटतें. रामार्चे रूप व त्याचें बनुष्य 'बानर नौळ होय! वर हात करून उभा नायकांचा परिचम्न करून दिंठा,
रामानें रावणाकडे जाऊन णुक निरोप पाहून वाटतें कीं तो एकटाच ल॑केचा नाद
समोरून !'' तें ऐकून नाना
जय जयकार

निरोप पाठवून
ब न्हगाळा--
जा, ती काय काय
करतो हें मळा येऊन कळवीत जा.
त्याचे फोण कोण मित्र तेथें जमा आहेत
हें देखीळ मळा येऊन सांगा. राम
ये उठतो. काय काय
जी बातमी काढतां येईळ
शुकने आणखी कांडी बानरांचा परिचय
ती. सर्व काढून आणा म्हणजे युदाची
ख़्परेषा आखता येईल.
कर या अनुयायांनी भुप्तचर हेरगिरी करण्यासाठी झार्दूळळा
1. कोर घेऊन वेष पाळटून सुवेक परबतानजीक
राम, लक्ष्मण व बिभीपण होते तेथें येऊन
. छत्र छापत हजे. रामलक्षमणांना ब वानरसैन्या पाहून
चे वासे मोजतां
होणार आणि तुम्ही बिमीपणानें त्यांना ळगेच ओळखले.
शत्रूचे गुणवर्णन माझ्यासमे र॒ करीत आदा: दुष्ट आहे. डे बिभीषणाठा मादीत
हेंच का क्षिकळांत आजपर्यंत ! तुमचा मी त्याला व इतर गुत्ततरांना
केळा असतां, परंतु तुरू ना वानरसैन्याधिकाऱ्याकडे
माझी जी चाकरी केळी आहे ती आठवून वानर त्यांना ठार करण्याच्या
मी तुम्हांढा क्षमा कर माझ्या वेतांत पण रामानें मर्थे पडून झार्दूळ
> ३: र 3
ब इतर्‌ गुत्तचरांना सोद्ठन देण्यास सांगितलें. 1
माझ्या मतें तूं. सीतेळा सोड का
ते ल॑केळा परत गेळे. त्यांनीं रावणाळा सुखपूर्वक राज्य कर,
कीं राम ससैन्य सुवेळ रावणानें बानर सैन्याच्या धरमुख नायकाचे
पर्वतानजीक तळ देऊन वसळा आहे. वर्णन करायळा सांगितळें. नंतर आपल्या
कायरे! मंश्यांना बोलावून त्यांच्याशी मंत्रणा केली"
ब कांहीं गोष्टींचा निर्णय घेऊन त्यांना
न्हणाळा-* राक्षसराज ! त्या निरोष दिळा. नंतर मायाबी कियुतजिग्ह
बानरांच्या सैन्यांतळें गुपित काढून आणणें नांबाच्या राक्षसाळा अरोजर घेऊन सीतेकडे नांव श्वयंभू होतें. तुळा सिंहासनावर कलें बसतां येईळ ! माझ्या
सोपे नाहीं. कारण मी आंत पाऊ. निघाढा. त्याच्या बायकोर्चे नांव शतरूपक. त्याला पोटीं जन्माला आळा असतास तर ही.
टाकल्यावरोबर मळा त्यांनीं ओळखले व तो कयुतजिव्हेळा म्हणाला-** माया प्रिय्रत व उत्तानपाद नांवाचे दोन मुलगे दोन्डी तुझ्या नशिबी ञाठीं असती. जाऊन
, बिभीषणाच्या मेब्यांनी प्रथम करून सीतेला फंसवाबयांचें आहे. तूंरामाचे होते. उत्तानपादच्या मोठ्या बायकोचे नांब तप कर म्हणजे पुढल्या जन्मीं तरी माझ्या
मारहाण केली. नंतर बानरांनीं मारले, मी तगार करं. धनुष्य बाण असले खुनीति ज धाफटीचें तुरुचि होतें. तुनीतीला पोटी जन्म घेण्याचें भाग्य हामेळ |
बेघुदध पडलो होतो ब मरणारच होतों. पण पाहिजेत. तें सर्व घेऊन माझ्याकडे गे. हग ब वरुनी उत्तम नांवाचा मुळ्या होता. सावत्र आईची हीं कडु वाक्यें धुवाच्या
ऐन वेळीं रामानें भेऊन मला वांचविळें, तो बियुतजिव्द तै कवूळ राबगानें एकदां उत्तादपाद राजा धाकटी राणी हृदयाळा झोंबी. बाप देखीळ सर्व ऐकून
म्हणाछा-“ मी लंकेला वेढा देण्यासाठी दिलेलें इनाम वगैरे घेऊन निवून गेला. सुुजि हिचा मुळ्या उत्तम याळा मांदीवर गप्प बसलेळा पाहून शुवाळा फारच वाईट
किंबा लंकेचा ध्वॅस करण्यासाठीं लिला नंतर रावण अशोकबनांत राक्षसिणींच्या 'चेऊन त्याच्याशीं शोडगोड गप्या मारीत वाटलें. तो रडत आपल्या आईकडे गेला,
नसून सीतेला सोडवून नेण्यासाठी आलो. पाहाऱ्यांत असळेल्या सीतेकडे गेला. असतां अरव थांवत थांवत भापल्या बापाकडे दुःखी श्लुबाळा हृदयाशी कबटाळून ती
आळा ब बापाच्या मांडीवर बसायळा धांवछा, माळी त्याळा म्हणाळी-“* बाळ, आज
पण उत्तानपांद राजानें आपल्या धाकट्या आपण दुःखी आहों. पूर्वजन्मी आपण
चाक्‍कोच्या रागच्या भयानें त्याला मांडीवर छा तरी दुःखी केलें असणार, त्या
बेतले नाहो. त्या वेळी सुरुचि पण तेथे पापाचें फळ देव आपल्याला या जन्मी देत
होती. ती म्णाळी-“* वेड्या ! बापाने तुळा असेल. खुरुनि तैं म्हणाळी हेंमाझें दुर्भाग्य !
मांडीवर देखीळ बसं दिलें नादीं, मग उद्यां या पेक्षां जास्त आतां मी काय सांगूं: तूं
कलें घडणार? “हणून ह्या विचार वुज्ी इच्छा पुरी करण्यास धांवून येईेळ,
असल्या दुदेवी मातेचा मुळगा. तुझ्या पिळळे तर दूध र आणि तुझ्या मनांत
' सोडून दे.” नारद म्हणाला. सत्या प्रमाणे श्रुब तप करूं कागळा आणि
नॅशिनीं देखील पित्याचें मेम नसल्यास नवळ इतका राग व रोष? कोठें निघालास४. -' ्लुब म्हणाळा मुनीधर : आपण ज्ञो इकडे नारदमुनि उत्तानपाद राजाकडे आले.
काय? पण एक गोष्ट खरी. सुरूचीनें तुळा फिर मागे! ”
उपदेश केळात त्याबद्दढ मी आपला आमारी राजानें त्यांची पादपूजा करून त्यांना
तप करायळा सांगितलें आहे. अबद्य कर्‌. “युनींद ! सुरुचि मातेनें जे म्हटले तो.
या पित्याच्या मांडीवर बसण्यापेक्षा त्या मळा उपदेझच झाळा आहे. त्यांत राग आहे. जञापण समर्थ आहां. दर्शन वसायत्या सांगितलें. नारदमुनि आद्षीर्वाद
परम पित्याच्या मांडीवर बसण्यांतच ज्यास्त कसल्या !” जरुव म्हणाला. घडावे यासाठी सोपा मार्ग सांगितल्यासस मी राजाळा म्हणाठे-' कांहीं दुःख कष्ट नाही
बाळ या पोरबयांत एवदा मान किंवा आपल्य फार फार ञाभारी डोईन."
आईचा तो उपदेश प्रुवाच्या हृदयावर अपमान मानून मनाळा लावून घेणें शोभत बुबाच्या अढळ मनांची स्तुति करून उत्तानपाद राजा म्हणाला-
ब्रिंबछा ब तो तपश्चर्या करण्याचें ठरवून नाहीं. तूं. तपश्चर्या करून देवाला प्रसन्न __ ारद मानि म्हणाले. * बाळा ब्लुव ! यमुनेच्या * मुनीश्वर : माझा पांच वर्षाचा मुलगा धुव
घराबाहेर पडला, करायला नियाळा आहेस. कित्येक जॅन्म काठी मघुवनांत जाऊन तूं रहा. कालिंदी सावत्र आईच्या कटु वचनाने दु:खी होऊन
त्याला बाटेंत नारद महर्षि भेटले, स्थानी तपश्चर्या करून देखीळ ज्या विण्यूचे दर्शन - नदींत नित्य स्नान करून द्वादश अक्षर बरून निंचून गेला आहे. त्याच्या जिवाचे
त्याला विचारलें-“* अरे बाळ! तुझे ओंठ घडत नाहीं त्याचें दर्शन तुळा वा एकाच मंत्राचा एकाग्र चित्ताने जप कर. विष्णु कांद्दी वरें वाईट होऊं नये व तो घरी परत

यांबा असें मनाळा फार वाटतें. माझीच असला. ती रात्र त्यानें उपोषण केलें. पित्या ३७. येसिमेटचें खोरें
चूक! मी त्याळा दूर होटळा.'१ महिन्यांत दर तीन दिवसांना तो फळादार केकस्निगाच्या ओोशमेट नॅशनल पाई मध
त्यावर नारद मुनि म्हणाळे-* राजा ! करी. दुसऱ्या महिन्यांत दर सहा दिकसांनी (१. अं गेल) हें खोरे आहे. याचे
तुका मुळगा खुशाळ आहे. देवाने त्याचें तो झाडाचा फक्त पाला खाऊन राहाला, नदी'्या अवा
गाऱ्हाणे ऐकलें आहे. देवाची माया तिसऱ्या महिन्यांत दर नऊ दिवसांनी त्यानें कोठें कोडे वा खोऱ्याची याचें बय १२० वर्गांचे होतें. या दृक्षाचें खोड
ज्याच्यावर जडळी त्याच्या जिवाळा कसळा कक्त एकदां जळपान केळें. चौथ्या महिन्यांत खोत ३००० फुट आहे. या खोऱ्यांत अनेक ९६ १/२ कट थाहे तर उंची २०५ फुट, रक्ष
धोका ! तो तपश्चर्या करून त्यांत मोठे नें प्राणायान केळा, दर बाराव्या दिवशी. 'घबधचे आहेत, खर्व घब्धने जोदळे तर त्यांची ससुदाथांत हाच इृक्ष सर्वांत जना भाहे.
यक्ष मिळवून छवकर पर्त येई तू फक्त एकदांच वायुभक्षण केलें. पांचव्या 'ह्यंबो एकूभ सहा मेत्यंची होईल. त्यात येशिने या नातीच्या ुक्षांचो जोपासना 'सिफ़ोष्या '
अगदीं बेफिकीर रहा ! असे सांगून महिन्यांत पूर्ण प्राणायाम करून ब देबाचें अघबाच १४१० फुट थाहे. शगांतीळ शत्रसिद पार्क मध्यें फार काळजी पूर्ग केंक्ली जाते, हा पारद
नारदसुनि निघून ध्यान धरून तो एकाच पायांवर उभा
घधथ्यांत तो एक मोडतो. म्हणजे एक मोडे भरण्पच भाहे, येभौ% शक्षांपर
आ. पाके मध्ये पारिपोस नांवाची एक बाव कांदी लोकांची म!ळकी होती, शरकारने
नारदानें धुवाचा क्षेम समाचार दिल्यावर राहून तपश्चर्या करू लागल्य. आहे. त्यांत श्रिकोड्या नांवाचे ६४ आहेत. हे अरश्याच्या रक्षणाची उत्तम ध्मदत्या केली भाहे,
उत्तानपाद राजाच्या हृदयाचे समाधान त्याची खडतर तपश्चर्या पाहून त्रिलोक
झालें. तरी त्यावेळेपासून त्याचें चित्त राऊ कंपित झाले. दिकृपाळक विष्णूकडे धांवळे.
कारभारांतून उडाले, नेहरभी आपल्या गुणी- विष्णु म्हणाळा-*“उत्तानपाद राजाच्या
बाळाचाच विचार त्यांच्या मनांत येई. मुलाच्या तपर्श्रयमुळें जिल्येक ढोळं. ळागळे
तिकडे भुव मधुवनांत पोळा, कालिंदी
नदींत स्तान करून तो घ्यानमभ होऊन
हन १५०४ मध्यें कावूलवर स्वारी केली.
'डक्षबेक राज्यांत चाद. भसठेल्या बंडाळीची
त्यात्या चांगढी संघा निळाळी. रै
ध्ये स्थाने समरकंदवर पुन्हां “वारी केली.
आ खेपेस देखीळ स्थारा अपयश भाले.
आल्य दिदोचा योग आपल्याला नाह! असा
बिक्ार करून त्यानें आझेय दिशेकः
हिंदुस्तानात मोगढ येण्यापूवी अफगाण त्याचा अन्म १४८३ मनांत शाळा, त्यचे आपली दृष्टि वळविळी. हिंदुस्तानात पाऊल
जातीचें राज्य होतें. दिशीच्या अ. बय (१ वर्षाचे होतें त्या वेळोत्याच्या राकावल्य त्याठ्य आणखी १२ अर्पे लागल्ती.
गाणी सतेहा उतरती कळा ळांगडी होती, बापाला फरगाना पंतांची अहागीर मिळाखी., दि्ीचे सिंड्ासन इटमळे लागलें दोतें.
म्हाणून आगोजागी लहान हान स्वतैत्न बाबराळा स्याच्या सहानापणी अनेक कड दिकीच्या गादीवर ज्यांची बकरृष्टि होती
राष्ये त्त्रापन झाळी, सहन करावे लागते. तिवरकुयाची राज नीच बावरल्य निभंत्रण पाटा!
१५२६. सनापूर्वी मोगलांनी उत्तर धानी भमरकेर जिंकण्यासाठी त्यानें दोनदां, आराश्र (५२७ सये बैजाबांत जाला अ पुन्हां जाब प्रांताब! श्वारी फरून तेथीळ
हिंदुत्तानावर त्या केल्या. तैवूरलंगाने १४९७ १ १९५०३ मध्येमल्लकेला. फा ३शनेंकाहोरव स्वारी केठी. त्याला निमंत्रण खुल्तान दौळतखान सदी याळा 4 करून
बंजाब १ दिलीर्ची राश्ये हस्तगत करून दोन्ही भयल अयशस्वी उरेळे, ववदेंच नन्हे देणारे, तो आपल्या भदतीळा आका आहे. बेतले, लेथून तो. दिष्टीवर चावल आला.
घेतली. त्यामुळें अकगाणांची सत्ता खिळ: तर फरगाणाची राजानी पण त्यांच्या असे समजून त्वस्थ गंमत पहात बसले, इजादिम कोदी नांबाडुरता तुर्तान होता.
खिळी. झाली. तरी. भोंगळांचे साजाज्य हातांतून निघून गेळी. पक वेर्चभर खळा. बाबर आकर त्यांच्या मदतीहा आल्म नसून ५१ एमिळ १५२६ रोजी पानीपतच्य़ा
ह्यापन झालें नाही. त्या साग्रास्थाचा पाया रानोमाळ हिंडावे ठागठें, त्या स्थितींतहि 'लतःचे राज्य स्थापन करण्यासाठी आडा मैदानावर त्याचें अफगाण सैन्याज्षी युद्ध
घालळा बाबरने. त्यार्नंतर तो दिंमत हारला नाही', त्यानें आारतावर आहे दे कळल्यावर त्यांनी त्याच्या युद्ध झालें. बाबरने फक्त १२ हजारसैम्यानिज्ी
सतत आफगाण 4 नोंगळ आखि परश्यरांशी स्वारी करण्याचा बिचार केला. त्यानें गैमर- केलें. त्यामुळें त्याहा कावूळल्म परत जावें एंक ळाख अफगाणसैन्याचा धुव्वा उडविला,
सुद चाळत्व होते. अकबर मादीवर असल्या* डुंदुस्वानावर केलेल्या स्वार्‍्यांचे वर्णल गले. बेळ न गमावितां त्यानें दिली ब आगरा
अर मात्र मोंगल साआज्यांत स्थिरता भाली, ऐकळें होतें. भाझल्या पूर्वजांमसायेंच भारता- बग तो स्वस्थ असला झहरें दस्तगत करून घेतलीं.
चाबरचा नाप तैभूरळेगाचा वंशज हे वर स्वारी करून 'कीति संपादन करण्याचे. पातु पूर्ण यद्ध बाबरच्या पदरांत पडले
'तर जाई चंगेजखानाच्या बंश्ञांतडी होती. बिचार त्याच्या मनांत नवें. रजपूत राज्यें सारध शाली, राणा
३७. मुमक साल्ाउय - बाबर
सग याच्या नेठूत्वाखाछीं त्यांनी पक जुटीने काठी गोप्रा नदीच्या स्रंगनस्थानी वावरचे
बाबरी यद्ध केलें. रजपु्तांचे कोय द अफगाणांशी यद्ध झाळें द अफगाणांचा
साहस पाहून मंगळाचे घेग खननठें. 'ाभव झाळा. बाबरने स्थापन केळेळें. [४]
परतु बाबरने आपल्या छावणींतल्म दारूचॉ भोनळांचें राज्य ओकलस पासून शोता
मढकी फोडून टाकली ब भागल्या भनुवा- नदीपर्यंत ब दिभाळ्य पेतंतापा्यून “्याल्हेर. 'मोर्शडाख्जीच्या घरचे बातावरण एकंदरीत
गाना! पैर्य देऊल त्यांच्याकडून युदा जिकेपर्यत क्येत पसरे. स्थानंतर कांदी दियशांनी दगडांच्या राज्यपद्धती विरुटच असे.
परत न फि!ण्माची भतिश करविली, १६ २६ हिसेंबर १५२० गोजी आगरा येथें देमजांनौ मारताचे व्वातप्य टिरावन पेतळे
आर्च १५२०७ मध्ये भआगच्याच्या पब्धिम बाबर भरण पावरा, म्हणून त्यांची निंदा झाळीच पाटिजे अशी
दिशेरा खानुया नामक गांवी दोन्टी सैन्याचे स्थाच्या नृत्यूविषयी एक गोष्ट सांगतात. दुक लमजूत लूटानपणापासूनच अवाहर-
सुद झालें त्यांत रजपूत सैन्याचा पराभव त्याचा मुख्या हुमायून फार आजारी होता. 'वाळ्यींच्या मनावर बिंवळी होती. १८ ९.९.-
शाहा. राणालंग ब त्याचे अनृयावी युढभ्‌मि व्हणून बाबरने देवाजवळ बार्थना केली. १९०२ खता दरन्यान बरिटीस ह बोअर
सोद्वन निघून गेले, दोन वषनितर राणासंग कीं मुकाे दुखणें स्वाळा थारे ब घुल्गा 'होकांचें युद्ध श्ञाठें तेव्हां त्यांच्या मनांत
मरण पावला. बोगर ढोकांविषयी सहानुभूति बाटणें साह- ब जपान आशिया हेड्ांतीळ एक रा होतें.
ह्या आजारातून भरा वावा. त्यानंतर
बिक होतें. दक्षिज आफ्रिकेत रादणारे दच जपान रक्षियाचा परामव 'करुन भाशियाची
बाबरा शोवरपर्यंत जफगाणांशी युद्ध बुळगा खरोखरच बरा झाळा य दोन तीन
'होकांचे बे्तत बोअर म्हयून भसिद्ध शेते. मान बर करीत आहे. असे त्यांना वारले
करावे लागले. त्याचे तिसरें व मुख्य महिन्यांत बाबर त्वत: आजारी फडून त्याच आ. युठाचे वर्णन वाचण्यासाठीच पथम
युद्ध बिद्दार ब बंगाढच्या अप आजारांत भरण पाबळा... त्याका कावूळ असावें, त्या भानैदांत जपानमधीळ आगुती-
अबाढरकाळजी झर्तनानपरज्े राडूं ठागठे, विषयी नवीत पुस्तर्के बाच्रण्याचा उत्साह:
झालें मे १५२९ रोजी येथें पुरण्यांत आळे. ह्यानंतर १९०४-१९०५ सारांतीछ स्वांच्या मनांत जास्त बाढळा. हातांत
'राश्षिया य जपानचे युद झालें. आरा यदाचॉ तळवार घेऊन अपांनी बीरांपमाणेंच आपण
ब्लले वाचप्यांत अवाहरलाठजीना जास्तच भारताच्या त्वातैन्य युद्धांत युद्ध करू भशीं
अजा आट ठागळी. जेव्हां जेव्हा. जपान ल्म ते पाह सगले.
देझाच्या जब्लची बातभी येई तेव्हां त्यांना भोतीळाळूजींना इंग्रजांची शिक्षण पद्धत
कार आनेद होई, बारचे मुख्य कारण आवडत असे, म्हणून त्यानी जवादरल्ालजींना
व्हणजे रक्षिया द्या एक युरोपीय देश होता इंग्ठेहमधीह पन्छिक स्कूलमध्ये घालण्याचे
स्म

जा का
क?»
क्रॉलिबीर्‌ संरीबाल्डी याच्या चरित्राच्या तीन चैतन्याची एक नवीन लाट भाळी. गांधीजींनी
भागांपैकी एकत भाग होता तो. बाकी माग देशाचें नेतृत्व घेतलें त्यापूर्वी तेच देशाचे
नेहरूनी ह्वतः विकत जेऊन बाचून काढले संबोत मोठे पुढारी होते, १८९१७ साठीच ते
तेव्हां भारत ब शटळी देशांत फिती साग्य प्रथम तुरुंगवास भोगून आहे होते. बिपिन-
आहे हें त्यांच्या क्षांत आलें, चंद्रपाळ ब केंजिडचे पक जुने निद्यार्थी
श्वददेझांतील बाल्या वाचून व ऐकून अरविंदघोप टे बंगाळ्चे पुढारी होते. य्ळि-
नेदरेये कांसे किवा बैगाळूच्या पुदार्‍्यांचे अनुयायी
धांव सेई. १८५७ नैतरच्या ्वातेन्य- ज्टिसात्मक चळवळीचे पुरस्कर्ते न्हते.
युद्धागैतर याच बेळी पुन्हां देश लडबहूत तझा परिम्मितीत नेटरंना हॅरोचें हूक
भागा शाळा होता. १९.०४ साळी (ंप्रजांनीं रका लहानशा इदक्घासारलें वाटल्यास नवळ
बंगाल मोताचे दोन तुकडे केले त्याच्या काय ! ते केंब्रिज विश्रविधयाठ्यांत गेळे, त्या.
विरुद्ध दी चळवळ होती, मद्वाराष्ट्रांत या अतर कांदी दिवसांनी माणिकतल्या येशे
चळवळीचे पुढारी होकमात्य रिळक होते. एक वांबची फेकटरी सांपडडी. भाणिकतचा [झितरलदेली शिखेतमेखी प मागलिदाचा मोर झुल्या भषणतसिद्दवाची पोफेध्वराच्या
केलात. अनानक मोड बहल शेब्दां निभळेळा जगतसिंदार्भ आपल्ला परिथय दिशा
१९०७ साळी त्यांनी हातावर हात घरून कटाचा छटळा तुरू झाळा. वेशनर लळबळ वषय निगकाने भापस्या साळकिणोचा पांगवत दि्ा नाही शिन एका पॅचरनण्याचा
असठेल्या राष्ट्रीय सर्मेंत चैतन्य उत्पन्न उद्डन गेली... त्यावर टीका ढिटिल्याबदळ

|
अपधी आगून जेठळा होता. बा खेयेश शिका दोन गोष्टींचा ढ पा. शाळा
करण्याचा प्रपक्ष केळा. त्यांची त्याकाळची सरकारने खरळा आळ्यून होफमान्यांना ६ होता. १देझी गोष्ट म्हणजे तिळोचमे असार
न्याल्यानें भ केसरीतील लेश यांमुळे देशमर अपीची शिक्का केली. तत मध शोधांच्या विदादाक तिस्ओेसतेचा काप की
दिल्याजरमाणे बिमला शेक्ेबराच्चा देवळांल गेली
विकसनदोनमिनिटे विसावा घेऊन शेेश्व- अशा प्रसंगी काय करावे हें माहीत होतें.
गाळा समल्कार केळा ब परत येउन ती म्हणाळी--“ युवराज ! दोळेघराच्या कपेने
'कुषराजाळा घण नमस्कार केडा. आज आपलें दर्शन घडलें. मी त्वत:च्या
काहीवेळ कोणीच कांहीं बोठलें नाहों- बिबावर उदार होऊनच येथवर आलें.
'बोणे क्रि्यार करीत असावेत. बिमठेडा तुमची मेट झ्ाढी म्हणून जिवांत जीव आळा,”
*“ एकटीने आण्यास काय हरकत नाहे £?
विमठानें बिचारे ब्हटळेंस, बचन न पाळणाऱ्या माणसाला
“ वाटेत कोणत्याहि क्षणाठा तकर साक देण्यास सांगणें पण चूकच ! 7 युवराज
येण्याची शकयता आहे.'' युवराज म्हणाळा'. श्टणाळा.
* तर मग मी हानि महाराजांना ही कास अचन विले होते हें युव-
जाऊन सांगूं. का कौ तुम्ही ज्यांना सेनापति कातांनौंच आठवून पहावे, अशी माझी हात
म्हणून ठे आहे. त्यांच्या अमळांत आडून विनंति आहे.'' निमळा हणाली,
श्रियांचें रक्षण होणें कठीण भाहे. कारण । आपल्या भारकिशीचा परिचय,...!
ते शत्रूला जिंकू झकळे नाहींत.” बिमा थोडी गंनीर क्ञाठी ब म्हणाली.
वुवराड स्मित करून व्हणाळा--* देवांचे. दुकान ! परिचय देतांना थोडी भीति
झश्रू देखीठ या जगांत जाहेत मग य:कब्बित बाते. कारण परिचय दिल्यावर कदाचित
मानबांची गोष्ट कशाला ! उदाहरणार्थ तयव आपल्याळा बाईट वाटेळ.''
कसें काय ! मग सर्व शेम आाहे ना!” शंकरालाच पहा. ठो तपश्चर्या करील असता अटच सोद्ठन जगततिंह न्हणाला-“ खरी बिमळा तरी हीच गोष्ट ऐकण्यासाठी
त्यानें विचारलें. नि *इधून त्यानें त्यार गोष्ट कळल्याबर्‌ मनाछा वाईट वाटण्यासारखे च्या तिकडच्या गप्पा करीत होती.
त्याचें मेन तिलोत्तमेवर आहे. की नादी भस्म करून टाकळे, त्या कागदेवार्नेच एका 'कांदो बिशेष आहे का? " तरी ती मुद्यावर यायळा तयार नग्दती,
है कळावे म्हणून विमळा *हणाळी-' तै सर्ब पैषरवळ्यापूवी वाच शंकराच्या देवळांत * होब ! ग व्हणून इतर गोष्टींत त्याठा गुंतवून ठेवण्याचा
क्षेम आहे. म्हणूनच तर मी शैकेधवराच्या खळबळ उडवून दिली." 'बगतसिदइ बित्रार करून म्हणाला तिनें यत्न फेटा. तेव्हां जंगततिहानें तिठा
दर्शनाहा आलें होतें, शेलेश्वरानें जापळी महाराज असल्या. श्यांवर कोण. “कांही ही असं. दे. सांग फाय तांगाव- स्ष्टय बिचारलें-"
म्रार्थना स्वीकार केली आहे. हें मळा कळलें बिघास करील १ आरजे असेळ तें. टली माझ्या मनाची जी घ्यायळा कोर्टे नांवे खागणार आहे.
आह्या' मध्यस्थीची सर्ज उरळेळी नादी. * माझ्याजवळ साक्षीपुराबा आहे.” स्थिति आहे तीडून जास्त वाईट व मनाळा “&मबारणच्या किल्यात ! तिर
तर॒ मग मळा निरो द्याबा पबाची साक्ष बिमळा आहे." दुःखी करणारी गोष्ट काव असणार !विनला, कीरिंद्रसि्टाची मुल १
“पण एकटीने णें बरोबर होणार युवराज जगतसिंड *इगाळा. आऔ तुळा गवतीखातर नाही. ठे व्हणाठी.
नाही, मी बरोबर पोचवायला बेतो..' *“ ओहो ! विमडा अशी व्वस्तांत साक्ष शेल्या पेथरा दिवसांत एक क्षणभर ते ऐकून बगतसिंहयाच्या
जगतसिह अरी देईल डोळ ठागढा असेल तर दापच जणुकांडॉ पाणीच पडः
आांदोवा आळ बांदोबा ज्र

[क]
बसे उपकार असतीळ कौँ तेक पांत
नगतसिंह म्हणाळा, भी कि
का? तूं जाऊन ची चाहूल त्यांना हागळी, जगति
हीला माझ्या मनाची स्थिति कित होऊन *इणाळा--'* आपल्या बरोपर
एकद एकदांच तिच्या कोणीतरी येत आहे. वाटतें
4मान्य अछाहानेड का £ जहवन माठे हीं तर बिमा म्हणाली,
पा. विषयी माझ्या नेत्रिणीचें ळू मंभारण किठणापर्यंत येण्यांत थोका आवाज कसला झाला महा पाटते
» दे मी कर्पे काव शांगू.ई 0. नसेळ तर्‌ मी थाबयास तवार कौ बाहेर 1 रान फोणी तरी भापलें
येक येळी वुळाच कड देण्याचा तरी वाट पदाल ह रालव बोळ्णे ऐकत होता. ल्याने स्म
ठर घेऊन ये. चारी बाजूड्ा न्याहाळून प ळें. पण फोणी
बिमकाळा तें ऐकून आनंद श्लाळ
ब्हेगाठी--““ तर भग चलाच दोषे
चा त्ळळ्न्भा | -पणा८पा*
ए7 €|4

बिमा एक दौर्ष चाल नेऊन दुःखी “से ण


आवाजांत न्हणाठी-“* भापळी शंका बरोबर ओळखूनच भी घराबाहेर पडलें
आहे. पण परिचारिका म्हणून मळा रहावे बिटा म्हणाठी.
लागत आहे.” दोपें किड मागीळ
त देतांना विमछाळ! कार वाईट बोबडी होतीं. * दी ज्ञामराई पण निर्नन
नें हें ओळस्यून जगतसिदानें त्या विषयी अथान नाहीं. चुम्दी माझ्याबरोबर किः्यांन
आस्त कांही विचारले नाडी. आबे, माझ्या मतें.'' विनळा *हणाली.
न्हणाडी-“मी ते सर्वे सांगेन जगवर्सिदद काँटीं
कधी. आतां नको. हो, पन हा. व्हणाळा-“ तसें करणें बरोबर नाट
भाबाज कतला बरें! कोणी तरी पायेपोॉठ ।. हिळययाच्या अधिकाऱ्याच्या आज़ेश्षिवाय
येस भाहे नसें वाटतें शिक्कयांत फन र दि
पाठीमाग्रन कोणी ठरी येत असल्याचा
वाटेने चाढ. ागले. बाटेंत युवराज म्हणाल
'दणाहा- आवान लरोलरच येत होता. कोणाळा' त्यावर बिमहानें त्याच्या फानांत फांदी
शभह एक गोष तुल वितररावीश्ची वाटते. ठेळू जाऊं नयेअशातऱ्हेने हळूं पुटुटच्याचा सांगितलें ब म्हणाळी- नळा ! '१
तै. गैरसमज तर करून येणार नादीस ना?" गाळा. तोंययेत दोघे देवळापाखून इतक्यांत बागेच्या नाळलेल्यापानोळ्यायर
तें विचारा. शैका क मैठ येऊन पोंचळी होती. कोणी दाढल्याचा आवाज ऐकूं आ
याळ व्हणाली. “ कोणीतरी आपळा पाठडाग करील 6 पुन्हां तैच. . '" विमळा शेकित मुद्ेने
'* माझ्या खात्री जाळी भाहे. असावें !” असें म्हणत जगतरसिंद बाईवारने णाली,
की तू दासी किंवा परिचारिका नाहींस ! '7 गेला. हळूहळू बोलत दोधं बसे नको समतूस." युवराज म्हणाळा. * लू थोडी थांब येथें. मी वाहून येतॉ.'"
“ अक्षी शका गेण्याचें कारण पावले उचडं, ढागडी. दोषमथारज बिमळा थोडा विचार करून सें सांगून जगतसिंद तख्यार उपसून
डत मध्यरात्र उस्ट गोडी तहा अधिकार जाटे फॉ जिकडून आवाज आळा तिकडे गेळा. पण
सून होऊं शके व. किळ्यांत बळत्याकिवाय किळयांत भवेश करणार कोणी दिसले नादी. ती भागराई जोपासना
कारण आहे. पण तैं एका पार जाणार !'* जगतविह्यचे नाडी का? रानासा वाटत. होती.
“नादीं!” ठो असलें असतें तरी कळणे
शक्‍य नव्दतें. परंतु अगतसिंहाळा शाखे ठेवली होती त्या जागी जाऊ.
उच झाडाच्या टोकालाचांदण्याच्या उजेडांत तेथीट अधिकार्‍याठा दोन आठे. बावळा
दौन पगड्या दिसल्या. झाडावर थोडें वर्‌ स्वांगिर
चून त्यानें जवळ जाऊन पाहिलें ब झाडा- त्यानें विचारलें-* काय करणार्‌ १ १
वरून उतरुन विमळाळा *्हणाळा-* दोन ती 'हणाढी-“ भाज वीर पचनी माहे.
माळे मिळाके तर,...! ना! बीर माता होण्यासाठी मीन्रत केळे
११ बिमठाने श्ंकित होऊन नादे, कोणाजवळ बोड, नकोस! " किमित्म विकसाकांने ६६ सोहळा नाहीं ज पुन्हां
किचारलें म्हणाली. झाडाजवळ जाऊन पेत खांधावर काढून
“त्यांच्या पगख्या पाहून ते पठाण स्यानें दिळेळे दोन भाळे घेऊन ती चोर त्याप्रमाणें मौनपणें श्मशानाफडे
भसायेत असें माटते. आपळा पाटठाग दरवाजा उपडून युवराजाकडे भाळी. पण निषाळा. तेव्हां मेतांत बसठेला वेताळ
करीत ते भाते असावेत. पांत दार त्याळा म्हणाढा-*२जा, तुका अवेळी
'विमळाडा पाटेंत तडफडत पधछेा घोडा शुक मेत खांधावर नेतांना पाटन पारतें की
ब पगडी आठवळी. तर तुम्ही येथेंच भांबा असलेळा एक सद्यश्न मनुष्य चोर दरवाजा तुज्ला भोग सुटेपर्यंत तुझा सुटका नाही.
कि्ट्यांत जाऊन भी दोन माळे घेऊन डघढा पाहून आंत झ्षिरळा. कोणी जागा तुझ्या सारलखाच भागे धनगुत्त होऊन गेळा.
येते.” असें सांगून विमळानें फिश्ली काढून नव्हता. पोरत पढळे होते लगळे, शौ कित्येक अन्म पेतळे तरी त्यांचा भोग
किड्याचा चोर दरवाजा उघडला. आंत. सगळ अंत:पुरांल जाऊन पॉचढा. खटेना त्यांची गोष्ट सांगतो. ऐक." असे
गेळी. चोर दरवाजा बंद केळा आणि सांगून वेताळ गोष्ट सांगू, कागळा,
बनगुख बाशी येथे व्यापार करीत असे.
ज्न्यामारांत त्वाचा हाते धरणारा कोणी
नव्हता. लोक भ्हणत, नशीब जखांवे तर
असें. पनार्जन केलें तरी त्याची देवाधर्मा-
वरील कमी झाली नाहीं. त्याछा
तीन मुलगे होते.

वैताळाच्या गोळी
खो. बैल मनुष्यांच्या नाषेत म्हणाला.
ओईन." असे त
निबन मेख. ४ बुवा! आणखी पांच वर्षांची मुदत द्या,
पुढें सदा महिन्यांनी धनगुत्ताला इदकाचा श्री नळ्हतो म्हणून सळांच्या हातून बुदीचा
बिकार अहता 4 त्याच भाजारांत वो भरण अंडा झाळा अ शेबट त्यांची जी दुर्दशा
पाकळया. भुठें वहान होतीं "दणून त्यावर. आली ती घुम्ही पादतांच आहां. शेतीचा
चंदा संमाळू शकडी नाहीत. रोगी त्यांना अदा तुकताच कोठें अस लागला भाहे.
शवत:चे राहाते पर देखीक गाण ाकार्बे खाल्यामुळे त्यांना या पंथांतथोडेंपरर कश येऊ
गळे. लेळांपासून तिधां मुळार्नीवैती 'ह्ागळें आहे. आणखी पांच वर्षे मी मदत
'फकदां हिमालयातून एरमानंद नांबाचा
एक ओढी क्कित घेतळी ब दोतफी कळे केळी तर त्यांचा हा बंद! मार्गाला लागे ) छागळी आहेत हे ऐकून तो त्यांचा झ्ोष
एक सिद्धपुरुष काशीठा आला. धनगृपाने सगळे. शेतकीच्या कामाची त्यांना माहिती. “बे तर मी पांच बर्षांनी येईन! ' काढीत त्यांच्या झोंपडीजवळ गेळा. त्या
सयाला बोलावून स्याची पादुपूजा केली. नव्हती. पण तक्षीब अढवतर 'ाणून असें सांगून तो सिद्धपुरुष नियून गेला, अळी एक कुत्रा भुंकत त्या सिद्धपुरूषाच्या
ल्याची भदा व महि पहून या सिदपृस्णाने शेतकीच्या भंथांत श्यांना पुष्कळ अक लो. सिद्धपुरुष निघून गेल्यावर कांटी अंगाबर आळा. सिद्धपुरुषानें आपल्या
ल्याहा एकांतांत शोळावून बिचारलें-“ तुका मिळालें. पोटापाण्याळा तर कधींच उणीव हिक्सांनी लो बेळ आजारी पडला (याच कमंडळांतले थोडे पाणी त्याच्या अंगावर
आ संसारसागरांतून तरण्याचा मार्ग हवा भासडी नार्ही, आजारांत मेळा. मुठांना शेतीच्या भंद्यांत शिंपद्दन त्याला विचारले-“ काय रे, निदान
असेडछ तर्‌ मी सांगतो.” पांच बगे डोटल्यावर तो. सिद्धपुरुष सूट बेऊ डांगी, शोबटां शोत उमीन विकून आतां तरी मोक्षाचा मार्ग शिकून घ्यायढा
अनगुस स्या सिद्धपुरुषाळा नमस्कार वचन दिल्यापमाणे घन्गुधाठा मेटायळ तै
गांवाचाहेर एक झोपडी बांधूनराडलागले. सबार हो!”
करून म्हणाळा-“ जुवा! मी आपल्या फार म्हणून आळा. पण घनगुभ अकाली मरचा |
ओल्सजुरी करून उदरनिर्वाह करूं झागले. ५ आणखी पांच वर्षे थांबा ! माझी मले
आमामारी आहें. मळा भा जगाचा मोह उरका पाबल्याचें ऐकून ठो परत निषाच्य. दौ. बुन्ढां पांच अर्षानी तो सिद्धपुरुष आळा. कष्ट करून चार पैसे मिळबतात ब या
नाही, भोश्षार्चे दार तुम्ही माझ्यासाठी बादेर जात असतां त्यांची ननर्‌ छद ।.फण त्या वेळीं तो गैळ तेये नव्हता व घन- शॉपडीत माणून ठेवतात. पांच वप निर्धास्त-
उघडले आहे. पण माझी मुलें लहान आहेत, गोठ्याकडे गेरी, तेथे त्वाहा थुक अक्ल ।.शुधठाची मुलें गांबाबाहेर झोपडी बांधून राह पणाने माझी मुलें येथें राही तर चार पैसे
चांदोजा चांदोबा
पुरलेल्या घनाचें रक्षण करीत आहे. तो.
धनगुसाच्या मुळांना न्टणारा-* अरे तुन्दांढा
मी. एक जागा दाखवितो. त्या जागी.
तुमच्या बापाने सोन्याची नाणी दंब्वांत
घाल पुरून ठेवली आहेत.” त्यानें ती
जागा त्यांना दास्बबिल्यावर त्यांनीं ती जागा.
खणून काढली... त्यांना तेथें खरोल््रच पक
हंक कागळा, पण त्या हॅक्यावर वेटोळे

अमा होती, झुश्रा ममुप्यांच्या भाषेंत त्याळा म्हणाा-“'कायरे आता. तरी


उत्तरका, मोक्षाचा मार्ग दाखयूं का १
बरे तरमीपाँचवर्षानीपुन्हांयेईल.” अर्थ सलावस्येंत तो. सांय बजुध्या-.
तो सिद्धपुरुष म्हणाळा आणि निघून गेळा. च्या भाषेत 'हणाका-“ लवकर दाखवा,
कांह! दिवसांनी तो कुत्रा आजारी पढून महात्मन!” सिदपुरुषानें स्याला मंत्र सांगि-
मेढा, भनगुप्ताच्या मुळांनी जे मिळविले तळा, तो ऐकून सांपानें मान टाकली,
होतें तें चोर चोरी करून घेऊन गेले. धनगुप्ताचे मुख्गे लो हंडा उचदन घेऊ
उपाशी भरण्याची ब्रेळ आली निचार्‍्यांवर- गेळे ब त्यांचें दारिश्य त्या दिवसापासून
पांचा वर्षांनी पुन्हां सिद्धपुरुष आळा नाहीसे
तेळां स्याहा कळलें कॉ पांच बर्षापूवी्चे येथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला
कुत्रा मेळा. दिव्यदष्टीने त्याहा कळलें काँ "राजा ! एक शंका आहे माझ्या भनांत-
धनगुस सर्प योनीत जन्म चेऊन अमिरनोंत सांपाहून कुत्याचा अन्म, कुध्याहून वेठाचा
खांदोचा
अस्स ब वैहाहून मनुष्य जन्स आस्त अरा त्याच्या मनांत तो. क्दळ झालेळा न्हता.
नाहीं का! पण त्याने मनुष्य योनीत मोक्षाचा याचें कारण अगदीं निराळें होतें. खाळच्या
मार्ग भागून घेण्या ऐवजीं सर्पयोनींल तो योनीत अन्म घेऊन ब जिवांची पर्वा न
भागून घेतरा. पण असें का! पाहून निकृष्ट करितां मुळांची स्थिति सुधारण्याचा भ्रयत्न
योनौंत कदाचित्र जन्म मिळेळ या भीतीने १ करूनदेखीर त्यांची बिघडत चाललेली
का मुक्तांना धत मिळालेच आहे, जातां ते स्थिति पाहून, मुलांची स्थिति सुधारणे कळा.
खात्रीनें छुसी होतीठ, या गोष्टीची लात्री
बाटली म्हणून ! या प्रश्नांची उत्तरें माहीत अ मोहाचे झांपड बाजूडढा सरल्यामुळें त्याचे. 'गांकी दूक गरीब शेतकरी रहात असे. संगतीत इट परळोक दोन्ही साध्य होतील!”
असून तू. दिळी नाष्दींस तर परिणास खुळा मन पाळटलें. मुलांनी त्याहा ठार करण्या- दुप्काळांत त्वाचे शोत ओसाड पडलें, तै ऐकून भेराम्यानें विचार केळा, आपलेच
माहीत आहे'च, तुझ्या डोक्याची शंभर छकळें साठीं त्याच्यावर जे श्रहार केळे त्याबुळे शोधार्थ तो गरांबोगांबी इंड बोट भरायची मारामार, या शिष्याचे कोठूत
होऊन तुझ्याच पायांवर कोळूं छागतीख." मोहाचे लें झांपढ ाजूळा शखून लाचे अण त्याढा मनासारखे काम कोठेंच मरणार ! फांदी तरी भार माडू तुटका
त्यावर बिक्रमार्क म्हणाळा-'* पनशुभाचें शेळे उपद्ठे,” नादी. त्यानें विचार केल्य टीचमर करून पेतळी पाहिजे. वूर स्थाळा एफ हरिण
मन पारटण्यासे कारण सर्पयोनीपेक्षां निकृष्ण अशातऱहेनें मौन मंग शाल्त्वामुळें वेताळ. बोटासाठी इतके कश सहन करण्यापेक्षा साधु दिसे. ते हरिण झाडाळा अग घाशीत
यनींत अन्म घ्यावा कागेळ डी भीति परेतासद्‌ अददय झाल्य ब पुन्हां झाढाच्या बि. बैटाम् नेहमीच मरते. तो अेरागी
याचे
पोट होतें. त्यानें भीमूळा तें हरिण दाखवून
नन्हती, त्याच प्रमाणें मुळांचे पुढचें आयुष्य कांदीा लोषकळूं ढागळा, खो एकदां डिंढत दुपारी विश्रांतीलाटी विचारलें -'* काय करतें आहे ते /”
खुक्षाचे होईळ म्हणून स्याच्या मनाचें समा- जे. पुगंधर शर्मा यांनीं ठिदिलेल्मा झाडाच्या सांदलींत बसला असतां भीभ्‌ * आपलें अंगर झाडाच्या बुंधाळा घाशीत
भ्रान शालें होतें. मुलांबरीळ मेमामुळें पण गोष्टीच्या आधारे. ] एक गरीब तल्ण त्याच्या पार्या आहे तें." मीस म्हणाळा,
'व्हणाढा-““ आपण सिद्धपुर्ष आहां ! “मा कळलें त. कां पाझीत भाहेस
मरी आपल्या सेवेळा हजर झ्ञाठो नाहें.'' ते, मळा कळलें तू कां पाशीत भाहेस तें.”
&तुद्धा पाहिजे काय! सांगशीळ की असें तीनदा म्हणायठा त्यानें भीसूळा
झडी ।/* वैराम्याने विचारलें. सांगितळें.
शे म्हणाठा-“ कांदो. नाडी, आपण * अक्हा कळलें तूं काँ घाशीत आहेस
'आपळा सिप्य करून घ्या. आपल्या ते.” भीमूनें तीनदां *इटल्यावर त्या
हौ. सरला पाटील
स्हणायला सांगितलें भीमूने तसें भाटल्यावर
बैरागी स्दणाळा-*नंतदुग्व करणारा दवा. 'बाहाणार व तो मेल्यावर कुवराज
एक मंत्र आहे. याचे नांव पूण मत्र. याचा ही हुहेरी निराशा वाटल्यासुळें त्यानें तोड
जप तू. नित्यकरीठराहाडास
तर वुख्य हणून युक्राजाचा
कांटाचदूरकरण्याचे
ंत्रमुग्य करण्याची शक्ति भरांत होईड. हा उरकलं, त्यादि पुढेंजाऊन राजाचा
मंत्र ली. आजवर कोणाळा टिळा नादी. थाअथम दूर करतां भाळा तर पहावे “र्ल
तू. बाचा उपयोग केळास तर तुरा अहेर. दवेरीळ एक विचार त्याच्या मनांत
संपतीचा त्मभ होई. त्यानें या. कामावर राजाच्या
भीम भक्तिपूर्वक बैराग्याल्य नमस्कार नेमळें. न्हास्याहा बचन दिलें
र लज | करून त्या मंत्राचा अप कगीत एका गांवी राखा मेल्यावर मीच राजा होईन व
७009 वन्य कोबा. तें एक राज्यातीचें नगर होतें. एक जदांगीर देऊन तुझें दारिय
त्या गांवच्या राजाला कित्येक अये नवस. दूर करीन. त्या मोदाळा वेळी पद्दून डक
ैराग्याने त्यात्य विचारले-“ भावा तें काय केल्यानेतर पुक्रााति झाढी होती. ह्या. तें घोर कर्म क्यायला तयार झाळा. प. फाय पाहतो आहेस. मळा कळलें !तू
करीत पाहे!" राजाच्या मैथ्याचा डोळा गादौयर होता. व्हावी दुसऱ्या दिवशी राजवाड्याच्या काय पाहतो आरेस, मळा ळे तूं फाय
“ आपल्याफडे पहात आहे." भीत. राजा निपुत्रिक मेळा तर आपल्याच हाती. आर्‍्हांब्यांत बसून वस्तरा पाजळ- पाहतो. आहेस."
ब्णणाव्, गादी येईळ अशी आशा घडून तो बसला. दगडावर घाश्ील असतां नेमका न्हावी इतका घाबरला कीं त्यानें आपली
मळा कळलें प काय पाहात आहेश £'' होता. पण स्याठा निराश व्हावे मगले.. वेळी मील त्या आजूळा आळा. पोपटी उचळढी ब तेथून पाय काढण्याचा
दैराग्याने असें तीनदा म्हणायळा सांगितळें व॒ त्याच्याच हातांत खर्य राज्यखूर्ये होती, खग मंत्राचावप चाड. होता“ मळा बित्रार करून उभा राहिळा. भीमूचा मंत्र
भीमूने तसें *इरल्यावर वैराग्यानें विचारलें. कारण अपत्य नसल्यामुळें राज्य कारभारांत के तू.कांपाझीत भाहेस. मळा कळलें आप चाढ. होता-“मळा कळळें तूं बोटें
* आतां. दृतिग काय करीते आहे! राजाचें हक्ष कते. पण आतां युवराजाचा बादलीत आहेत. मळा कळलें तूं कां बात आहेस तें. मळा कळळें तूं कोठें जात.
“हें श्ञाडाखाजल़ निघून चाललें आहे,'' जन्म आळा होता. राजाला ब पजेळा 'आहेस." आहेस तें. ते ऐकून न्हावी धूम पळू
भीमू ब्दणाळा. अर्थातच आनंद झाळा. त्या दिवखापासून सें ऐकठें ब घाबरून गेठा. कागल.
वैएग्पानें भीलूहा “ मळा कळलें तूं राजाचें शक्ष राज्य कारभारांत ळागूंग्ागळे. पाह ठागठा. भीम मंत्राचे त्याच वेळीं राजा दाढी करून घ्यायळा
कोठें भात आहेस तें." असें तीनदा म्हणून प्थानाच्या टोलातळी सची निवून ह बास्य म्हथूं.ठागळा-“मळा कळलें, म्हणून बाहेर आळा. त्यानें न्हान्याल्य
चांदोचा आंदोवा
हण
[ब]

पळतांना पाहिलें ब त्याळा घरून आणायला रुचले नाहीं ब न


आ नाणसाल्या पाठविते
सांगितलें, माझ्या हालचालीवर पाळत ठेवायरा. अने.
स्या गडबडीत भीमूचा मंत्रजाप बंद सांगून त्यानें भीमूकडे बोट दाखविले ब
पडळा ब तो राजाकडे ब न्हाल्याकडे पदात पुढे न्हणाडा-* राजदोहाचा अपराध माझ्या
उभा राहिळा, 'भ्रानें न्हान्याळा पळतांना व हातून घइला नाहीं याहा कारण हाच.
क्षिपा्ईु त्याळा घरुन घेऊन येत होते तेव्हां मनुष्य ! '१
बाहिळे. भीसूळा हें नाहीत नव्हतें की मीमळा तें सर्ब कांही कळलें नाही.
सहाची काँ पळाला ! त्यानें चोरी केढी कॉ. राजानें ल्याहा जवळ बोळाचून चवकशी.
आणली कांहीं भपराध हें देखील त्याला केळी कौ तू या न्हाव्याच्या मनांवली गोष्ट. छु तश ठल्या नव्हता म्हणून तो डदाळीळा तांबडे फू दिसेळ, तूं पांदऱ्या
सपक्बधा करू कागळा. पण राणीळा कुळाच्या पाकळ्या खाल्यास तर तुळा सुळगा
माहीत नन्हे, कशी काय ओळललीस? फय मीमूळा
राजबाड्यासभोर गर्दी. जमा. झाडी. त्यांतसे. कांहींच माहीत नब्हतें. तो सग अशूगी द्धी होती. तीदेखील तपक्चया होईल व तांबड्या कुळाच्या पाकळ्या
कळे. ठागळी. पकदां राजी दुरी मनानें खास्यास मुडगी होईळ. दोन्ही फुळांच्या
न्हाच्याने खरें खरें तें सांगून क्षमा भागितळी. मंत्र न्हणत होता एवढेच, | बुकात स्याना हिंडत असतां एका वाळक्या बाकड्या मात्र खाळं नकोस.
प्रधानाने अभयदान म्हणून त्याला जे पत्र राजा स्मित करून व्दणाठा-*कांही. असकेही एक म्हातारी तिळा राणीनें मूळ व्हावे म्हणून म्हातारीने
हिहून दिळें घेते ते देखीठ म्हाल्याते हरत नही. तुझा एगमंत्र राजाचा जीव. "बहणाही-“ महाराणी ! इतकी दुःखी कां सांगितऱ्यामरमाणें केळे. दुसच्या विव्ी
दालविलें ब *्हणाळा-" महाराव, भाज बांद्विण्यास कारण झाला, *हगून तुळा राणीने आपल्या दुखाचे बाटी चढले पाहाळी तेव्हा बाटीखाही
दिसतेस?”
जी एक अदागीर देते..'' भसे. सांगून
कोठून दुर्बद्धि झाडी की. मी हे. कुकर्म
कारण निब्रेदन केलें, एक रोपटे शेतें ब त्याळा तांबडे ब पांढरे
करायल्मा निघाळे होते!. फण देवाळा ते राजानें मीमळा एक अहामीर म्हिन दिली... &तुद्धा अपस्यच हें असेळ तर मी अश्ला दोन फुळें होतीं, तिढा मुळगीच
सांगते तसें कर! आज सूर्यास्त होतांच हवी होती, तरी पतीचे मन राखण्यासाटौ
आझ्ल्या बागेच्या ईशान्य टिशोळा जमिनीवर तिनें पांढऱ्या कुळाच्या पाकळ्या तोढन
'एक वाटी उपडी ठेवून दे. ड्या खाल्या. पण तिका वाळ फुठाच्या पाकळ्या
बाटी उक्त पहा. तुळा एक खाण्याचा मोह आवरछा नाही.
सहान रोपटे दिसेळ, त्याठा दोन इहाळ्या पुढेंराणीहा दिवस राहाले. तें कळल्या-
, एका डदाडीळा पांढरें ब दुसऱ्या वर राजवाड्यांत सोस आनंद झाळा, नेऊ
1 रेक
आहिने पुरे झाठे. राणी प्रसूत झाळी. “युवराज!जातां तूंविवादयोग्य झालात. तू. 'युब्राजाढ्य म्हणाळा. राजकुमार सांगून त्या स्हातारीनें तिळा जें कांही.
पण मुत्ाऐवजी तिच्या पोटीं एक सांप स्वतःसाठी बम्य बघू पाहून लअंकरून गे.” 'घावख्ल गेळा द जपल्या जनु- सांगितलें होते तेदेखील सांगितलें ब
जस्माहा आठा. राणी धघावरून गेली. त्याप्रमाणे राजकुमार नोकर चाकर राजवाड्यांत परत आला, सांप म्हणाळी-“तो सांप आपळा पहित्य
तो सांप तेथून निवून गेळा आणि एका बरोबर घेऊन देशाटनास निषाळा. तो कांडी कांडो म्हणाळा होता तें त्यानें मुगा म्हणजे युवराज आहे. स्याचें ल्या
ब्रिळांत शिरळा. प्रसववेदना थांबल्या नव्हत्या अंतर चाडन गेळा असेळ, त्याला झाडाच्या सांगितलें. करून दिल्याशिवाय धाकट्याचें ल्म करून
ब आश्रय म्हणजे राणीला एक मुगा 'फांडीठा विळखा पालन एक साप ृत्कार राजा तें सर्ब ऐकून आपल्या नोकरांना देणें कसें शोभेल ? ”
झाळा. साप अम्मल्याची गोष्ट कोणाला सोडीत वार जढवून उभा होता. युवराजाचा “ तुम्ही हेंसर्य स्वतःच्या डोळ्यांनी ते ऐकत राजा कपाळ धरुन दुःखी
कळलीच नव्हती, सर्वाना बाटळें कीं राणीछा घोडा बिचकळा आणि मागाच्या पायांवर डभे राह्वाकात. त्या सांपाळा भारून नाने एकांत जागीं जाऊन धसका, दुसऱ्या
एक मुळ्गाच झाल्या, उमा राहून खेंकाळूं छागळ्ा. धुवराज नये! जा आणि आलांच्या आलां त्या दिवशी त्यानें प्रधानाला थोळावून बूर
अनेक वषे लोटळीं. राजपुत्र स्ट्ानाचा घोड्यायरून पडला नादीं, पुवढेंच.. देशाच्या राजाकडे निरोप पाठविळा कीं
ओठा झाळा. मुळ्गा ब्यांत आेळा बाटून “हें बघ माश्ा विवाह झाल्यानंतरच पण राणी व्हणाढी-'“नफो नको! तुमच्या भुनीढा आपली सून करून गेण्याचा
राजा त्याठा बोळावून एक दिवशीं *्हभाळा- व्ष विवाह होईल ! '' तो सांप मनुष्यांच्या कतर राणीने प्रसवसमयी पडलेले सरव १त्त आमचा विचार भाहे,
ऱ् ठाघात
सर्वाना वाटलें कीं राजारा (कच पक बुन्दां तो सांद उरळे. दुसर्‍याच दिवशी मुहूर्त पण ठेवण्यांत
येऊन त्वादया । डुढीरचें ख्य़ तू माझ्या मुलाशो करून दे.
.

वै
खुळगा आहे. "हणून त्या देशाचा राजा न्हणाला-"हेंबघ, मी तुका पुकदां |.वुज्ले सर्व दारिथय स्री कायमचे नादीसें आह्य.
जपली मुलगी दाया कवूळ झाला. त्या सांगितळें. पुन्हां सांगतो. माझ्या १ झेतकऱ्याच्या मुलीच्या मेत्रिणींनी दु.्ली
देशाच्या रीतीप्रमाणे ळ्य़ापूबी राजकन्या व नंतरच तुझं उभ होईठ.'” तोपयत राजाचा मुल्गा म्हणजे सांप टी मनानें तिसया निरोप दिळा, ती एकटीच
युबराज मांची परस्परांशी मेट करून देण्या-
राजकुमार घरीं परतला. राजाने री जगजादीर झाळी होती. डोळे मिडन एका झाडाखाली हिंडत असतां एका वाळक्या
साठी एका खोलीत राजकन्येळा पाठवून ऐकले व मनाशी न्णाला--“ हा सांप र श्व आपल्या पोटचा गोळा तांपाच्या पृदे झाढाखाढी एक '्हातारी बसठेळी तिर
देण्यांत आहें, मराच वेळ झाळा तरी कोणीच राजकन्यांचा बळी येणार आहे. कोणाल | कॅकार/ शेतकरी व्टणाला-“ महाराज दिसली. त्या ्हातारीच्या तोंडांत एक
बाहेर येईना हें पाहून दार उघडून पाढिळें ठाऊक! दोन तौन राजकन्यांचे बळी |.आहाधनाचा मोड नाही. भरी गरीब असलो देखील दांत नव्हता. तिनें स्या भुलील्म
तर राजकुभारीचौं फक्त वळरंच आंत दिसळी.. खरोखरच सांपानें येतळे. राजात्ण कहो |.सरी माझी दुल्गी मठा अद श्ाठेली नाही." बिचारळें-“ बाळ, तूं इतकी दुःखी काँ!"
सांपा्ने राजकऱ्येक्य गिळलें होतें ब नाहीसा सुचेना. अगदी शेवटचा उपाय म्हणून बण राजानें शोहकऱ्याचे पायच घरले. मुळीने पर्व शरें खरें सांगून टाकळे,
झाढा होता. पुढे फाटी दिवसांनी राज- राजा एका शेतकऱ्याकडे गेढा अ त्याहा |. तेव्हां शेतकऱ्याने होकार दिका. शोत- सै ऐकून *्हातारी म्हणाली" मी सांगले
कुमार पुन्दां वधूशोधनास निपाळा. तेब्दां म्हणाला“ तुळा पांच मुक्ती आहेत. एका ।. कव्याच्या मोठ्या मुढीये ळय़ सांघाशी त्से कर, तू. रावाळा काट अरी धा,
>>>
बहा रेशमी परकर किंवा झगे क्र्न शेतकऱ्याच्या मुडीनें म्हातारीने सागि-
द्याया सांग, खोळींत एक पिंय मरून लल्यापमाणें केलें. सांगाडा त्या सीच्या
जुन्याच पाणी ब एक दिप भरन दूध ब सांगण्याप्रमाणे सात बेळ कांत रक्ताची
त्यांत दहा काल्या ठेवायडा सांग तुळा छागडी. रोकटीं त्याखा अशक्य आले तेव्हा
खोखौंत पाठवल्यावर सांप तुळा झगा मुढीनें काठी बेऊन त्याळा खूप झोडपून
काढून फेकून ख्यायद्या स्वांगेळ, तेव्हां काढले. सांपाचा ल्येळागोळासास्याचर तिने.
तूं त्याठा सांग, तू. भापली कात राकठीस स्वाळा काठीने उक्छदन दुघाच्या पिंपात
तर मी झगा काढीन. तो. कात टाकीढ टाकलें. त्याबरोबर मदनाच्या पुतळ्या-
ब पुन्हा तुळा क्षणा काढायका सांगि सारखा एक तरुण पुरुष पिंपात उभा
लै. पन्हा त्याहा कांल टाकायळ सांग. असले तिठा दिसला. दोघे राजभर ग्या
असें सहासात वेळ झाल्यावर त्याहा मारीत खोलीत रुतून होती, शेतकऱ्याच्या
बाते. टाकगें अशक्य होईल. तेळां तू आुठीनें घडलेठें भर्व इत्त सांगितलें. सर्वाना
एक काठी घेऊन सांपाला झोडपून काढ. आनंद झाला. राजाने आपल्या मोठ्या
जुऱ्याच्या पाण्यांत काठी भिजवून तू सर्व मुख्णे ल्य करुन दिलें ब स्थाचाच राज्या
काठ्या पिळून जादिपर्यंत त्या सांयाळा गडव.
सांपांचा ळोळाशोळा होऊन गेढा "हणजे
तुश्ञी सुटका होईल,"
-_ संगिरसाच्या श्िप्यानी जरडन गुखूळा ती स्वाच्या हातार ळागलें तेंच त्यानें घरले,
डोळ्यास्मोरच तुम्हांला दिसेठ.तेंपादाल्या- र्ता दिटी, विमान कांडी अंतर बर उद्डन आकायांत
बर तुम्ही ते जगजाडीर करा."
* त्यांना पुढें येऊं देऊं नका! परत घिरठ्या पाढं. गागलें.
या यक्षांत पुरोडाझ नांवाचे बिश्चिष्ठ
पकात्र तुपांत भिडवून स्वाची आहुली आञावछा स्वांगा! ” अझी गुरूची भाशा बिनानांत बसळेठे देव भंगिरसाळा
द्यावयाची असते. भंगिरस पुरोंदाद्याची झाली. परंतु स्था गढबडीत पुरोडाझ तुपांत म्हणाळे-“ यज्ञ पुरा झाला नाहीं, भ्दणून
आहुती देऊं लागला कौ अगिल्याळा मुळा विमानांत बसण्याचा अधिकार नाहीं,"
*ब....प.' करून आकाशाप्वैत पोचत, *ली यश पुरा केळा भाहे! यात्तय
धुराचे छोट असर्मतांत पसरळे आणि त्या सुळे आहुती देतांना म्हणावयाचा मंज मळा विमानांत बसण्याचा अधिकार पोचतो,"
घुराच्या पढद्याभाढ एक विमान खाली. देखी राहूनगेला. तीचुकत्याच्यालक्षांत अंगिरस प्हणाळा. स्थाच वेळी शेवटच्या
ज्ञमिनीकडे उतरत असल्याचें दिस लागले. आहीनांदी षे वरितानपरत जाऊं लागलेले पुरोडाशाच्या घुरांतून एक भूल निघाले व
अश संपूर्ण दोण्याची बेळ भाळी तेव्हां तें वाहूनत्यानेंउडीमारुनविमानांत शिरण्याचा तें विमानाच्या चारी थाजूळा पिरद्या थाखं,
जमिनीच्या अगदीं जवळ आलेलें दिलें. सकल केळ. तेव्हां विमानाचे एक टॉक हागलें. स्वाली मकरषळीं जमठेल्या कषी
म्हणून समुद्रकाठी एक निमन स्थान शोषटती भाहुती देजेंच राहिलें दोते.
निबद्दन तेथें त्याने यज्ञ भारंभ केळा. नेमके त्याच बेळी एक वित्र आले.
अमिनीच्या भाजूनें कोणी येईल कदानित अरण्यांत राहणाऱ्या कीन ब मुनींनी आक-
*ृणून त्या भाजा त्यानें एका शिष्याळा शांत पसरकेळे धुराचे सेट पाहिळे व कोटे
नेमले. थक्ञाळा बरुर्‌ असलेले सर्व सादिल्य तरी गयइकार्य चाढ. अखळें पारिजे असे
एकत्र करून त्यानें थहु आरंभिळा. अनुमान करून ते त्याच अनुरोषानें आले.
यक्ष आरंभ करण्यापूवी जो दानधर्म यशाच्या येळी बाटेळ त्यानें याबे अला.
करावा छागतो तो त्यानें केहा पण तो प्रषात होता. यत्शेष त्यांचा वाव्याडा
कक्त आपल्या शिष्यबंगौतच केळा, था येईल अशी त्यांची खात्री होती.
यज्ञाचे फळ काय होईल याची माहिती त्यासाठी आमंत्रण बगैरेची जरूर नसते.
त्याच्या शिष्यवर्गाला पण नव्हती. किप्यांनी म्हणून चहूंकडन क्तपी-युनी ार्नंदारने
बिरारळें तर तो सांगे, त्याचें फळ पत्यक्ष यनस्थळी मठे. स्वांना येत असलेठे पाहून
८८०2030250:
क मुनींनी त्याठा विचारठे-“ तै. कोण १” *मनिमरेष्ठठो ! मी युक्ति निन्यबी
वु
तैं उचर दिल्यासिबाय वर आकाश्वांह जाऊं व्हणून दा अद्य केला दोता. धाईत रोवरची
हागळें. इंद्र ब बृदस्वती दोघांचे भावादून उरोडाश्ाची भादुती देतांना चूक काढी,
करुन मुनींनी त्या भुताळा लाळी आणण्याचा पुरोडयझाच्या दोन्ही बाजूळा तूप घाळलय.
अन्न केला, पण तें येईना. पण ज्यावेळी तो वुषांत बुडवून मी सांभतों तो यत्र म्हणून
युमीनी अगिदेवाचे ध्मरण तेव्हां माऊ आहुती चा.”
तें मूत खाली आलें. क्र्पॉनो व मुनॉनो अगदी तसेंच केळें..
“मी पुरोडाश आहे. भम्रिलाठीच माझा अहिज्वाळ्या पुन्दां बर आकाश्षापयैत पोचल्या.
अन्म झोळा आहे. मंत्र “हणून यभाविधि क्विमानांत बसलेल्या देवांनी भंगिरसाला सहरेशाचा राजा पर्मद् विदयापेमी, फडा- काढण्याची फार इच्छा आहे, राजाने
मही. भाहुती धा. भंगिर्सानें चूक केली त्याचा पश भेग झाला असल्याचें सांगितळें.. पोषक, बुद्धिमान ब मंच्याच्या सछघाने परबानंगी दिली. शौचमित्रानें पंथरा दिवसांत
व्हेणून मळा हें श्वर घ्यावें हागलें, अजून तुळा शदे मुक्ति मिळणे अशक्य, दिख्य बाज्य करणारा णुक पजावत्सळ राजा दोता. राजाचे चित्र काटून ते सर्वांना दाखविले,
कॉट बिषडळें नाहीं, यथाविधि मैत्र व्हणून देह धारण कर." के दिवशीं शोचमित्र नांवाचा एक सर्वानी त्याच्या केळेची त्तृति केळी. धर्मदत
आहुती दिल्यास वत्तायें कळ मिळूंशके. औंगिरसानें अभ्रीत उडी टाकठी ब त्याखा 'बित्लकार त्याच्या दरबारी भाला. त्याने राकाळ्या तर॒ अनिर्बचनीय आनंद श्ञाहा,
भूत *्हणालें, दिब्य वेद मिळाला. त्याठात्कयेमातिजाही... 'गाजाळा उत्तमोत्तम चित्रांचे कांही नमुने म्हणाल“ झौचमित्रा! आपला द्रभारी
पण एका मुनीळा देखीळ तो मैत्रव पण त्याच्या चुकीयुळें ब व्यार्थीपणागुळे बाखविळे. राजा धर्गद्त त्याची ती कळा चित्रकार म्हणून मी तुळा नेमते! न दरमहा
यज्ञविषि भाढीत. नव्हता, विमान धरून सदेह ठुक्ति मिळविण्याच्या मैत्रपाप्तील, 'बाहून इतका खूष झाळा कींत्यानेंपांच दद्धा हजार बराद्द तुझ्ञा पगार्‌ नेमून देते.
झछोबकळत असलेला आंगिरस म्हणाला. मर्त्यॅलोक कायमचा मुकळा.. ढवार बराटे देऊन सर्व चित्रे टेवून घेतलीं. * महाराज मरी एक धंदेवाईक चित्रकार
'गाजानें आपल्या केचा आदर केळेळा आहें. मी आपल्या कलेत नैपुण्य दाखविलें
“याहून आचमित्रात्य धन्यता वाटली व तर॒ त्यांत नवळ नाहीं. याहून जास्त
'ब्यापठे आमार व्यक्त करण्याच्या हेतूनें तो विशेष. बोळतां बोलतां. तो. मध्येच
'न्हणाळा-“ महाराज, जापण भाझ्या कलेचा यांबळा, राजाळा आश्रर्य वाटले. भ्हणाळा-
खो म्रेमादर केळांत त्वाबद्ळ भी आपळा ५ बोळ! सँकोच कसला? तुल्य जें कांढी
झर आभारी आहें. जातां आपणांजवळ मागून व्यायचे असेळ तें मागून घे.
वकत बिनेति आहे. जापळें एक चित्र त्यावर्‌ चित्रकार म्हूमाळा-“* भाएळा. प्रधान

आळा. बाजूच्या एका देवळाच्या ओट्यावर साजानें पन्दां प्रभ केळा-* तुरशे दोन्ही मण्यांनीं एकाच दिशेका तो पडलो.
एक म्हातारा क्‍्सरूाग होता. त्याने उठून डीक आहे ना धर्मदत्त आपल्या ल्या मंतर्यावरोबर घरी
राजाला नमस्कार केळा, “माझ्या घरच्या भानगडी तुळा कशाला ? एरतळा. राजबाढा जबळ येतांच त्यानें
तो म्हातारा ओठ्यावर बसून काकळ्यांना "सगोरचें घर रिकामे झालें भाहे, पके जाएल्या मेन्याकडे बळून विचारलें“ तुम्ही
खायला दाणे टाकीत होता. ते पाहून कक्षात ठेव! " वृद्ध म्हणाला, आमले संभाषण ऐकलेच भाहे. त्याचा
8) रागाने त्याठा विचारठें-* तुळा कांबळे तेळ्धां राजा म्दणाठा-*“ तुम्ही चतुर व काय मर्थ !' त्यावर शौचरमित्र म्हणाठा-
आवडतात वाटतें । हस का नाही पाळीत?. .खूज्टदिसतां! माझ्याजवळ दोन मणी भाहेत. *प्रभो! मळात्याचाअर्भशुळींन कळला
| बरें ठर मी तुझ्याकडे एक हंस पादयूक तेमळा देतां येणार नाहौंत की काढतां नाहीं, मळा पाटळें तुम्ही असेच कार्दी
1 देतॉ. मग ्तू काय करश्ीक त्याहा! येणार नाहीत. त्या मप्यांनी दोन्ही दिसा वरी बोलत असार."
५ वहिल्यानें तो खरा हैस भाहे बॉ. प्रकाशित मात्र होतात.” “तुम्ही पतमधान! तुम्हांका त्याचा
1. खोटा हे नौट पाहून गेईन. खोटा निधाळा
तर नांवापुरता एक पख तोडन वाकी पैल. त्यावर तो इद र्दणात्य-“ ते शक्‍य अर्थ कळला नाडी ! तुम्हांला पैतमधानाच्या
जगिधर नेवून फार दिवस झाळे नाहीत.
स्हणून राहण्याची माझी इच्छा आहे. उपट्रन त्याळा कावळा करून तुझ्याचकळे,
राजानें प्रथम आपा प्रथान ध्रीमंत याच्या पाठवून देईन.”
पचविलें की तुम्ही “तुळा कांडी दिळें तर तें पचविण्याची
मान्य करा. नंतर मोठ्याने म्हणाळा- शैक्ति आहे का?" राजानें विचारे.
& प्रधान ! आजपासून मानाच्या जागी. त्यावर तो म्हातारा म्हणाळा-“प्रवासा
मी. शौचनित्राची नेमणूक करीत आहे." ढांबचा असेल तरच खाण्या पिण्याच्या
प्रधान प्ीमंत राजाला नमस्कार करून पद्थोचें गाठोडें बांधून न्यांबे ठागते.0
अ राजाज्ञा शिरोधारवे मानू निघून गेळा. “सग स्याचें तू काय करशीळ
?”
हुक्त्या दिवशी राजा किरायहा निघाळा राजानें विचारलें.
त्या वेळी स्याच्या बरोबर त्याचा नवीन॑ “ गाठोड्यांत कां उरेळ तर ना / ते.
पंतप्रधान शोचमित्र होता. घर्मदत्त त्याच्या- तर केव्हांच रिकाने झालें असेळ,"” बुद्ध .
बरोबर बोळत ओोलत एका ओड्याच्याकाठी *हणाठा.
काढनठेव. तर सर्व मिदून एक |.आडी या गोष्टीचा त्यांत संकेत होता. राजानें विचारलें-'* सर्व भक्षांची उततर
दइजार कमी घेईन.” वृद्ध म्हणात्य. 'याजाचापांचवाभरभदोन मप्यांविषया होता, देणारा तो म्हातारा कोण हें नाही फा
शौचमित्र परी गेळा, चार हजार बरा. ।.दोन मणी दोन डोळ्यांचे सूचक होते. कळळें तुळा ! '" शौचमित्राने नकार॒ दिछा.
* आतां पहिळा प्रश्न वे. राजा हंस राजा म्हणाला-“तें सुद्धां एक कोडेच
बटवितो प्हणाळा. तो हंस म्हणजे तूं. ठरलें तर! त्यानें तुस सांगितळें कीं
बदिल्या प्न होता, णुक दूँस पाठविलावर वू. मी. मागितल्याबेरोबर तू.चार देजार वराह प्रभांची उत्तरें सांगणें वे कोंडी सोडविणे
काव करझीळ त्याळा £'' श्रीत्याचेंउचर ' घेळत आळास. तुझ्याकडे फक्त एक हजार हा त्याचा चंदा आहे. "हणजे बुद्िअळावर
दिलें कौ * लरा आहे कौ खोटा देसीपकन. 'उरळे. हेसाचे पै तोढून घेण्याचा अर्थ त्याचें पोट अवलंबून भाहे. तुझ्याताठी
पाहून घेईन. खरा नसेळ तर्‌ त्याचे सर्व तुझ्या कन घेतठेळे चार हजार वराह अ पेतप्रधातादी जागा रिकामी करणारा तो
देख तोडून टाकीन. नांबापुरता एक राहून कक देनार तेझ्याकडे उरठेतो तुझा नांवा- जुद्धिभान धीमन्तच 'हातायारचे सॉंग घेऊन
देईन. परे ते राह दे. शेवरी कळेल. 'दुरता उरळेला पेल." एकूण आपण सूर्ख तेथें बसला दोता. हें दोवटले कोर्ढे भी
दुसरा प्रश्न होता, कांडी दिले. तर सरले हेंओळखून शोचमित्र राजाकडे गेळा उलगडले. म्हणजे तुझ्याजबळ असठेल्या
व्हुणूनविचारकरण्यासाठी एक दिवसाची पचवू शकशीळ का! त्यांचें उततर मी.
झुदत देतो, तुम्ही विचार केकात तर दिले, मवासांत खाण्याचे पदार्थ बांधून ब वुणाळा-“ मद्ाराज! भासे डोळे उपळे, एक हजार वराहवांवर माझा अधिकार भाहे. !''
कळेह राजा *्हणाळा. झौचमित्राला न्यावेच ठागतात. तिश्वरा प्नहोता,त्याचे मी. दैतपबानाच्या पदास अयोग्य ठरकों “ होय महाराज! मी अवश्य देईन!
कांदी कळकें माटी, उजाडल्यावर तो त्या तू.काय करशीळ£ त्याचें उर भी विळे, आहे. ते आपण परत ध्यावे. सर्व अशांची कारण पांच हजार बरार खर्च करून एवदी
व्हाताऱ्याच्याच परी गेळा. त्याल्य मेटून भाठोव्यांत कांदा उरेळतरना!तेंकेव्हांच बींउत्तरे त्यानें त्या “हातार्‍्याकडधन विचारून अकळ पदरीं पडली हॅ काय भोर्डे झाळं ''
ख्याने राजाशी अ संभाषण श्ञाळें होतें रिकामं दोईळ. दुसच्या व तिसच्यामश्नांचा येतळी होतीं ती त्यानें सांगितठी, शौचमित्र म्हणाळा.
ह्यांचा अर्थ भांगावहा विनेति केळी. द त्यांच्या उत्तरांचा अर्थ असा वीं उ्यार
अृद्ध ःहणाळा-“ सांगतो ऐक ! प्रभांची वेतळेझी नुद्धि किती. बेळ पुरणार! पंबॉ-
उत्तरें देणें अ॑ कोडी सोडविणे डाच माझा. सोंतिल्या' राळाच्यासानानासाआटे
रखीती.
ना
बंदा आहे. प्रत्येक प्रभाचें उतर सांगि- भातां चक्था प्न *तुझें घरठीकआहे.
तल्याबद्द मोबदळा *इणून मरा एक हजार मी उर दिते-* समोरचें धर रिकामेजाहे.
अराह याप्रमाणें पांच हजार बराह समोर राजासमोरच पंतप्रधानाची जागा स्किनी
आंदोबा
त्याच्याशीच राजकन्या विवाह करण्यास अरण्याच्या बाहेर बाहेरूनच तो एक फेरी
तयार होती. मारून आळा. तेव्हां त्याही कळळें कॉ.
'व्िच्याशी क करण्यासाठी कित्येक सॅ. अरण्य गैसर्गिक ततून कृंत्रित आहे.
आहे. कांडी राषाच्या तोंटी मेळे तर कारण अरण्याच्या चारी बाजूळा कुंपण
'कांद्रना त्या पल्यानें आंधळे करून सोडले. होते. कुंपणाळा एकच एक दार होतें.
ह्यांतून स्वत;छा बांचवून कोणी भाठळाच ह्याशिवाय ते अरण्य राजवाड्याजवळ
वर एका पेकाभर पाण्यांत चिरठाने राजबाड्यांगवळ कोण अरण्य याह देणार!
सिंध देशांत मख्यकेत नांवाचा राजा राज्य राजवाड्याच्या उत्तरेस दक उद्यान व बरनटलेळें सर्ब अंग तो कसें काय पुणार ! म्हणून वाष पुद्धां पाळीब असावा असा
करीत होता. त्याळा एक नुळगी त्याच्या उत्तरेस एक अरण्य होतें. त्यांत एक त्या बिकक्षण परीक्षेचे बर्णन नगावठीच्या त्यानें कपास वळा.
होती. तिचे नांब बिनयमुती. तिच्याचाघ होता. तिच्याशी ढ्य्न करण्याच्या हेतूनं राजक॒मारानें ऐकळें. त्याचें नांव प्रताप असें नंतर तो राजकुमारीळा मेटछा, त्याथें
अप्रतिम छयाची कीर्ति रोज्यभर॑ पसरठी. येणाऱ्या प्र्येक तरुणाने त्या अरण्यातून
होतें. तो शिंधु देशाच्या राजपारनीत आला. सोवरज ब झरीरमष्टी पाहून राजफुमातीनें त्या.
'बामवाल्याच्या उत्तरेकडीळ त्या भर्यकर दिब्यांतून यायळा परबानगी दिली. प्रतापे
किल्येक राजकुमार तिच्यांशीं विवाह करण्या वयाचे व रानांतत्त्या बाषाळा ठार
च्या हेतूनें येऊं लागळे. पथ राजकन्येच्या करून त्या उद्यानांत यावयाचे. त्याउ्यानांत
मनासारखा एकदेखीह निपाठा नाहीं. रक भयंकर पक्षी होता. तो बक्षी म्या
राजकुमारीनें आपळा पति निवढण्या- कोणाहा उद्यानांत प्रवेश करतांना पाढी
सार्गी पक परीक्षा ठेवढी' होती. आपला स्थाचे दोन्हे रोळे फोडी, त्या पक्ष्याच्या
पति शर, वीर व खुद्धिमान असावा या हातांतून सुटून राजवाड्यापर्यंत पो'चल्यावर
हेतूने तिनें ती परीक्षा ठेवली होती. परत्ये- रक दिसली खंदक पार करून बावदार्चे.
कांची तिनें परीक्षा घेतलीच असें देखीळ तो. खंदक पार कळून कोणी आल्यास
नाहीं, म्रथम त्यांना ओळवून त्यांचें वय ब राजकन्या स्वतच्या हातानें पेळा भरून
सौंदर्य कळल्यानंतर पसंत पडल्यास ती याग ुवावळा पाणी देणार. तेवढ्या
स्यांची परीक्षा घेई. तिची ती परीक्षा थोडी गाण्यांत सर्वे निलिळ धुवून काढावबाचा.
विचित्र होती. या एकल्या दिव्यातून जो सुरक्षित येईल
अनुष्याच्या झाळतीचें एक छोखंडी कवच दोन अटी फुच्या आहेत. म्हणजे
सार केलें. तें घातल्यावर कवच असेरू दोन तृतीयांश कार्य साघळें जाहे. आता
असें देखील वाटत नब्दतें. नाक, कान, उरछेळे एक तृतीयांध स्याधून देण्याची
डोळे बगैरे हुबेहूब भाणसासारखेच होते. जबाबदारी तुझ्यावर आहे.
तैं कवच थाढल़ व मांस एका गोठोज्यांत “हा पेर्मभरून पाण्यांत सर्व चितळ
ऑआंधून घेऊन धताप उत्तरेकडच्या दाराने वुळाच घुवून दाखबिळा पाहिजे," राज-
ह्या अरण्यांत शिरका, त्याच्या भंगावर तो कुमारी न्हणाळी,
सघ पांगत आळा. पतापानें मांसाचे तें. *“ ठीक, मी तसेंच करतो., पश पाण्याचा उोोंगळ त्या गांबांत रहात असे त्या व्हणून तुम्ही सांगितलें भाहे ते ठीकच
गाठाडे त्याच्यासमोर टाकळें व कवच पाखल एक ेंब देखीक जमिनीवर पडता कामा ग्रॉबच्या पाटळानें आपल्या घराच्या आहे." अले सांगून पारळानें त्या तश
पुडे निषाळा. वाष मांस खाण्यांत गर्क नये. पाणी घूच ओतावयाचें आहे. एंक आवारांत एंक बिद्दीर खणण्यालाठी एका आणसाळा इनाम देऊन निरोप दिळा.
आहीतगार भनुप्याठा गोळायून विचारले नंतर पाटळानें भरजींना गोळवून भारले.
होऊल गेळा ब पताप €वतःचा बचाव करून शेंवमर पाणी जरी श्वाढीं जमिनीवर पढें
येऊन उधानांत शिरला, भर्वकर पत्तवानें तर पत्येक बेंवाबदळ एक पागरभरून पाणी.
“येथें पाणी छागेरु का! " “ज्योतिषी सांगून मेळा भाहे. की माहे
हो. मनुष्य ल्या जागेची पाहाणी करून अद विरुद्ध भाहेत. पण गजनव्मी घत ब
शप मारी ब कबचाहा ठावढेें डोळे य्राबें तो राजकुमारीद्य म्हणास.
काढून घेऊन निघून गोळा, त्यानें कवच “लूपी्धेंत उत्तीर्ण झाला आहेस. ना, 'ब्ढशाळा-“पाणीच काय बिचारतां ! येथे नागपूजा केंठी तर ही आपति टळेल,
कंकू दिकेब खेदकांत उतरून राजवाळ्यांत आसन आंघोळ करून ये.” ती म्हणाडी.. चार तहा हात लाही रनभांडार भाहे. पण “* पाटीळ !' गजळदभी पत केल्यास
'गजळलत्मीची ब नागाची पूजा करावी ठागेट. हक्ष्मी ब्रसज्ञ होईळ व घनभाति हो(क.
गेळा, राजकुमारी पेका भरून पाणी घेऊन दुसर्‍या दिवशी थाटामाटाने दोषांचे
एक महिना भर उपबास करावा ळागेठ." पण त्यासाठी एक महिनाभर भनझन अत
ळी, तैष्हां भताप *हणाळा-* राजकुमारी छप्त झालें,
लै. ऐकल गांबचा वाटीळ मनांतल्या छागेळ. शथराव्री नागपूजा करावी
मनांत सवू शाळा. पण उघडपणे तो त्या सकाळी थोडें दूध पिऊन सपज्ञीक
वशु मालसाळा म्हणता“ हा उपवास बगैरे वजा करावयाची असते. सवर्च म्हणाल तर
कश्ाढा ! देवाच्या दयेनें महा जेबढें मिळाले डं अजी म्हणाले,
आहे. तें मळा आयुष्यमर पुरेळ. येणाऱ्या तें ऐकून पाट्छांचें तोंड उत्तरें. त्यांनी
पिढीच्या लोकांना पुढें उपयोगी पडेळ. कधीं उपवास केळा नंञ्दला. मोजनावर त्यांचे

[भो. मा. गो, मोरे


च गोंबाळ मात्र निराडारं जत करीत राहल्याने
'बाळून गेळे. गाळफडें बळी ब डोळे खोळ
गेले. अत संपल्यावर तांडूळ दक्षिणा देऊन
'बाढहांनीं जोडप्याहा निरोप दिळा,
बिद्दीर खणण्याचें काम सुरू झालें,
सहा हात खोळ खणण्यासाठी जितश्‍्या
अजुरांची गरज होती. तेवटेंच कामावर
कावप्यांत आळे. त्यानंतर फक्त दोघांना
डेवून बाकीच्यांना काम पूरेझाल्याचे सांगून
पाठवून दिलें.
दोषा मजुरांनी ल्णण्याचें काम पुरू
“बोळा! अवश्य करीन!” गोणळ 'ठेवढें. दातमर खणल्यानंतर पहार कजञाला
'बिदोष पेम पण होतें. दिवसांतून तीनदा व्हणाळा, 1 हरी हागढी व *खलूण' असा आवाज जाणून बुजून 'चूक केल्यानें त्यांना 'काँदी
औजन केल्याशियाय त्याचि भागत नसे. तू. व वु्ली बायको दोषांनी उपवाल झाळा. पाटीळ मजुरांना व्हणाले-“ अरे कायदा मिळणार नव्हता. गोपाळ व मक्ष्मी
म्हणून त्यांनी वित्रारलें--“ भटजी,हा उपबास करावा व माझ्या घरीं येऊन गजळक््मी पूजन. कागळें बर का पाणी, आतां द'्ही गेठांत दोघांनीच भूक केळी असणार, उपास
माझ्या दायून होईकृ म्हणतां अ नागपूजा कराबी.'? पाटीक म्हणाळे. डरी चाढेड.'0 मजूर निघून गेले. अंतर मोडळां असेरू.
हे. ऐकून भरजींना वाटलें, दक्षिणा वरोए्कारी गोपाळ त्याला कवूळकाळा. 'बाटीह सतत; खणू छाराठे. आंतून एक असा बिच्नार करून पाटलाने गोपाळ-
चुडणार, प्ारळांनीं हें त्रत केळें तर आपलें पुगेदित आढे ब त्यांनी मुद्र्त खविका. 'होखेडी पेटी निथाळी. ती रात्री उचल कडे बोलावणे पाठविलें व *हणाळे- तुम्ही
अम्माचे. दारिध फिटेळ. म्हणाले-“ पाटील त्या दिवशी गोपाळ कद्मीबरोबर पार्नंच्या घेन पाटरांनी परांत नेठी, उपासाचे नुसतें ढोंग केलें होतें. म्हणूनच
ुंब्या! अहो, उपबास तुम्हींच केळा पाहिजे धरीं गेहा ब कपवास धुर केळा. प्दिना- हावर्‍्यासारखी त्यांनीं ती उघडून पाहिळी सर्वनाश झाळा, मी पाण्यासारखे इतके स्थये
असें नादी, दे तत आणस्हरी कोणी जोडण्यानें 'डोळे फड पांढरे पडे. कारण पेटी खर्च केढे वण सर्व बाया गेहे, तुम्दी छपून
अर शाखरीतुवांनीं जे कांदी करायचा सांगितळें ऱ्य
केलें तरी चालेळ. होय! त्यासाठीं होणाच्या त्याप्रमाणें दोघांनीं केळे. पारीक शऐब “फक्त गोठ्यांनी मरठेठी होती. कोणीतरी छपून कांडी तरी लार्ठेत व॒ तुमचा
खर्चाचे भोक मात्र तुम्ही उचढले तर त्याचे तिन्दी बेळ जेवत अ शाक्षीडुवांची कैदी कोठेतरी चूक केळी दिसते आहे. दी चूक उपास मोडल स्याचें फळ नका भोगारबे
'कळ तुम्हांळाच मिळेल. दोती. कारण दक्षिणा मिळे. पण ढढ्यी झशीवुबांची असणें झक्य नाही. कारण छागत आहे.”
खांदोखा
“जुम्ही हॅ. सर्व काय बोकलां आहां तल खोटा केढास आणि वर बडा
बारीक! क्षाखीनुवांनीं जे कोडी सांगितले तें कंलवू पाहातोख! ही पेटी सोन्यांनीं भरळेली
सर्व आम्ही केलें. त्याचें कळ काय मिळणार आहे तर उक्त वेउन जा. मल्या नको ती.
होते व काब मिळालें हे आम्हांठा काय गारगोट्यांची बेटी.'"
ठाऊक ?!''' गोपाळ म्हणारा, गोपाळ म्हणाहा-* तुम्हांहा नको असेठ
वाढझांनीं जास्त ळपवाडपबी न करतां तर नी घेऊन जतो.” असें
घडलेले सर्य वृत्त सांगितलें. म्हणाले: स्वान राजाळी
पेटी उचल घेऊन गेळा.
“या विदिरींत धनाचा अलोट सांठा मिळेळ कळविले की त्याळा धनाचा एक मोडा सांठा
माझाः मौ एवढा खर्च व र्टपट केळी, सांपडला भाहे तुमच्या राज्यांत सांपलेलें
एक पेटी मिळाळी पण पहा, हिऱ्या ज्ञ पन आहे. म्हणून भी लजिन्यांत पाठवू.
भाणकांच्या जागी 'फकत ब. गारगोठ्या इच्छितो, प्रजेच्या हितासाठी ते धन खर्च सारले अश्षोक अनांत पोरा तेन्हा सीता. बावरून पळून गेळे. सुम्ीच, हनुमान,
मिळाल्या. पहा उपद्धन पाहिजे तर." करण्यांत यावें. राभाचाच विचार करीत बसळी होती. जांबबैल, अंगद वगैरे बानरबीर रणांगणाथर
गोपाळनें पेटी दघट पाहिली तर राजानें तिच्या चारी बाजूला २ोक्षसिणी बसलेल्या पढळे आहेत.''
ती. सोन्याच्या नाण्यांनी मरखेळी होती. थन. आपल्या होत्या. रावण अबळ येऊन म्हणाठा-“ तू तो एका राक्षसिणीहा "इणाहा-*' जा,
स्माने पारळांना सांगितळें. पाटलांनी गोपाळला हर्या रामाचा गह करून इतका बेळ मठा बिधुव्डिब्हाळा बौळावून घेऊन ये. येतांना
पाहिळी तेव्हां त्यांना आंत दुग मकार देत रााीस तो रणांगणावर मरुन रामाचे डोके बेऊन याबळा सांग. बिधुत;
क रोगच्या भरांत "इणाठे-'' ल्या अढळ आहे. विचारा वानरांचें पकड गोठे जिव्द रोमारे ढोकें व बाण बेउन आळा,
अस्य जेऊत हॅकेच्या उत्तरी किनाऱ्यावर राकणा था. आरोप्रमाणें र
उरक, सर्व दमून भागून घोरत पडले बाण खीलेसमोर ठेवे.
हते तेव्धां माझा सेनापति पहस्त सैन्य समोर तें डोकें पाहून सीतेला ठे रामाचेंन
बेडन गोळा भाणि झत्रसेन्यावर गाणदृष् डोकें बाटले ब ती शोकाथरू ढाळूं ागळी..
करून धोरत पडळेल्या रामाचे तिनें कैकेयी मातेची निंदा केळी. स्वतःची
बेठन आळा. लक्ष्मण व निंदा पण करे छागली. माझ्याशी छम केल्या:

हवादवण
ळेकेच्या दक्षिण तीरावर उतरा आहे. अंजी आविद्ध यानें तुढा सोडून दाया
रावण आपल्या मज्यांचा मल्ला घेण्यासाठी पुष्कळ समजावून सांगितठें. पण रावणाने
गेढा भाहे. त्यानें दरी स्व माया केली त्यांच्या बोळण्याकडे रुर्ठक्ष केलें. म्हणाझा
आदे. ती पाहून उगीच निवाचे बरें वाईट आण आईपवेत मी सीतेळ्ा सोण्यास तयार
करून घेऊं नकोस.'' नाहीं. तो आतां आपल्या मंज्यावरोवर
तिकडे रावण दरबारांत कसून भाफल्या खून गत्रणा करीत आहे.''
सेनापतींना सांगत दोता--'' रणवायें वानवा ह्याच वेळी वानरसेना जवळ येत
ब राक्षसांचें सैन्य सज करा, त्यांना कारच. असल्याचा कोळ ऐकूं आळा. तो आवाज
सांगू. नका? शेकून राक्षसांची तोंडें फड पांदरी पडली.
रणवाये वाजू लागल्यावर खीतेठा ऐकूं रावणाच्या दरायांनीपण तो भावाज ऐकला,
आलीं. तेब्दां सरम व्हणाळी-“ पाटिळील रागण आफ्ल्या दरबार्‍यांना म्हणाळा:
रावणाची मावा ! तुळा इकडे भय दाखवून %राम लंका पार करून आल्याचे वतो
बुळेंच रामागर इतकीं तंकरें 5 डी, तिने कौ राम मेळा आहे, तिकडेतोयुद्धाचीतयारी कार प्राकमी अलल्याजें ऐकून तुम्द्री घाव- तै. सोडावे यांत शहाणपण आहे. या
राबणाजवळ म्रर्थना केळी की करीत आहे. तैन्य युद्धाहा निघत आहे. रत्यासारखे दिसता आहां याचे कारण शीला आहे, हें युद्ध तुझ्या'
तिचा शिर रून ते रामाच्या डोक्या- तें ऐकून सीतेच्या मनाख धीर आल्य. ते्दां रावणाच्या आजोळच्या नाल्यवन्त हिताचे नाहीं, तुढा भनेक वर्‌ मात आहेत
जवळ व च्या घडाजबळ ठे सरम सीतेला पुढें म्हणाळी-* तुशी नांवाच्या पका शद्ध राक्षसाने रावणाळा अ स्यांच्या अळानें तुल्म मरण येणार
इतक्यांत द्ारपालकाने येऊन इच्छा असेळ तर मी. रामाकडे जाऊन तू सजवून सांगण्याचा शेवटचा प्रसन्न करून नाही. करपाष्ठीपूर्वी बन्मळेल्या देवांच्या ब
ही प्रदसत अगेरे मंत्री बे सुखरूर असल्याचें त्याठा कळवीन. आहिल. ले म्हणाळा-“ राजा ! आपल्या- मानवांच्या विरुद्ध तुह्या ते वर मिळाळे हो!
उभे आहेत. रावण बोळ, अन जाळ या ह्रल डो दुर्बळ असेल त्यान आप्या वरँतु त्यानंतर अन्मलेल्या मानवांच्या हातून
इच्छाच म्हणझीळ तर पक झक्तीचें भय दारत्रून नमबावे. परंतु जापल्या णि भस्बहछां-भाकडांच्या हातून तुठा भरण
भागा कर. राबण आतां काय करतो हत बस्झिकतरशी नमतें व्याे अशी रा येणार नाहं कशावरून । सकणेंदेतीह
तें पाहन ये!” सोता म्हणाडी.. बरोबर दिसत नाहीत.
आहे. आफ्ल्या बाजूनें अधर्म घडळा आहे,
जाठन आढी. अ म्हवाडी- आहुणून आफळा पक्ष निर्बळ झाळा जाहे. तो खडा ऐकून रावण जास्तच चिडळा.
करून त्याच्या भाईनें व त्याचा पक म्हणून रामाझी संधी करून घेऊन सीतेळा लो म्हणाढा-“ मॉकेडांवरोबर येणारा राम
०० चांदोबा
ह...

दडा
स्वत: रावण गाहिळा; विख्पाख बातर॑ ख्थॉतच रडावे
अनेक राक्षस बीरांधमवेत ढंकेच्या मध्यभागी कठीण जाणार नाटो.
राहिला. असें ट्वून राम मुवेळ पत
का नगरीच्या रक्षणाची दीसर्वव्यक्‍स्था ल्यारूषा वाठोंबाट ळक्ष्मण
बिभीपणाचे मंत्री पक्षीरूराने येऊन पयटन आनरबीर पण खुवेळ फर्वता दः
गोळे, त्वानो दिळेली मादिती विभीषणाने तेथून त्यांना हंकानगरीचे इ त्वष्ट दिसं
रामाळ जाऊन सांगितडी, रामाने सश्मण, सगळे. ळॅकेच्या कोटावर राक्षप्रवीर उमे
सुप्तीव, हनुमान, जांबचंत इत्यादि सहकारी असतिळे दिसत बाष्टून बान
बशी मंत्रणा केखी व लॅकेवर कोठून केल्यानें रामाचा जयज उकार केळा, त्याचवेळी
अ फलातःहेनें दका करावयाचा हें टरगिले. सूथंश्न झाळा व दौजिमेचा चंद्र उगबल्य,
जी बान९डा पूर्बकडीळ द्वारावार प्रस्त राम बमेरे वीरांनी सुबेळ पर्वलावरच ती
व त्याच्या अनुयायांशीं युदाळा पाठविण्यात रात्र काढली.
आझ्याट्रन जत्ते बलिष्ठ भाहे हे तुः आलें. भंगदाळा महोदर द मदार दुखऱ्या दिवश्ला. सकाळी वानर पुवेळ इतर सर्वाबरोधर धुभ्रीय पण रावणाकडे
कावरून ठरविलेंत. हा टींचमर संतुद पार यांच्याशी दक्षिण दारावर युद्ध करण्यास अर्बताच्या अरण्यांत किरू लागते, पुवे वहावे उभा होता. त्याका एकाएकी राग
करून आल्य म्हणून तो पराकमी झाला नें पाठविलें. हनुमान पश्चिती द्वारावर अर्बतावरूने जिकूट पर्वतावर बभळेडी ळंका. आल्हा. एका क्षणांत उडी भारून लो रावण
वार्ते श्री खू विचार करूनच सीतेळा उतर दवातवर स्वत: शाषन:आया आहे नगरी त्यांनी धाहिळी. राम लक्ष्मण अ उना होता त्वा गोपुरावर पोंचळा, रावणाळा
घेऊन भाले आहे. दानाच्या भीतीनें ली ह कळल्यावरून स्वत: रान लश्मगांनीं तिकवे दानरवीर हंकेचे सौदर्य पाहून चकित सि, त्यानें जवळून क्रोधित मुद्रेने पाहिलें, हर्चेत
तिहा सोडन देऊ भ्ड्ण्तां जाण्याचा किचार केझ. लंकेच्या मध्यभागी 'डैकानगरीच्या गगनुंबी इमारती, सोन्याचा पुन्हां उडी मारढी भाणि राजणाच्या मुकुटा-
, तें ऐकून त. हज्हित होऊल मान औैऱ्याच्या समाचारोल्य युत्रीब, कोट गोपुर बरे पाहून त्यांना माझ्य बाटले बर पदप्रहार करून जमिनीवर येऊल उभा
न खाली करून उभा राहिळा. राबणानें आपल्या जांबवंत ब बिभीषण यांना नेमण्यांत आसे. सयांना त्याचं वेळी रावण पण दिसा. राहिछा. अर्थात रावणाळा तो. अपमान
अंड्यांश्ी मंत्रणा करून नगररक्षणाची व्यवस्था नॅ सर्वाना असा नियम कळून दिड कबयाच्या डोक्यावर जेत छत्र होतें. दोन्ही असद्य वाढका. त्यानें सुपीवाहा घरून
केळी. दक्षिणी द्वारावर कीं युद्ध करीत असतां २म, स्थ्मण, अंगद, आजूल्य ककऱ्या बेऊन दासी डम्या होत्या. जमिनीवर चेंद्रसारखें केंकळें. सुग्रीव चेंडू-
यांना ब पश्चिमी द्वारावर इंदरजिताल् नेर माठती, सुधीद जाजि बिभीषण यांच्याकषिदाय हिच्या मोत्यांनो मदवठेळी रक्षानूपणें व सारखाच जमिनीवरून वर उडाळा व हा
उत्तर द्वारावर क ब सारण इतर कोणी नररूप जेऊन र॒ळूं नये. सर्वानी जरीची वर्खे त्याच्या अंगावर होती. मारून त्यानें रावणाळा जमिनीवर पाढळें.
क ख्यांदोबा
र>
हाकी >

बिचार लू करायस्य हवा होतास.”


“तुझ्या बायकोळा त्या साघ्वीळा उचल
त्या आततायी राक्षसाला पाहून
'्षा राग आवरला नाडी, रामा!”
व्हणाला.
पर्वतावरून उतरून ते. त्रिकूट
बानरांनीं खंकेहा वेदा

गी जाऊन ३
तेव्दां राम
* अंगदा ! तू.
शोते. धर्मपु्धांत सुप्तीवाह जिंके सरळ ठ॑कापुरीत
सोषे नादीं है. क ची स माझा
निरोध सांग. *“ रावणा ! तूं चोरासारखा
, येऊन सीतेचे हरण केल ं आहेस. तु
स्थाचा दं साठी तक्ता काळ स्वतः
माझ्या रूपाने बाहेर उभा आहे. तू.आपल्या
कराकम नी पटायल्य आले
तू स्वत: सीतेळा सोपवून अरव
वा भाठास तर मी उदार मनादें
ळा क्षमा करीन. पण वू. आपा हह
००-०० नळ
खोडळा नाहींस, तर मात्र तुज्ञा ससूळ जेने अंगदाना वरण्यासाठी बांवळे.
नाश करून लंकेचें राऱ्य बिभीपणाला देऊन अंगदानें त्यांना जवळ येडं दिले. ते जवळ
टाकीन. तुझे सक्ञागार तुझ्या व तुझ्या प्रजेच्या ह्यावर स्वानें त्यांना भापन्या बगलेत.
संदाराळा कारणींवूत झाले भाहेत हें तुळा धरलें ब तो. रावणाच्या राजवाढ्याच्या
कळत नाहीं. तूं युद्धच कण्याचा निश्वथ शिस्राबर जाऊन उभा. राहिळा, स्थने
केळा असशील तर युद्धाळा तसार हा." उड्डाण केळे तेव्हां राक्षस पटापट जमिनीवर
न्नंगद शिष्टाईरसाटी रावणाकडे गेला. आदळले व ठार झाळे. गदानें लित्वराला
त्याने उद्लाण केळें १ लाळ &ैकानगरीत लाभ मारली, तेव्दां तें शित्वर तुट्न खाष्ये
बॉचळा. रावण आपल्या अंत:पुरांत भापल्या वले. अंगदानें आपल्श .नांवाचा उद्यार
मंदोदरी भाढि तरिथांशो साहा करीत असतां सर्व राक्षसांना ऐकूं जाईर इ५कब्ा उच्च व्वराने तर दित्य भागल्या गरुडवा गरडावर बसून बेडुंठ शोकीं प्रस्थान फेलें.
अंगद तेर्थे गेहया ब रावणाच्या शेजारी केश. नतर तो रामाकडे गेरा. मघुकमांत आळा. भुवानें स्पाळा पाहून अशा प्रकारें इच्छित फेलप्रापि करून घेऊन
जाउन उमा राहिळा, त्यानें स्वत: ओळख बानरांनी रावणाखा येऊन सांगिठेळे काँ. ाष्टांग नमल्कार केळा. देवांची पूजा कशी मुव घरी निघाळा,
सांगितळी व रामाचा निरोप अशाचा तसाच वानर पैन्यानें छकेळा वेढा घांढा आहे. करतात हे. त्याहा माहीत नव्हते. तो सी बातमी उत्तानपाद राजाछा कळली.
बॉचता केळा. राबण ते. वानरसेन्ब पादण्यासाठी भाफल्या बिचारांत पडका, रेंझओोळखून विष्णूने आपला ती मंगळवार्ता आणणाऱ्या नोकरास मनमुराद
लये निरोप ऐकून रावणाला अनिशर राग वाढ्याच्या सर्वोच शिखरोधर जाऊन उना झेल अवाच्या ढोक्यावर टेबडा, त्यामुळें पारिलीपिक देऊन उत्तानपाद राजा हुवाच्या
आला. तो ओरद्ृून णाल “५ बरा वाळा रादिळा. वानरॉचिं अफाट वैन्च पाहून लौ. क्ञुवाळा अदूसुत वाकूशक्तीचा लाम झाळा ब स्वागतासाठी निषाळा, त्याच्या दोषी राण्या
आणि करा ठार!" चार राक्षस रावणाच्या चकिते झाळा. खो विष्गूचे स्तोज म्हणूं हागाळा, सुनीति ब सुठचि उत्तमळा वरोभर घेऊन
आबांची तपड्रर्या वाहून विष्णूने पस निषाल्या.
खुद
त्याा राज्यप्राप्तीचा वर दिळा कि भुव नगराबाहेर त्यांना समोरून श्ुनन येत
२६ बर्वे राज्य करीढ अ सर्व ऐडिक सुखो- असतिळा दिखळा, उचानपाद लगेच रथातून
पमोग करून नेतर त्रिळोकांत त्विर अशा उतरळा. खुत्मह्म मिठी मारून त्यानें आपल्या
स्थानी नक्षरर्पे वास करीळ. सर्व देव व आनंदानी त्याळा जुणुं कांदी स्नानच घातलें,
नक्षकमंडळ त्याळा प्रदक्षिणा घाढल त्याचा श्ूबाते पित्याळा ब दोघी मारताना
सौरव कर्तीळ. असा वर देऊन विष्णुनें नमस्कार केळा. डुवाळा हत्तीवर बसवून
टेट

त्त। भन तेब्दां कुवाचा भाजा स्वान यानें
दैत आठे. विज्ञा चमकूं खागल्या. काशात येऊन उपदें् केका-“ भुवा, बाळा! कोभ
गाणें सवार्त पाडून अनाचा राज्यमिषेक होट दिसू. ळागळे व रक्तवृष्टी होऊं हें पपाच मूळ होय! म्हणूनच तूं निर्दोष
केला व स्वतः वानप्रस्थाअम अदण ब. ह्या पाठोयाठ बडे ब झरखें गु्षांचा संहार चाळविरा आहेस, तुझ्या
जुषातें राजा खुंघमार आाच्यासुही आकाश्षांतून जमिनीवर पढे गळी. आबाचा वध एकानें केळा होता, पण तूं.
च इत्य यांच्याशॉ ल केलें, पर्म आकाशांत पर्वेतासारखें कांही तरी दिस. अनेकांचा बघ केळास, आपल्या बंक्ञाळा
त्यात्य कल्प ब बत्सर अशी दोन मुले झाथलें व मत्तरश्ष्टी होऊं हागली. हे कळेकित करू नकोत. जा, कुगेराळा
इलापातून उल्कळ नांवाचा भुका ब बक 'खर्ब संग्रने टाकठेळें मायर काहे असें भेटन त्याची मैत्री संपादन कर | "१
मुठगी झाली, अमजून भुवने नारायशाक्वाचा प्रयोग केळा. सें कळल्यावर झुमेर स्वतः यक्ष किलर
उत्म विद शोष्यापूवीचरानांत वि 'त्याक्रोवर माया नष्ट झाली व युक्षाचे आदिकांसद्द धुवाळा मेटाबळा आळा, कुबेर
दीळा गेला भसतां एका बक्षानें सवाचा
केला. त्याची आई सुचे त्याच दुत
अलुयावी थुदष पकूं कागले, परंतु थुवानें न्हणाळा-* तूंकाचा त्याग केळा आहेस
मरण पाबळी. हें ऐकन आमच्या मनाचे समाथान झाळें
राजधानीत नेण्यांत आलें. जागोजागी नोरणेँ यक्षानें आपल्या मावाचा कध केन
बांधलेडी होती. केळ्याचे ह्यांब पुरलेठे बाता. ऐकन हुबाळा रोम आला ब
। होते. सौभाग्यवती स्रियांनी त्याळा ओंबाटले. झळकापुरीयर त्वारी केली.
राजधानीमर दिवाळीसारखी रोश्वणाई कर- पोचतांच त्यानें थख चाजविद्धा, तो. ऐकून
'म्यांत आळी, लोक अवाच्या मिरवणुकीवर यक्ष ससैन्य आपल्या राजघानीबादेर
पुष्पक करीत होते. नागरिक क्रियांनी आल्य; छट
जागोजागी धृषाळा जोबाळून त्याला आशी- बलु त्याठा न जुमानता भुभानें त्याचें म्तर॑
बाद दिळा. भूवांचा त्यावेळीं जो सत्कार न्हणून द्विगुणित उत्साहाने बाणदृष्ि
झाळा तो पाहून त्याच्या दुःखी भरातेच्या बक्ष टिकाव न धरू शकल्यामुळे मागे
डोळ्याचें पारणें फिरले. अुवानें नगरांत प्रवेश केळ्या. त्या
अडे उत्तानपाद इद होत गोळा तसतसें त्यावेळीं मनस्वी आनंद शाळा. परव
स्वाचें मन भुबाळा राज्य देऊन बानपस्थाअम बेळीं समुद्राचा आवाज होतो. तसा नबाब
आहे. बांनीं तुझ्या भावाचा बघ केळा ही
कल्पना चुकीची आहे. बिबिळिसित असें आज्ञेने आम्ही आहहे आहो. तुया अ.
असतें तेंच घडलें आहे. त आतां मनद्यांत स्थान देण्याचे ठरले आहे. तें तुझ्या पूर्वजा-
करून धरी पर्त जावेंस यांतच सर्वाचे पैकीं किंवा समतपौपिकी एकात देखीळ.
दित आहे." ढामळें नादीं. तेथून स्थ, प्रह व अवे
आम्माणें भुब कुषेराशीं तरूय करून नक्षत्र मंडळ तुला प्रदक्षिना घालीत भसलेळे:
परी परतळा, थील हजार बवे राज्यकरून चु दिसेठ,'"
त्यानें यानपस्थ भाभमांत प्रत्रेश केळा. बदि तें ऐन बु बिमानांत बसला ब
काश्नमी' गंदाकिनीच्या काठी जावम बांधून म्हणाळा-* मी आपल्या आईला या दुल्श-
तो राषट॑' छागळा. तेर्थे तोसमाधिस्थ असतां सागरांत खेटून कसा काय नार्क £* भ
आकाकांतून एक दिल्य विमान उतरे. बिप्यूच्या वू्तांनीं तयाहा आकार्शा-
तें विमान धुवाला घेऊन जाण्यासाठी विष्यूनें तून एक दिज्य विमान उतरतांना दाखवून
पाठविलें होतें. विष्णूचे नीरझरीर्थारी दूत ₹ तून त्यांची आई “वर्गलोकी चात भसहिकी
नैद ब सुने घेऊन भाळे होते. दाखबिडी.. हें रृश्य पाहून त्याच्या मनाचे
छुकानें त्यांना नमल्फार केळा. ते ध्लुवाळा समाषान झालें आणि तो त्या रिक्सागासून
म्हणाले.“ तू पांच वर्षांचा होतास तेब्दां बिष्णुनॅ नेभून दिलेल्या स्थानी धवमंदळांत
तू.तपश्चर्या केली होतीस. त्यावेळीं तुळा जाऊन बास करं रागळा,

You might also like