Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 34

प्रस्तावना

इ.स. १६९५ ते १७०७ या काळात इंग्रजांनी आपला व्यापार संपुर्ण हिंदुस्थानात पसरवला. १७०७ पासून भारताच्या राजकारणात
लक्ष देण्यास सुरुवात के ली आणि १७५७ ते १८५६ या काळात आपली राजकीय सत्ता मजबूत के ल्याचे दिसुन येते. ज्यावेळी
इंग्रजांचे भारतीयांवर प्रचंड अत्याचार वाढत गेले त्यावेळी झोपी गेलेले भारतीय जागे होऊ लागले, त्यांच्यात पारतंत्र्याची जाणीव होऊ
लागली, इंग्रजांचे उच्चाटन करण्याची ओढ त्यांना लागली त्यातूनच १८५७ मध्ये सशस्त्र उठावाचा भडका उडाला.

इ.स. १८५६ मध्ये लॉर्ड डलहौसीच्या जागी लॉर्ड बॅग म्हणून नेमणूक झाली. लॉर्ड विद्वान असूनही त्याच्या गुणांना हिंदुस्थानात नाव
मिळाला नाही. कारण त्याच्याच काळात १८५७ चा उठाव घडला हा उठाव मोडू न काढू न इंग्रज साम्राज्य नाशापासून वाचविण्याची
जबाबदारी त्याच्यावर येवून पडली. खरे पाहता या उठावाला तो जबाबदार नव्हता. त्याच्या अगोदरच्या डलहौसीने राबविलेले
आक्रमक धोरण या उठावाला कारणीभूत ठरले होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास आग लावून डलहौसी गेला व ती विझवण्याचे
काम कॅ नींगला करावे लागले.

१८५७ च्या क्रांतीची तुलना काही लेखक अमेरिकन व फ्रें च राज्यक्रांती करतात. काही काळ का होईना ब्रिटिश साम्राज्याला प्रचंड
धक्का दिला. भारतातील पोटपोटे संस्थानिक पंजाबचे शीख व नेपाळच्या रांजरांना साथ दिली असती तर भारतातून ब्रिटिश उखडले
गेले असते. परंतु ददैवाने तसे घडू शकले नाही. अनेक वर्षापासन भारतीयांच्या मनात इंग्रजांविरुद्ध दाटलेला असंतोष या उठावाच्या
रूपाने बाहेर पडला. कोणी काहीही म्हणो पण पारतंत्र्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा हा भारतीयांचा प्रयत्न अद्वितीय होता.

१८५७ चा उठाव

उठावाचे स्वरुप -
ब्रिटीशांनी भारतात प्रवेश के ल्यापासून ते संपुर्ण भारतात सत्ताधिश होईपर्यंत भारतीगांवर अत्याचार के ला नाही असे म्हणणे चुकीचे
ठोल. १८५७ च्या उठावाच्या अगोदरही भारतात विविध ठिकाणी लहान मोठे उठाव घडत होते. इ.स. १८०६ मध्ये मद्रासच्या
ब्रिटीश सेनापतीने हिंदु सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून १८२४ मध्ये पहिल्या ब्रह्मी बुद्धाच्या वेळी या सैनिकांनी
ब्रह्मदेशात समुद्रामार्गे जाण्यास नकार दिला त्यामुळे अनेकांना फाशी देण्यात आली. दुसऱ्या बाजीरावना कारभारी त्र्यंबकजी डेंगळे
याने इंग्रजांविरुद्ध खान देशातील धुळे, जळगाव, अहमदनगर, नाशिक, डांग या प्रदेशातील भिल्ल लोकांना संघटित करुन मोठा संघर्ष
उभारला पण इंग्रजांनी १८३१ पर्यंत तो दडपून टाकला.

1
उमाजी नाईक या क्रांतीकारकाने इंग्रजांच्याविरुद्ध व इंग्रजांना पाठिंबा देणाऱ्या जमिनदार व संस्थानिकांविरुद्ध बंड पुकारले. रामोशी व
भिल्लांना त्याने हाताशी धरले. पुढे सातारा, सोलापुर, सांगली या जिल्ह्यात धुमाकु ळ घातला. झग्रजानी १८३१ मध्ये त्याला फासावर
चढविले.

इ.स. १८३९ मध्ये ठाणे जिल्ह्यातील कोळी व आदिवासी लोकांनी इंग्रजांविरुद्ध उठाव के ला, १८४० मध्ये सातारचे छत्रपती
प्रतापसिंह महाराजांनी कन्हाडच्या धारगाव पवारांच्या मदतीने उठाव के ला, १८४१ मध्ये कोल्हापूरच्या गडकऱ्यांनी उठाद के ले होते.
असे अनेक उठाव १८५७ च्या पुर्वी इंग्रजाविरुद्ध होत होते. हे उठाव देशव्यापी नसले तरी असंतोषाची पार्श्वभुमी निर्माण करणारे
नक्कीच होते म्हणूनच ते महत्त्वाचे ठरतात.

१८५७ च्या उठावाला कोणते स्वरूप द्यावे याबद्दल अनेक इतिहासकारांमध्ये मतभिन्नता आढळून येते. काहींनी वाला 'शिपायांचे बंड'
तर काहींनी 'स्वातंत्र्ययुद्ध म्हणून त्याचा गौरव के ला. १८५७ ते १९४७ या काळात हे एक बंड होते" असा प्रसार मोठ्या प्रमाणात
झाला कारण भारतावर ब्रिटीशांचेच साम्राज्य असल्यानेत्यांनी अत्यंत हलक्या शब्दांत या उठावाची संभावना के ली. परंतु
स्वातंत्र्यानंतर नवनतीन ऐतिहासिक साधने क कागदपत्रे मिळु लागल्यानंतर या दृोकोनात बदल घडत गेला. वेगवेगळ्या
इतिहासकारांना या उठावाबद्दल कार वाटत होते किं वा त्यांची मते काय होती त्याची थोडक्यात चर्चा येथे आपण करुया.

१) सर जॉन लरेन्स: हे शिपायांचे बंड होते व त्याला कारणीभूत काडतुसे होती.

2)जॉर्ज कॅ म्बेल : हे शिपायांचे खंड होते. ते सुद्धा बंगाल आर्मीतील हिंदु शिपायाचे खंड होते. कामगरांचा संघ त्यातलाच हा लष्करी
प्रकार होता.

३) किशोरचंद्र मित्रा: हे बंड मुलतः लमंडाव्या रूपाने आहे. हे लाख शिपायांचे हे बंश आहे. जनतेच्यासहभागाचा त्याच्याशी संबंध
नाही.

(४) डॉ. आर. सी. मुजूमदार: ९८५७ से बंड राष्ट्रीय चळबळ मुळीच नव्हती. अडाचे नेते हे हिंदी राष्ट्रीय भावनेने प्रेत झालेले नव्हते.
५) थॉमसन व गॅरेट : गा बंडास लष्करी बंड किं वा स्थान भ्रष्ट झालेल्या संस्थानिक नी, जग्निदारांनी आपती गेलेली मालमत्ता पुन्हा
संपादन करण्य साठी के लेला प्रयत्न असे संबोधता येईल.

वरीलप्रमाणे अनेकांनी या उठावाला बंडाचेच स्वरूप दिलेले असले, तरी हे एक स्वातंत्र्ययुद्ध होते असे सगणारे इतेहालकरही कमी
नाहीत. १८५७ च्या उठावाला 'स्वातंत्रयुद्ध असे अभिमानाने सांगायचे. सर्वात मोठे धाडस ब्रिटीशकाळातच वि. दा. सावरकर यांनी
के ले. १९०७ मध्ये इंग्लंडमध्ये असताना १९८५७ स्वतंत्र ग्रंथ लेहून त्यात इ.स. १८५७ ता भारतीयांचा पहिला सशस्त्र

2
राष्ट्रीयस्वातंत्र्यसंग्राम झाला असे स्पष्ट मत त्यात मांडले. त्यांच्याप्रमाणे अनेक इतिहासकारांनी या उठावाना स्वातंत्र्यपुरः संबोधण्यास
सुरवात के ली.

6)संतोषकु मार रे : हिंदु आणि मुसलमानांनी घडवून आणलेली ही क्रांती होती. या क्रांतीचा प्रसार झपाट्यानेझाला आणि तिने
जनतेच्या बंडाचे व स्वातंत्र्ययुद्धाचे स्वरूप धारण के ले.

७) अशोक मेहता :१८५७ चे बंड यांच्या बंडाहून अधिक होते. अनेक नष्ट होत जाणाऱ्या शक्तींना वाट मोकळी करून देणाच्या
सामाजिक ज्वालामुखीचा तो स्फोट होता.

८) डॉ. एन्. एन्. सेन :धर्मपुर म्हणून सुरुवात झालेल्या या घटनेने शेवटी स्वातंत्र्ययुद्ध स्वरुप धारण के ले. मंडावाल्यांना परकिय
सत्ता उलथून टाकायची होती व मोगल बादशाहीच्या नेतृ चाखाली जुना जमाना परत आणावयाचा होता. याविषयी शंका असण्याचे
कारण नाही.

९) पंडीत जवाहरलाल नेहरू :के वळ सैनिकांडेच बंड नव्हते. भारतात त्याचा फै लाब अतिशर झपाटयानेझाला. थोड्याच काळात
त्याने लोकयुद्धाचे या राष्ट्रीय स्वातंय बुद्धाचे स्वरूप धारण के ले.

१०) इंग्लंडचा पंतप्रधान राईली: हा एक महान संगम होता के वळ काडतुत प्रकरणातुन अशा महान जन्म होऊ शकणार नाही.

वरील विधाने बाचल्यास मिटीशांच्या लेखनाचा प्रभाव असणाऱ्या लेखकांनी किं वा तत्कालीन पुराव्यावर आधारित
असलेल्या इतिहासकारांनी हे स्वातंत्र्ययुद्ध नव्हतेच असे गत मांडले. त्यांच्या मते १८५७ ला भारतात राहुबाचा उदय झालेलच
नव्हता. या उठावातील नानासाहेब पेशवे, बहादू शहा, राणी लक्ष्मीबाई असे सर्व नेते स्वार्थासाठी लढले. त्यांच्या स्वातंत्र्यसारखा उच्च
ध्येयवाद नव्हता. परंतु हे आक्षेप म्हणजे अर्धसत्य होते कारण मलात ब्रिटीशांनी जे प्रचंड अत्याचार चालवले होते ते साहत
होण्यापलीकडे जाऊन राष्ट्रवादाचा उत्य झालेलाच नव्हता. त्या उठावांतील नानासाहेब पेशवे, बहादूरशहा, राणी लक्ष्मीबाई असे सर्व
नेते स्वार्थासाठी लढले, त्यांचरात स्वातंत्र्यासारखा उच्च ध्येयवाद नव्हता. परंतु हे आक्षेप म्हगजे अर्धसत्य होते कारण भारतात
ब्रिटीशांनी जे प्रचंड अत्याचार चालवले होते ते सहन होण्यापलीकडे जाऊन राष्ट्रवादी वृर्त उफाळून आली. डॉ. आंबेडकरांच्या अनुसार
माणसाला गुलामगिरीची जाणीव झालेली होती म्हणून सर्व जाती धर्म, प्रांत यांनी आपले भेदभाव दूम या युद्धात भाग घेतला हणूनच ते
राष्ट्रीय युद्ध होते. याबद्दल दुमत असल्याचे कारण नाही. उठावाच्या काळातील गवर्नर जनरल कॅ नॉग व इतर लष्करी अधिकारी यांचा
इंग्लंडमधील पत्र व्यवहार पाहिला तर हे बंडनमून स्वातंत्र्ययुद्ध होते हे स्पष्ट दिसून येते.

3
१८५७ च्या उठावाच्या स्वरूपाविषयी इतिहासात वेगवेगळे विचार प्रवाह आहेत. काहींच्या मते, हे इंग्रजांच्या विरोधात के लेले
लष्कराचे बंड आहे. हा विचार इंग्रजी व इंग्रज धार्जिण्या इतिहासकारांनी माडला आहे. काही जणांना हा उठाव महान राष्ट्रीय उठाव
वाटतो. काहींना तो हिंदी स्वातंत्र्ययुध्द वाटतो. तर काहींना हिंदू-मुसलमानांचा कट वाटतो. उठावा संबंधातील मतभिन्नता विचारात
घेऊन उठावाचे वास्तव स्वरूप काय होते? हे शोधून काढणे जिकीरीचे काम आहे. १८५७ चा उठाव म्हणजे स्वातंत्र्ययुध्द होते असे
विचार व्यक्त करणाऱ्या विचारवंता मध्ये आणि इतिकासकारात प्रामुख्याने खालील व्यक्तींचा समावेश होतो.

“ १८५७ चा उठाव हे भारतीय स्वातंत्र्य युद्ध होते."


१) संतोषकु मार रे :
१८५७ चा उठाव म्हणजे लष्करी, सरंजामी अथवा धार्मिक उद्रेक याहून निश्चितपणे अधिक काहीतरी होतो. हिंदू आणि मुसलमान
यांची घडवून आणलेली क्रांती होती. या क्रांतीचा प्रसार झपाट्याने झाला आणि तिने जनतेच्या बंडाचे आणि स्वातंत्र्ययुध्दाचे स्वरूप
धारण के ले. खात्रीनेच हा उठाव म्हणजे के वळ शिपायांचे बंड नव्हता तर तो प्रजेचा उठाव होता. जर तो शिपायांचे बंड असता अथवा
मूठभर लोकांचा उठाव असता तर त्यास युरोपातील इटालियन आणि फें च लोकांची सहानुभूती व सदिच्छा मिळाली नसती.
फ्रांन्समध्ये हिंदी उठावाचे "God's Judgement Upon English Rule in India" असे वर्णन के ले गेले.
२ ) कर्नल मॉनसन : १८५७ च्या बंडाविरुध्दच्या लष्करी मोहिमेत भाग घेणारा इंग्रज अधिकारी म्हणतो. “त्या वेळच्या परिस्थितीने
मला हे दाखवून दिले आहे की, हिंदी समाजात दुष्ट व द्वेषजनक वना निर्माण करणारी अनेकविध कारणे होती. ही भावना वैयक्तिक
नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती. "
३) स्वातंत्र्यवीर वि. वा. सावरकर :
आपल्या अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर या सुप्रसिध्द ग्रंथात स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, “१८५७ च्या क्रांतीची प्रमुख कारणे
असलेली दिव्य तत्त्वे म्हणजे स्वधर्म व स्वराज्य ही होत. आपल्या प्राणप्रिय धर्मावर हल्ला झालेला आहे, असे यथार्थ रीतीने दिसू
लागताच स्वधर्मरक्षणार्थं जी दीन दीन ही गर्जना सुरु झाली, त्या गर्जनेत व आपले निसर्गदत्त स्वातंत्र्य कपटीपणाने हिरावून घेऊन
आपल्या पायात गुलामगिरीच्या शृंखला घातल्या गेल्या हे पहाताच स्वराज्यसंपादनेच्या पवित्र इच्छेने त्या दास्यशृंखलेवर के लेल्या
प्रचंड आघातात त्या क्रांतीचे मूळ आहे." हा उठाव म्हणजे हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक व राजकीय स्वातंत्र्यासाठी के लेले
क्रांतीयुध्द असे मत सावरकरांनी मांडले आहे.
४) अशोक मेहता :
The Great Rebellion' या पुस्तकात अशोक मेहता म्हणतात, “१८५७ चे बंड हे शिपायांच्या बंडाहून अधिक होते. अनेक
हासास जाणाऱ्या शक्तींना वाट मोकळी करून देणाऱ्या सामाजिक ज्वालामुखीचा तो स्फोट होता." मेहतांच्या मते, "शिपायांना
मायुभूमीच्या पारतंत्र्याची सतत जाणीव होती. शिपायांशिवाय लक्षावधी लोकांनी या बंडात भाग घेतला. शिपायांइतकीच प्रजाजनांची
या बंडात हत्या झाली, काही ठिकाणी या बंडास जनतेचा पाठिंबा मिळाला. जे इंग्रजांच्या बाजूने गेले त्यांच्यावर हिंदी जनतेने
सामाजिक बहिष्कार टाकला, इत्यादी अनेक घटना हे बंड मर्यादित प्रमाणावर का होईना पण राष्ट्रीय उठावाच्या स्वरूपाचे होते, हे
सिध्द करतात. "

4
५) डॉ. एस्. एन्. सेन. :
धर्मयुध्द म्हणून सुरुवात झालेल्या घटनेने शेवटी स्वातंत्र्ययुध्दाचे स्वरूप धारण के ले. बंडवाल्यंना परकीय सत्ता उलथून टाकावयाची
होती व मोगल बादशाहाच्या नेतृत्वाखाली जुना जमाना परत आणावायाचा होता. या विषयी शंका असण्याचे कारण नाही.
आजकालच्या हिंदी अभ्यासकांना हे बंड म्हणजे परकीय वर्चस्वाविरुध्द के लेला उठाव वाटतो. जरी या उठावास सर्वच पाठिंबा मिळू
शकला नाही, तरी देशाच्या काही भागातील सामान्य जनतेची सहानुभूती या उठावास होती. औधच्या नबाबी राज्यात जनतेने जो
उठाव के ला तो फारसा राष्ट्रीय स्वरुपाचा होता असे म्हणत असतानाच डॉ. सेन म्हणतात की, राष्ट्रीय हा शब्द फार मर्यादित अर्थाने
वापरला पाहिजे. कारण हिंदी राष्ट्रवादाची कल्पना अद्याप गर्भावस्थेत होती.

६) इतिहासकार आऊट्रम :
इतिहासकार आऊट्रम हा या क्रांतीला फक्त शिपायांचे बंड म्हणत नाही. काडतूसांच्या घटनेनंतर या उठावाला पूर्णपणे संगठित
स्वरुपाची क्रांती होय असे आऊट्रम यास म्हणावयाचे आहे.

१८५७ च्या उठावात सैनिकांव्यतिरिक्त लाखो भारतीयांनी भाग घेतला होता. या स्वातंत्र्य युध्दात जितके सैनिक मरण पावले
तितक्या नागरिकांनी देखील आत्मबलिदान के लेले आहे. हे क्रांतीकारक देशभक्त या लढयात आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी
सहभागी झाले होत, कष्ट दूर करण्यासाठी नव्हे. यावरून हा उठाव म्हणजे शिपायांचे बंड नव्हे तर स्वातंत्र्ययुध्द होय हे स्पष्ट दिसत
आहे. ज्या गतीने हे स्वातंत्र्ययुध्द पसरले यावरून हे स्पष्ट होते की, यास जनतेचे प्रबळ समर्थन होते. अनेक ठिकाणी नागरिकांनी
सैनिकांना पूर्ण सहाय्य दिलेले आढळून येते. ज्या लोकांनी इंग्रजांची बाजू घेतली त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला
होता. जनरल हॅवलॉक यास आपल्या सैनिकांना नदी पार करण्यासाठी नौका ही उपलब्ध झाल्या नाहीत ब नाविक ही मिळाले नाहीत
हे ऐतिहासिक सत्य दृष्टीआड करुन चालणार नाही. कानपूर येथे इंग्रजांनी मजूरांकडू न काम करून घेण्यासाठी दबाव टाकला म्हणून
मजूर रात्रीच पळून गेले. अनेक ठिकाणी सर्व श्रेणीच्या भारतीयांनी इंग्रजांपासून दूर राहण्याचा प्रयत्न के ला. हा उठाव राष्ट्रीय स्वरुपाचा
होता हे स्पष्ट करण्यासाठी महत्त्वाचे प्रमाण असे सांगता येईल की यात हिंदू मुसलमान दोघांनी सांप्रदायिक एकतेच्या भावनेने खांद्याला
खांदा लावून सहकार्य के लेले आढळते. मोगल बादशहाने हिंदूना खुश करण्यासाठी संपूर्ण देशात गोहत्या बंदी के ली. त्याने
राजपुतान्यातील राजांना पाठविलेला पत्रात लिहीले आहे की, कोणत्याही मुल्यावर भारतातून इंग्रजांना निघतांना पाहणे ही माझी
हार्दिक इच्छा आहे. संपूर्ण भारतवर्ष स्वातंत्र व्हावा ही देखील माझी प्रबळ आकांक्षा आहे. इंग्रजांना भारतातून हाकलून लावले की, मग
मला राज्य करण्याची कोणतीच अभिलाषा नाही. जर आपण सारे शत्रूला देशाबाहेर घालविण्यास आपल्या तलवारी म्यानाबाहेर
काढण्यास तयार असाल तर मी देखील आपल्या राज्यशक्तीला व अधिकारांना निवडक भारतीय राजांना सोपविण्यास तयार आहे.
वरील मोगल सम्राटाने लिहीलेल्या पत्रावरुन हे स्पष्ट होते की, १८५७ चा उठाव म्हणजे भारतीयांचे स्वातंत्र्ययुध्द होते. हिंदू राजांनी
देखील बादशाहच्या या विनंतीचा स्विकार के ला व इंग्रजांच्या विरोधात शस्त्र उपसले.

5
१८५७ चा उठाव शिपायांचे बंड होते ?
१८५७ चा उठाव हा शिपायांचे बंड होते असे म्हणणाऱ्या इतिहासकारांचा व अभ्यासकांचा गट मोठा आहे. या गटात प्रामुख्याने
खालील इतिहासकारांचा व विचारवंतांचा समावेश होतो.

१) सर जॉन लॉरेन्स: बंड सुरु झाले त्यावेळी पंजाब प्रांताचा कारभार पहाणारा सर जॉन लॉरेन्स म्हणतो, बंडाचे खरे मूळ लष्करातच
होते. त्याचे मूळ कारण काडतूस प्रकरण होय.

२) सर जॉन सिली : हे बंड म्हणजे संपूर्णत देशभिमानरहित स्वार्थी शिपायांचे बंड होते. त्यास एल्देशीय नेतृत्व अथवा जनतेचा
पाठिंबा नव्हता.

3) जनरल कॅ म्पबेल : प्रत्यक्ष ज्याने बंड मोडण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली तो जनरल कॅ म्पबेल म्हणतो, हे निर्भेळ शिपायांचे बंड
होते. ते सुध्दा बंगाल लष्करातील शिपायांचे बंड होते. कामगारानी संप करावा त्यात लाच हा लष्करी प्रकार समजावा लागतो.
शिपायांचे वेळोवेळी लाड पुरविले गेल्यामुळे ते शेफारले गेले होते. त्यात चरबीदार काडतुसाची भर पडली. बडाची तयारी गुप्तपणे झाली
ही समजूत चकीची आहे. शिपायांना खरोखरच बंड करावयाचे नव्हते, तर आपले मनोगत पूर्ण करून घ्यावयाचे होते.

४) किशोरचंद्र मित्रा : त्या काळातील बंगाली विचारवंत होते. त्यांनी १८५८ साली काढलेले उद्गार, "हे बंड मुलतः लष्करी बंडाच्या
स्वरुपाचे आहे. एक लाख शिपायांचे हे बंड आहे. जनतेच्या सहभागाचा त्याच्याशी संबंध नाही."

५) सुभाषचंद्र मुखोपाध्याय : हरिचंद्र मुखर्जी व सर सय्यद अहमद या विचारवंतानी अशीच मते मांडली आहे. ते म्हणतात, “१९ व्या
शतकाच्या शेवट पर्यंत इंग्रजी शिक्षण घेतलेल्या हिंदी नेत्यांत व विचारवंतात १८५७ च्या उठावाबद्दल अशीच भावना हाती. "

६) प्रसिध्व इतिहासकार थॉमसन व गॅरेट या इतिहासकारांच्या मते, "या बंडास लष्करी बंड अथवा स्थानभ्रष्ट झालेल्या संस्थानिकांनी
व जमिनदारांनी आपली गेलेली मालमत्ता व हक्क पुन्हा संपादन करण्यासाठी के लेला प्रयत्न, मोगल बादशाहीची पुनर्स्थापना करण्याचा
प्रयत्न अथवा रयतांचे युध्द अशा अनेक नावानी संबोधिता येईल. पण त्याकडे कशाही दृष्टीने पाहिले तरी ते स्थानिक, मर्यादित व
असंघटित होते. मध्ययुगातील एखाद्या यादवी युध्दाप्रमाणे अथवा बंगाल प्रांतातील अगदी प्रारंभाच्या मोहीमेप्रमाणे वाटते. पण १८५७
च्या उन्हाळ्यातील चार महिन्यात मात्र अशी भीती वाटत होती हे बंड खरोखरच स्वातंत्र्ययुध्द बनते की काय तसे झाले असते, तर
इंग्रजांना हिंदुस्थान पुन्हा जिंकणे अशक्य होऊन बसले असते.

७) पी. ई. रॉबर्टस या इंग्रज इतिहासकराच्या मते, सर्वसाधारणपणे सर जॉन लॉरेन्सच्या दृष्टीकोन सत्याच्या जवळ जाणारा आहे.
आपण हे गृहीत धरावयात हरकत नाही की हा उठाव मुलतः लष्करी स्वरुपाचा होता, पण जेव्हा हिंदुस्थानात बराच राजकीय व

6
सामाजिक असंतोष होता, तेव्हा तो घडू न आला. या बंडाच्या योगाने स्वार्थी उदिष्टांची परिपूर्ती करू इच्छिणारे अनेक हितसंबंधी लोक
या बंडात सामील झाले होते.

८) प्रसिध्व हिवी इतिहासकार डॉ. आर. सी. मुजुमदार यांच्या मते १८५७ चे बंड ही राष्ट्रीय चळवळ मुळीच नव्हती. बंडाचे नेते
राष्ट्रीय भावनेने प्रेरित झालेले नव्हते, बहादूशहाने शिपायांना मनः पूर्वक सहकार्य के ले नाही. झाशीची राणी बंडाच्या प्रारंभी त्यात
सहभागी झाली नाही. पण इंग्रजांनी तिच्यावर आरोप ठेवल्यावर ती त्यात सामील झाली.

९) प्रसिध्व हिदी इतिहासकार डॉ. ईश्वरीप्रसाद यांच्यामते या उठावात ग्रामीण व शहरी जनतेत सारख्याच प्रमाणात देशभक्तीचा उद्रेक
झालेला दिसतो. अनेक ठिकाणी भारतीय स्त्रियांनी पुरुषवेष धारण करून आपल्या ध्येयासाठी लढा दिला. तत्कालीन पुरावा असे
सांगतो की, सन १८५७-५८ च्या घटना म्हणजे शिपायांच्या बंडाहून अधिक होत्या पण ते स्वातंत्र्ययुध्द होते का ? स्वातंत्र्य संपादन
करणे, हे तर या बंडाचे उदिदष्ट होते पण हिंदुस्थानचा बराच मोठा प्रदेश तटस्थपणे शांत राहीला अगर इंग्रजांना सहाय्यक झाला हा
संघर्ष म्हणजे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे युध्द या विधानास मारक ठरते, तेव्हा या बंडाचे वर्णन कं पनीची राजवट नष्ट करण्याचे व
परकीय जोखडापासून स्वातंत्र्य मिळण्याचे उद्दिष्ट असलेले उत्तरेकडील बंड असेच करणे योग्य होईल.
१८५७ चा उठाव हे शिपायांचे बंड होते या समर्थनासाठी या गटाने अनेक मुद्दे उपस्थित के लेले आहेत. पेशवा नानासाहेबांचा
वकील अझीमुल्लाखान आणि छत्रपतींचे वकील रंगो बापूजी यांनी कटाची सिध्दता के ली असा पुरावा मिळत नाही. इतर देशाकडू नही
बंडवाल्यांना मदत मिळाल्याचे दिसत नाही उलट काही हिंदी लोकांनी इंग्रज लष्कराला मदत करून बंडवाल्यांना इंग्रजांच्या स्वाधीन
के ले अथवा ठार मारले. शिवाय कोणत्याही राष्ट्रीय युध्दात राष्ट्रीय पुढान्यांची आवश्यकता असते असा एकही पुढारी अस्तिवात नव्हता.
नियोजनाचा अभाव होता. बहादूरशहाचे राज्य गेले. नानासाहेब पेशवे यांचे वर्षासन बंद झाल्यानंतर त्यांना गतवैभव प्राप्त करण्याची
इच्छा निर्माण झाली. अनेकांच्या पदव्या व किताब काढू न घेतले. १८५७ च्या महान उठावाचे तळाशी असणारे सत्य या दोन
आत्यंतिक टोकांच्या मतांच्या मध्यभागी आहे. हा उठाव म्हणजे निव्वळ शिपायांचे बंड असे म्हणणे शंभर टक्के खरे नाही व हा उठाव
म्हणजे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा राष्ट्रीय लढा होता हे म्हणणेही शंभर टक्के बरोबर नाही.

शिपायांशिवाय हिंदी समाजातील संस्थानिकांनी, जमीनदारांनी त्यांच्या आश्रयाखाली असणाऱ्या लक्षावधी जनतेने या
उठावात सहभाग घेतला होता. काडतुसे तोंडाने तोडण्याची सक्ती गव्हर्नर जनरलने रद्द के ली तरी शिपाई शांत राहिले नाहीत
औधराज्यातील सामान्य प्रजेवर काही काडतुसे तोंडाने तोडण्याची सक्ती सरकाने के ली नव्हती मग ती बंडात सामील का झाले ? हिंदू
व मुसलमान यांच्यात हेवेदावे असले तरी ते उठावात खांद्याला खांदा लावून लढताना दिसतात. तसेच हा उठाव म्हणजे के वळ
शिपायांचे बंड असता तरी पुढे उठाव मोडल्यानंतर राणीच्या जाहीरनाम्यात हिंदुस्थानातील सर्व जनतेला शांत करण्याची व तिला
अनेक प्रकारची आश्वासने देण्याची इंग्रजाना गरज नव्हती. सारांश हे निव्वळ शिपायांचे बड नव्हते पण त्यात समाजातील अनेकांनी
सहभाग घेतला हे कबूल करावे लागेल.

7
पण जेव्हा आपण या उठावास स्वातंत्र्ययुध्द, राष्ट्रीय युध्द अशी विशेषणे जोडतो त्यावेळी हे शब्द जपून वापरले पाहिजेत. या
उठावातील बंडवाल्यांना इंग्रजी अंमल नष्ट करावयाचा होता व आपली राज्ये पुन्हा स्वतंत्र करावयाची होती हे निर्विवाद सत्य आहे.
एवढ्याच अर्थाने या उठावास स्वातंत्र्ययुध्द म्हणता येईल. पण ज्या अर्थाने २० व्या शतकात हिंदी स्वातंत्र्य म्हणजे अखिल हिंदी
समाजाचे स्वातंत्र्य ही कल्पना विकसित झाली त्या अर्थाने स्वातंत्र्य १८५७ च्या उठावात दिसत नाही. बंडवाले विजयी झाले असते
तर बहादूरशहा, नानासाहेब, झाशीची राणी, बेगम हजरत महल यांची राज्ये पुन्हा स्थापन झाली असती, कदाचित इंग्रजांशी एकनिष्ठ
राहिलेल्या राजांशी त्यांनी युध्द सुरु के ले असते, हिंदी राजे एकमेकांत यादवी लढाया खेळत बसले असते, असे होणे स्वाभाविक होते.
ज्या अर्थाने अमेरिकन वसाहतवाल्यांनी आपल्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात व फ्रें चानी आपल्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यात
स्वातंत्र्य हा शब्द योजला होता त्या शब्दाच्या अर्थाची व्यापकता बंडवालांच्या नेत्यांना लक्षात येणे कठीण होते. मेईजी क्रांतीनंतर
ज्याप्रमाणे जपानी सरदारांनी आपले सर्व सरंजामी हक्क राष्ट्राच्या चरणी अर्पण करुन स्वतः सामान्य नागरिकांचे स्थान स्विकारले व
स्वयंभू क्रांती करून राष्ट्र आधुनिक बनवले तसे हिंदी नेते दाखविणार होते का? तशी कांही योजना, तसा कांही विचार या काळात
मांडला गेला होता का? हा सरंजामी नेत्यांनी सरंजामी हिंदी समाजाचे नेतृत्व स्विकारून के लेला सरंजामी उठाव होता असे म्हटल्यास
वावगे होणार नाही. राष्ट्रीय या शब्दातील अर्थबदलही असेच म्हणता येईल. हिंदूस्थानचे राष्ट्रीयत्त्व यावेळी समाजाच्या गर्भात होते.
त्याचा जन्म व्हायचा होता. या संदर्भात पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात, हिंदुस्थानच्या जनतेला एकत्वाने बांधणाऱ्या राष्ट्रीय
भावनेचा त्याकाळी अभाव होता, अर्वाचिन पध्दतीचे राष्ट्रीयत्व अजून जन्माला यायचे होते. राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा उदय व विकास ही
नंतरच्या काळातील घटना आहे. या राष्ट्रवादाच्या विकासाला अनेक आधुनिक हिंदी नेत्यांचा व विचारवंत यांचा हातभार लागलेला
आहे, तेव्हा उठाव असे कसे म्हणता येईल. सारांश राष्ट्रवाद, स्वातंत्र्य या आधुनिक कल्पनांचा शोध १८५७ च्या उठावात घेणे
इतिहासाला धरून होणार नाही. तसे के ले तर आपण आपणाला आवडणान्या कल्पना इतिहासाच्या माथ्यावर मारतो असा त्याचा अर्थ
होईल.

8
प्रकरण
दुसरे

1857 च्या उठावाची कारणे


१८५७ च्या उठावाला काम प्रकरणाने सुरुवात झाली पण या उठावाचे तेच एकमेव कारण नव्हते. फक्त एकाच प्रकरणाने संपूर्ण राष्ट्रात
उठाव होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे जंगलात वगवा पसरविण्यासाठी एक ठिणगोशी पुरेशी असते त्याचप्रमाणे काडतुस प्रकरणाने
ठिणगीचे काम के ले. परंतु वणवा पेटण्यासाठी भयंकर उष्णतेची गरज असते आणि ही उष्णता संपूर्ण भारतात इंग्रजांच्या अत्याचारी
राजवटीमुळे मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती अनेक वर्षापासून हा असंतोषाचा साठा वाढत चालला होता. एवढ मोठा असंतोव
कोणकोणत्या कारणांमुळेनिर्माण झाला यात्री सविस्तर चर्चा करणे महत्त्वाचे ठरेल.

शास्त्रीय कारणे :

9
१) ईस्ट इंडीया कं पन चे धोरण: ईस्ट इंडीया कं पनीने सुरुवातीला फक्त व्याप राकडे लक्ष दिले होते परंतु १७०७ नंतर भारताच्या
दुर्बळ राजकीय स्थितीचे अवलोकन करून त्यांनी आपले व्यापारी धोरण बदलले. प्लासीच्या व वक्सारच्या युद्धानंतर बंगालमध्ये इंग्रजी
भत्ता स्थापन के ली. आपल्या वखारीभोवती मजबूत तटबंदी उभारून सशस्त्र फौजा ठेव न्या. भारतीय राजे व नवाबांच्या अंतर्गत
संघर्षात भाग घेतला व हळूहळू फन्त व्यापारी संस्था असलेल्या कं पनीचे रूपांतर एका राजकीय संस्थेत के ले. कं पनीने फ्रे वांना
नामोहरम के ल्यानंतर तिच्या अनियंत्रीतपणात अधिकच वाढ झाली. लॉर्ड भेटींगसारखे अपवादात्मक गवार्नर वगळल्यास इतर गव्हरांनी
निती अनेतीचा विचार न करता साम्राज्य वाढीकडेच लक्ष दिले. लॉर्ड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण करून बंगालच्या जनतेवर
अनन्वीत अत्याचार के ले. लॉर्ड कॉर्नवॉलीसने कायमधारा पद्धत सुरू करून शेतकन्यांना देशेपढीला लावले. लॉर्ड हेस्टी जने मराठा
सचेला नामशेष के ले. कं पनीच्या आक्रमक व अत्याचारी धोरणामुळे भारतातील शेतकरी, जमिनदार, मजूर, कामगार हवालदिल झाले.
त्यातून कं पनी विद्धवा असंतोष वाढतच गेला.

२) लॉर्ड वेलस्ली व तैनाती फौज : ईस्ट इंडीया कं पनीच्या गव्हर्नर जनरलापैकी भारतीय सत्ताधिश चे स्वातंत्र्य नष्ट करणारा गवर्नर
म्हणून वेलस्लीचे नाव घेतले जाते. बेल ली हा प्रखर साम्राज्यवादी होता त्याने अनेक मार्गाचा अवलंब कं पनीचा अन्यविस्तार के ला.
तैराती फौजा निर्माण करून भारतीय संस्थानिकांना ती फौज राज्याच्या संरक्षणासाठी ठेवण्याचे सत्ती के ली व त्या फौजांचा खर्चही
संस्थानिकांनी रोख रकमेत किं वा एखादा प्रदेश तोडू न द्यावा असे नियम बनवले. तैनाती फौज स्वीकारणाच्या संस्थानिकांचे स्वातंत्र्य
नष्ट होत गेले. त्यांना राज्याच्या संरक्षणाची चिंत न राहोल्यामुळे ते सैनी दिलासी बनले, मोठ्या प्रमाणात भारतीय सैन्य नोकरीतून
काढू न टाकले हे बेकार सेनेक पाल्यांना जाऊन मिळाले व दरोडेखोर बनले. वेलस्सीला भारतीयांचे काय नुकसान होत यामद्दल
सोयरसुतक नव्हते. त्याने तैनाती फौजेचा पास आवळून निजाम, अयोध्येचा नवाब, पेशवे, शिंदे, भोसले, होळकर यांचे स्वातंत्र्य नष्ट
के ले. तंजावर, सुरत व कर्नाटकच्या नवबांना सत्तेतून निवृत्त होण्यास भाग पाडले त्याच्या या धोरणामुळे कं पनीचा जरी प्रचंड
राज्यविस्तार झाला असला तरी भारतीयांदर फार वाईट परिणाम झाला.

३) डलहौसीचे संस्थान खालसा धोरण : लॉर्ड बेलस्लीचे राहिलेले अपूर्ण कार्य डलहौसीने पूर्ण के ले. त्यासाठी त्याने वेलस्लीपेक्षाही
आक्रमक धोरण स्वीकारले. त्याच्या कु रसिद्ध संस्थान खालसा घोरणात त्याने जे नियम बनवले ते सर्वस्वी न्यायाच्या विरुद्ध होते.
त्यामध्ये दत्तकविधान नामंजुर करुन दत्तक संस्थानिकांचे संस्थान खालसा करण्याचे जाहीर के ले आणि एक प्रकारे हिंदुच्या दत्तक
घेण्याच्या धार्मिक परंपरेवर गदा आणली. दुसन्या नियमात संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन बंद करून त्यांना देशोधडीला लावण्याचा
कट रचला. ज्या संस्थानिकांचा राज्य कारभार व्यवस्थित चालत नसेल त्याचे संस्थान खालसा करण्याचे जाहीर के ले. असे विविध
नियम लावून त्याने अनैतिकपणे संस्थानिकांचे विलीनीकरण के ले. सत्ताय, जैतापूर, संबळपूर, उदयपूर, नागपूर, झाशी या संस्थानांचा
दत्तकवारस नामंजूर करून ती खालसा के ली. शशी संस्थान खालसा झाल्याने संतापलेल्या लक्ष्मीबाईने 'मेरी झांशी नहीं दूंगी' अशी
गर्जना के ली होती.

10
डलहौसीने अनेक संस्थानिकांच्या पदव्या बहने व पेन्याने त्यांना नागरिकांच्या नेऊन बसविले. दुसऱ्या बाजीरावच्या मृत्युनंतर त्याला
देण्यात येणारे पेनान त्याच्या मुलाला नानासाहेब पेशव्याला काण्यात आल्याने दुखावलेले नान साहब १८५७ या उठ बात समील
झाले. करण्याचा प्रयत्न के ला अव्यवस्थेचे कारण देऊन अयोध्या राज्य खालसा के ले. तैनात फौजेची वसुली करण्यासठी निजामांचा
प्रत काढू न घेतल. डलहसीच्या या आक्रमक व अन्या योरणामुळे हिंदी राजे-रजवाडे हवालदिल बनले. ज्यांची स्थाने व सतने शिल्लक
होती त्यांनाह हे वैभ फार काळ उपभोगता येईल असे वाटेनासे झाले अशातच इंग्रज सेनापती भर चालर्स नेपीटर याने, "माझ्झा हाती
हिंदुस्थानची सार्वभौम सत्ता १२ वर्ष राहीली तर एकही संस्था र नावालाही शिल्लक राहणार नाही. अरे जाहीर के ले त्यामुळे संस्थानिक
व त्याचे प्रजा अधिकच बिधरली व त्याने उठावात भाग घेतला.

(४) इंग्रजांचे प्रशासकीय धोरण: संपूर्ण भारतात आपली सत्ता निर्माण के ल्यानंतर इंग्रजांनी विविध प्रशासकीय बदल के ले. त्यात
पोलिस व्यवस्था, न्यायव्यवस्था, सनदी नोकर, दळणवळण याकडे लाख पुरविले पण वा सर्व व्यवस्थेचा लाभ फक्त इंग्रजांनाच होत
असे. असेच झाजांनी इंग्रजी ही राज्यकारभाराची भाषा के ल्यामुळे भारतीयांची अडवण झाली. मुस्लिम राज्यात अरबी व कारसी
भाषेतुन सरकारी कामकाज चालत असे. त्यांना इंजीये नसल्यामुळे प्रशासनातून त्यांना वगळले गेले. अनेक भारतीयांच्या नोकऱ्या
गेल्यामुळे त्यांच्यात असतोष वाढला. कॉर्नवॉलिस, डीसाख्या गव्हर्नरांचा भारत यांवर विश्वास नसल्याने त्यांनी भारतीयांना नोकल्या
नाकारल्या.

आर्थिक कारणे

१) औद्योगिक व्यापाराचे बदलते स्वरूप: इंग्रजानी ज्यावेळी भारतात प्रवेश के ला तेव्हा सुरुवातीच्या पारी भारतातील माल कमीत
कमी किं मतीत विकत घेऊन तो युरोपात जास्तीत जास्त किं मतीत विकत युरोपातील मात भारतात आणून विकट परंतु हेलंडमध्ये
औद्योगिक क्रांती घडू न आली व मुळे कारखान्याची यंत्रसामुग्री प्रचंड बाद घडू न आली. जसजसे हे उद्योग वाढत गेले सतसा या
उद्योगांना कच्चा माल ची गरज वाढत गेली. अशावेळी इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या भारत तून अतिशय स्वस्त दरात कबर मात
उपलब्ध होऊ लागला. हा माल इंग्लंडला नेऊन तेथे तो परका बनवून पुन्हा भारतात आणून विकला जाई. या व्यापारात इंग्रजांन
प्रचंड फायदा मिळु लागला. इंग्लंडहून आलेला माल यावर तयार के लेला असल्याने त्याला उठाव होता तसेच भागणीपेक्षाही अधिक
पुरवठा वा मालाचा होत असल्याने भारतात या माताला प्रचंड मागणी वाढली. भारत ही इंग्लंडची मोठी बाजारपेठ बनली. भारतातील

11
संपत चा हा ओघ भारतात राहता इंग्लंडला जाऊ लागला. त्यामुळे भारतात प्रचंड दारिद्र्य पसरले. डॉ. ईश्वरी प्रसाद म्हणतात इंग्रजी
भांडवलाचा हिंदुस्थानात ओघ येत राहीला. पण या भांडवल गुंतवणुकीतील व्याज व फायदा इंग्लंडला जात असल्याने त्याचे
हानीकारक परिणाम घडू न आले. हिंदुस्थान म्हणजे एक दुभती गाय भनली की जिचे दूध इंग्लंड पित होते पण तिची लेकरे मात्र
उपासमारीने तडफडत होती.

२) भारतीय व्यापार व उद्योगधंधावील दुष्शरिणाम :इंग्रज भारतात येण्यापूर्वी शेतीप्रमाणेच अनेक भारतीय उद्योगधंद्याची भरभराट
मोठ्या प्रमाणात झाली होती. परंतु इंग्रजाच्या व्यापारी धोरणामुळे हे उद्योग संकटात सारडले. यंत्रावरील माल ला अधिक उताब व
नागणी असल्याने भारतातील हस्त व्यावसायिकांनी तयार के लेल्या मालाची मागणी कमी होत गेली. संपूर्ण भारतात इंग्रजी मालाने
शिरकाव के ल्याने भारतीय मालाला भारतातच बाजारपेठ मिळेनाशी झाली. डाक्का, गुर्शिदाबाद, सुरत या नेहमी भरभराटीस असणाऱ्या
भारतीय बाजारपेठा ओस पडल्या. अनेक हस्तव्यवसाय बंद पडत गेले कारगिरांना इंग्रजांच्या कारखान्यात किं वा शेतावर मजूर म्हणून
काम करण्याची वेळ आली.

इंग्रजांनी भारतीय व्यापाराची व उद्योगधंद्यांची मक्ते दारी फक्त आपणाकडे राहवी वासठी भारतात येणान्याइंग्रजी मालावरील जकात
अत्यंत कमी ठेवली. संतु भारतातून लकडे जाणाऱ्या भारतीय मालावरील प्रचंड वाढवली परिणामी भारतीय कापडउद्योगावर
अतिशगवाईट परिणाम झाले. भारतीय व्यापार मंदावला.

३) शेतकऱ्यांची दुर्दशा : इंग्रजांच्या अन्यायी महसूल पद्धतीमुळे भारतीय शेतकरी रागावले गेले. इंग्रज सरकारने ३) शेतसारा प्रचंड
वाढवला, लॉर्ड कॉर्नवॉलिसाच्या कायमधारा पद्धतीमुळे जमीनधााना अमर्याद अधिकार मिळून तेतकन्याच्या अत्याचाराला पारावार
राहिला नाही. अनेक शेतकऱ्यांना जमीनी विवाव्या लागल्या किं वा अनेकांच्या अमिनी शेतसारा वसूलोसाठी जप्त के ल्या गेल्या.
इंग्रजांनी शेतीचे व्यापारीकरण करत भारतीय पिकांकडे दुर्लक्ष झाले. दुष्काळारख्या आपत्तीत इंग्रजांनी कोणतीही दय शेतक-यांना
दाखवली नाही. उद्योगधंदे बुडाल्याने शेतीवोल ताप वाढला, शेतकरी वर्ग हैराण झाला व त्यांना इंग्रज राजवट नकोशी झाली.

४) दारिद्र्य व बेकारी:अनेक संस्थाने खालना झाल्यामुळे लाखो सैनिक चेकर झाले. इनामजलीमुळे सरदार, जहागिरदार घरी बसले.
बिहारमधील निळीच्या गळ्यात काम करणाऱ्या मजुरांची स्थिती अत्यंत दयनीय होती. उद्योगधंदे बंद पडल्याने कागीर बेकार बनले.
या बेकारांचा आकडा वाढतच गेला. भारतातील संपत्ती इंग्लंडला जात असल्याने दारिद्र्यात वाढ झाली. इंग्रज अधिकारी, व्यापारी,
नोकर प्रचंड श्रीमंत होत गेले पण भारतात गरीबीने थैमान घातले.

सामाजिक कारणे

12
१) इंग्रजांचा वर्णद्वेष :इंग्रजांनी भारतीय संस्थानिकांना पराभूत करून सत्ता बाकावली. या जेतेपणाचा प्रचंड अहंकार से मिरवीत
असत. भारतीयाशी संबंध ठेवताना त्यांना अत्यंत कनेष्ठ म्हणून बागवत युरोपीयन चश्रेष्ठ असल्याचा प्रचार ते मोठ्या प्रमाणात होत
होते. त्यामुळे भारतीय वंशाचा प्रचंड द्वेव करून काळी व गोरा असा भेद त्यांनी सुरु के ला. भारतीयांना इंग्रजांच्या बरोबर उठबस,
धार्मिक सण, उत्सव, स्मारंभ साजरे करण्यास मनाई करण्यात आली. युरोपीयनांचे हॉटेल्स, बागा, क्लवच्य बाहेर 'कु त्र्यांना व
भारतीयांना प्रवेश करण्यास मनाई" असे बोर्ड लावलेले असत. इंग्रजांच्या दळणवळगाच्या सोयीचा उदा. रेल्वे व वाहतुक यांचा उपयोग
करण्यास भारतीयांना बंदी होती. वर्णभदामुळे इंग्रजांच्या न्यायालयात भारतीयांना न्याय मिळत नसे. किरकोळ कारणावरून इंग्रज
अधिकारी भारतीय ना ठार करीत तोही त्यांना शिक्ष होत नसत. इतकी भगकर वागणूक भारतीयांना मिळत असल्याने भारतीयांची मने
पेटू न ऊउली,

२) भारतीय संस्कृ तीचा अपमान :वंश श्रेष्ठत्त्वाप्रमाणेच इंग्रजांनी संस्कृ ती श्रेष्ठत्वाला महत्त्व दिले व जगातील सर्व संस्कृ ती वा ठेका
आपणच घेतला असल्यासारखे वागू लागले. ते स्वतःची संस्कृ ती श्रेष्ठ तर मानीतच पण हिंदी संस्कृ ती जा रानटी संस्कृ ती व लोकांना
रानटी माणसे म्हणून चिडवत १७८४ मध्ये वॉरन हेस्टीग्ज भारतीयांबद्दल बोलतान महणारा होता की, "हिंदी माणसे रानटी असून
गुरोपातील सर्वात मागासलेल्या देशातील सर्वात मागलेल्या माणसांचीसुद्धा ती बरोबरी करू शकणार नाहीत. त्यांच्या या विधानावरून
तो भारतीयांचा किती द्वेष करीत होता है दिसून येते. इंग्रजांनी भारतीयावः पाश्चान्य ज्ञान-विज्ञान व संस्कृ तीचे शिक्षण घेण्याची सक्ती
के ली. भारतीय भाषा व साहित्याचा अपमान के ला. इंग्रजामुळे आपली संस्कृ ती धोक्यात आल्याची भावना जागृत झाल्याने भारतीय
मंत्री बंड चे निशान फडकावले.

३) इंग्रजांच्या सामाजिक सुधारणा : ज्यावेळी भारतात इंग्रजांची सत्ता निर्माण झाली त्या वेळी भारतात अनेक रूढी-परंपरा, धर्म
संकु चित निष्ठा, स्त्रियांवरील अत्याचार, पुरुषप्रधान संस्कृ ती यांचा मोठा प्रभाव होता. लॉर्ड, गटिंग, डलहौसी यासारख्या सुधारणावादी
गव्हर्नरांनी विविध कायदे करून सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न के ला त्यामध्ये शिक्षण, सतीप्रथा बंदी, बलविवार बंदी,
विधवाविवाह, पाश्चात्यशिक्षण, नरबळी व बालमृत्यूबदी असे विविध कायदे के ले. त्यांनी के लेले हे कायदे जरी मानवतावादी असले
तरीही त्याकाळात भारती लोकांचा अधिक प्रभाव असल्याने त्यांना इंग्रजांनी आपल्या सामाजिक प्रथा परंपरामध्ये के लेली ढवळ ढवळ
आवडली नाही. इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे भारतातील संस्कृ त, अरबी, फारसी भाषा मागे पडू लागल्या. या भाषाचा राजाश्रय बंद
झाला. हिंदू पंडित व मुस्लिम मुल्ला-मौलवी बायात संतापानी भी नया जनतेला इंग्रजांविरुद्ध भडकवण्याचे कार्य के ले.

४) सामाजिक प्रतिष्ठला धक्का:इंग्रजांमुळे अनेक जहागिरदारांच्या, सरजामदारांच्या पदव्या व इतर हक्क नष्ट झाल्याने त्यांची सामाजिक
प्रतिष्ठा कमी झाली. एकट्या मुंबई प्रांतात २० हजार इनामदारांची इनाम जम झाली. जमीनदारांनीही दत्तक वारस नामंजूर तत्त्व लागू
करण्यात आल्याने ते लागले संस्थाने खालसा होत गेल्यामुळे हजारों भारतीय सैनिक बेकार बनून त्यांनी झोडेखोरोना व्यवसाय

13
पत्करला. समाजात अव्यवस्था निर्माण झाली संस्थानिक सरंजामदा बवनदार जमीनदार यांची प्रतिष्ठा कमी झाल्यामुळे ते बिथरले
तसेच त्यांची प्रजाही इंग्रजांच्या विरुद्ध गेली.

5) हिंदू संस्कृ तीवर संकट आल्याची भावना : लॉर्ड बेटिंक, लॉर्ड डलहौसी यांसारख्या काही सुधारणावादी इंग्रज राज्यकर्त्यांनी
समाजिक कायदे करुन हिंदी समाजात सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न के ला.. उदा. सतीबंदी कायदा, बालविवाह
प्रतिबंध कायदा, विधवा पुर्नविवाह संमती कायदा इत्यादी. या कायद्या मागची भूमिका योग्य होती, पण सामान्य लोकांना त्यामुळे
आपल्या समाजाची चौकटच नष्ट होत आहे, असे वाटू लागले.

ब्रिटीशांनी इंग्रजी शिक्षणाला प्राधान्य देऊन इंग्रजी शाळा सुरु के ल्या. हिंदुस्थानातील पारंपारिक धर्मशास्त्रांचा अभ्यास, संस्कृ त,
अरबी, फारसी भाषांचे अध्ययन इत्यादी बाबी इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे कमी महत्त्वाच्या बनून मागे पडू लागल्या. राज्यकर्त्यांनीही
अशा परंपरागत विद्याभ्यासाला उत्तेजन देणे बंद के ले. पूर्वी राज्यकारभाराची भाषा फारसी होती. तिची जागा इंग्रजीने घेतली. इंग्रजी
शिक्षण घेणाऱ्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळू लागली. त्यामुळे हिंदी समाजात आतापर्यंत प्रतिष्ठा व वजन असणारा हिंदू पंडीतांचा व
मुसलमान मुल्ला-मौलवींचा वर्ग असंतुष्ट बनला. या देशात जातिव्यवस्था फार प्रखर होती त्यामुळे शाळेत ज्यावेळी निरनिराळ्या
जातींची मुले एकमेकांशेजारी बसू लागली त्यावेळी सुध्दा आपली जात सरकारला नष्ट करावयाची आहे असा लोकांना संशय येऊ
लागला. सरकार आपल्याखाजगी आणि सामाजिक जीवनात हस्तक्षेप करीत आहे असे लोकांना वाटू लागले.

धार्मिक कारणे

14
१) खिश्चन मिशनचा धमप्रसार : इ.स. १८९३ च्या चार्टर अक्टनुसार इंग्लडमधील कोणत्याही व्यक्तील धर्मप्रचारासाठी हिंदुस्थानात
जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले गेले. यानंतर शेकडो खिश्चन मिशनरीचे तांडे रानटी हिंदी समाजाला मुसंस्कृ त करण्यासाठी येऊ लागले
ब्रिटिश सत्ता असल्याने येते ख्रिस्थी धर्माचा प्रसार करणे आपले प्रमुख कर्तव्य असल्याचे मिशनरी म्हणू लागले. पोर्तुगीजाप्रमाणेच
सरकारी फलबे काढू न व जुलूम जबरदस्ती करून इंग्रजांनी धर्मप्रसार के ला नसला तरी निती- अनितीचा विचार न करता
धर्मप्रसाराकडे लक्ष दिल हे तेवढेच खरे.

भारतीयांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा म्हणून साम-दाम-दंड-भेद या वतीला चार इंग्रजांनी के ला खिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना सरकारी
नोकरी किं वा नोकरीत बढ़ती दिली जाई. पैसा व उच्च पदे यांची लालूच दाखविली जाई. गरीबाच्या असहाय्यतेच्या फायदा घेऊन
त्यांचे धर्मांतर करण्यात येई. दुष्काळाच्या काळात तर धर्मप्रसाराचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवला जाई. दुष्काळात किं वा इतर
आपत्तीत मरण पावलेल्याच्या अनाथ मुलाना मिशनरी गोड बोलून किं वा पैसे देऊन ताब्यात घेत व त्यांना धर्माची दिक्षा देत. इंग्रजांच्या
शाळांमधून धर्मप्रसार के ला जाई. हिंदु-मुस्लिम धर्माची निंदा के ली जाई. मुलांवर त्यांचा ईश्वा येशू ख्रिरत असल्याचे उसवले जाई
तुरुं गातही ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या हिंदूचा त्यांच्या परंपरागत संपत्तीवर अधिकार कायम राहील असा खास कायदा धर्मप्रसार
वाढावा म्हणून करण्यात आला. गव्हर्नर अनरल कॅ निंग स्वतः म्हणत असे की, "कु टुंबाचे प्रमुख, श्रीमंत व प्रतिष्ठित व्यक्ती यांची खात्री
झाली होती की त्यांची मुले नसली तरी नातवडे हिंदु धर्म सोडू न ख्रिस्ती धर्म स्वीकारणार" या सर्व प्रकारामुळे हिंदु वमुस्लिम धर्मीयांना
धर्म संकटात असल्याची जाणीव झाली.

२) धर्मसंस्था व प्रथांवर प्रहार :सतीबंदी, दत्तकविधान नामंजूर, विधवाविवाह, बालहत्याबंदी, समुद्रपर्यटन अशा विविध सुधारणा
झाजांनी के ल्या असल्या तरी भारतीय समाजाला त्या धार्मिक भावना दुखावणाचा वापरल्या हिंदु व मुस्लिमाची देवस्थाने, धार्मिक
संस्थांकडे असलेल्या इनाम जमीनीची चौकशी, धर्मग्रंथ, संत-महंत, देव व पैगंबर यांची इंग्रजांकडू न होणारी निंदा नालस्ती
लोकांनाअसहा झाली. १८०६ मध्ये मद्रासच्या लष्करातील हिंदु शिपायाना कपाळावर गंध लावण्यास व दाढी ठेवण्यास बंदी
घालण्यात आली. १८४२ मध्ये ब्रह्मी युद्धात हिंदु विपायावर परदेशगमन करण्याची सक्ती करण्यात आली. त्यामुळे हे नियम धर्मावरील
संकट असल्याचे वाटू न लोकांनी उठावात भाग घेतला.

१) हिंदी व इंग्रज सैनिकांमधील भेदभाव: इंग्रजांच्या लष्करात हिंदी शिपायांची संख्या प्रचंड असतांनादेखील त्यांचा वेळोवेळी अपमान
के ला जाई. गोरे शिपाई व हिंदी शिपाई यांच्या पगारात प्रचंड तफावत होती. हिंदी शिपायांना कमी पगार दिला जाई. धर्मांतर करणाऱ्या
हिंदी शिपायाला मात्र बढती दिली जाई. हिंदी शिपायाने किताही पराक्रम गाजवला तरी अधिकाराच्या जागा फक्त इंग्रजांनाच दिल्या
जात. भारतीय सैनिकांच्या प्रामाणिकपणावर गोऱ्या अधिकाऱ्यांचा विश्वास नसे. परेड च्या वेळी ते भारतीय सैनिकांना
शिवीगाळकरीत. सैन्यातील लहान मोठे गोरे अधिकारी अत्यंत उर्मटपणे बागीतकरी मोहिमेत सर्वात पुढील आघाडीवर हिंदी सैनिक
लढत, छातीवर गोळ्या झेलून प्रचंड पराक्रम गावित अशावेळी अनेक हिंदी सैनिक भारले जात. त्यानंतर त्यांच्यामागील असलेली गोरी

15
फौज पढे सरकत असे. हिंदी सैनिकांनी बलिदान के ले असले तरी त्याला काही किं मत नव्हती. आणि विजयाचे श्रेय मात्र गोया
सैनिकांना व अधिकान्याना दिले जाई. या भेदभावामुळे भारतीय सैन्यात प्रचंड असंतोष धुमसत होता.

२) हिंदी शिपायावरील धार्मिक निर्बंध : ट्रिटिशांनी हिंदी सिपामांच्या धार्मिक भावना मोठ्या प्रमाणात दुखानल्या ब्रिटिश सैन्यात भरती
होताना हिंदी सैनिकांना धार्मिक स्वातंत्र्याची ग्वाही दिली जाई. प्रत्यक्षाती मात्र त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले जात. १८०६ मध्ये
मद्रास आमीतील हिंदू शिपायावर गंध न लावणची व दाढी न राखण्याची सक्ती करण्यात आली. अशाचप्रकारे लुंगी न नेसणे, रोडी न
ठेवले अशी अनेक बंधने वाढत गेल्याने त्यांच्या धार्मिक भावनांना काला धर्मातर करण्याचे प्रलोभनही दाखविले जात होते.. १८२४
च्या ब्रह्मी युद्धात हिंदी शिपायांना समुद्रपर्यटनाची सक्ती के ली गेली. तत्कालीन काळात समुद्रप्रवास म्हणजे धर्म बाटणे अशी हिंदुमध्ये
समजूत असल्याने हिंदी शिपायांनी या सक्तीविरुद्ध बडे के ली. पण इंग्रजांनी ती मोडू न काढली. १८३९ च्या अफगाण युद्धाच्यावेळी
हिंद शिपायांचर अफगाणिस्थानात जाण्याची धर्मात गेण्यासाठी त्यांना धार्मिक विधी करावे लागले. १८४९ मध्ये पंजाब जिंकल्यावर
तेथील शीख मुस्लिम शिपायांना लष्करात घेतले गेले त्यावेळी त्यांच्या दाडीला व डोक्यावरच्या के साना धक्का न लावण्याचे वचन दिले
गेले. पण इंग्रजांनी पुढे पाळले नाही. अशाप्रकारे सतत होणा-या धार्मिक अपमानाचा कं टाळा आला व त्यांनीच पुढे उठावास सुरुवात
के ली.

३)लष्करातील सैन्याचे प्रमाण : ब्रिटिशांच्या लष्करात सर्वात जास्त प्रमाण हिंदी सैनिकांचे होते. त्यामानाने युरोपीयन सैनिक फारच
कमी प्रमाणात होते. भारतीय व युरोपीयन सैनिकांचे हे प्रमाण ६:१ असे होते. १८५६ मध्ये हिंदुस्थानात २ लक्ष ३३ हजार हिंदी
शिपाई व ४५,३२२ युरोपीयन शिपाई एवढी दोघांच्या संख्येत तफावत होती. मोठ्या प्रमाणात युरोपीयन सैन्य नज्याने जिंकलेल्या
गंजान न ब्रह्मदेशात गुंतलेले होते. कलकता में दिल्ली येथील प्रदेशातील दारुगोळा शस्त्रास्त्रे, महत्त्वाची ठिकाणे हिंदी शिपायांच्या ताब्यात
होती.. त्यामुळे जर आपण बंड पुकारले तर सहज विजयी होऊ असा आत्मविश्वास हिंदी शिपायांना वाटू लागला. इंग्लंड व रशिया
यांच्यातील क्रिमीयन युद्धात (१८५४-१८५६) इग्लडचे मोठे नुकसान झाले. याचाही परिणाम भारताच्या अंतर्गत परिस्थितीवर
झाला.

इंग्रजांचा भारतीय लोकांच्या धर्मातील वाढता हस्तक्षेप, लादलेली धार्मिक बंधने यामुळे समाजातील सर्व स्तरात असंतोष वाढत
चालला होता. या असंतोषात भर पडत होती. तो निरनिराळ्या अफवांनी १८५७ पूर्वीही काही अफवामुळे गोंधळ निर्माण झाला होता.
त्यामध्ये बाजारात मिळणाऱ्या तयार पिठात हाडांचे चूर्ण मिसळले आहे. यावर अनेकांचा विश्वास बसला नंतर अशी अफवा पसरली
की त्या पिठात गाईच्या हाडाचे चूर्ण मिसळले होत, या अफवांनी समाज मन संभ्रमीत असतानाच काडतूस प्रकरणाने रवीन वळण
घेतले.

इ.स. १८५३ पासून हिंदुस्थानात नव्यानेच एनफिल्ड नावाच्या नवीन बंदुका सैनिकांना देण्यात येऊ लागल्या. या बंदुकीसाठी
वापरल्या जाणाऱ्या काडतुसांना गाईची व डु कराची चरबी लावली जात होती. सुरुवातीस काडतुसे तोडु न बंदुकीत भरण्यासाठी

16
चाकू चा वापर के ला जाई. पण त्यामुळे होणारा उशीर टाळण्यासाठी तोंडानेच काडतुसे •तोडण्याचा शिपायांना आदेश देण्यात आला.
गाय ही हिंदुना पवित्र व डु क्कर मुस्लिमांना निषिद्ध असते हेच या बादाचे मूळ कारण होते.

या घटनेची पहिली वाच्यता झाली ती जानेवारी १८५७ मध्ये दशकपूरच्या छावणीत. येथे एक ब्राह्मण शिपाई स्नान करून ताब्यात
गंगाजल घेऊन पूजेला निघाला. वाटेत एका हरिजन शिपायाने पिण्यासाठी पाणी मागितले त्यावेली शर्म बुडेल म्हणून ब्राहाणाने पाणी
देण्यास नकार दिला. त्यामुळे हरिजन शिपाई कु चेष्टेने म्हणाला की,
शिपायाने आपल्या छावणीत ही गोष्ट सांगितली व बान्याच्या वेगाने संपूर्ण भारतभर ही गोपसरली आणि अनेक ठिकाणी काडतूसाना
हात लावण्यास सैनिकांनी नकार दिला. हे प्रकरण शांत करण्याऐवजी अधिकाऱ्यान कोड़ा ने मना धर्मकोटे जातो? हे ऐकत हिंदी
शिपायावर काडतुस तोडण्याची सक्ती के ली. त्यामुळे शेवटी व्हायचे तेच झाले. १० मे १८५७ रोजी हिंदी सैनिकांनी उपसले आणि या
भडका उडाला.

प्रकरण

17
तिसरे

1857 च्या उठावातील ठळक घटना

१) क्रांतीची योजना ठरली: सपूर्ण देशात एकाच वेळी उठाव करण्याची योजना नानासाहेब पेशवे यांना सल्लागार अजीमुल्लाखान यांनी
तयार के ली. कानपूरजवळ बिठू र येथे या योजनेचा आराखडा करण्यात आला. सातारच्या छत्रपती प्रतापसिंहाचा वकील रंगोललेल्या
अन्यायाचे निर्दालन करण्यात आल्याने भारतात आल्यावर मिया भारतातील राजाचे सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु के ले. तसेच
इंग्लडच्या शत्रु देशाची उठावात मदत मिळावी म्हणून अजीमुल्लाखान याने रशिया, इजिप्स, इटली, तुर्क स्तान या देशांचा दौरा के ला.
१८५६ पूर्वी नानासाहेबानी भारतीय राज-राजवाडयाना गुरु पत्र पाठवून या योजनेत सहभागी होण्याची के ली. दिल्लीचा सम्राट
बहादूराव त्याची जीनत महतबहे या योजनेत सामील झाले मुस्लिमानी हाती घेऊन जाना भारतातून हाकाली सनिधि माध्यमातून सुरु
होता. दिल्ली, बिहार, कलकत्ता, लखनौ, सातारा ही क्रांतीची पाच प्रमुख कें द्रे होती. हे सर्व इतक्या गुप्तपणे सुरु होते की इंग्रजांना
त्याचा थोडाही गंध लागला नाही.

या क्रांतीचा प्रसार करण्यासाठी लाल रंगाचे कमळाचे फु ल (रक्तकमळ) व चपाती ही क्रांतीची प्रतीके होती. रक्तकमळाचा लष्करी
छावण्यात व चपात्यांचा प्रचार ग्रामीण जनतेत करण्यात आला. लवकरच इंग्रजांविरुद्ध देशभर उठाव होणार असून सर्वांनी या देशात
खाल्लेल्या अनाला जागावे असा संदेश पात्यामार्फ त दिला जाई आणि इंग्रजांविरुद्ध प्राणार्पण करण्याची तयारी ठेवा असा संदेश
रक्तकमळामार्फ त पाठविला जाई इंग्रजांना या प्रतिकांचे गूढ कळत नव्हते. नानासाहेबांनी बहादूरमहाशी व इतर क्रांतीकारकांशी चर्चा
करुन ३१ मे १८५७ हो उठावाची तारीख निश्चित के ली. कडेकोट तयारी करून सर्वजण या दिवसाची वाट पाहू लागले.

18
२) मंगल पांडे व बराकपुरमधील नाटय :कलकत्याजवळच्या बराकपूर येथे सैन्याच्या १९ व ३४ अशा दोन पलटणी होत्या. काहतूस
एकरण कारता पडल्याने येथील सैनिकांची मने पेटू न ऊठली होती. १९ क्रमांकाच्या पलटणीतील हिंदी सैनिकांनी काडतुसे वापरण्यास
स्पष्ट नकार दिला. लाकरी कायद्यानुसार त्यांना शिक्षा जाहीर करण्यात आल्या. याच पलटणीतील मंगल पांडे नावाच्या सैनिकाने
मागचा पुढचा विचार न करता २९ मार्च १८५७ रोजी बडाचे निशान फडकावले आणि सर्वांसमक्ष काडतूस वापरण्याची सक्ती
करणाऱ्या इंग्रज अधिकान्याला ठार के ले. यावेळी त्याच्या मदतीला कोणीही आले नाही. त्यामुळे मंगल पांडेने स्वततर गोळी झाडू न
घेतली पण त्यातून तो वाचला. इंग्रजांनी त्याच्यावर खटला भरुन ८ एप्रिल १८५७ रोजी फासावर लटकवले मंगल पांडेच्या गा
मलिदानाचा परिणाम इतर ठिकाणी आला.

३) मीरतमधील पहिला उठाव: ६ मे १८५७ रोजी मीरत येशील ३ नंबरच्या पलटणीने काडतुसे वापरण्यास नकार दिला. लष्करी
हुकु म मोडल्याबद्दल ९० पैकी ८५ सैनिकांवर खटले भरून ५ ते १० वर्षांपर्यंत कै देच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. त्याचे लष्करी
गणवेश उतरविण्यात येऊन हातापायात बेड्या ठोकू न अतिशय अपमानास्पदरित्या त्यांची मिरवणूक काढली गेली. त्यामुळे हा प्रसंग
बघणाऱ्या सैनिकांची शिक्षा भोगणाऱ्या सैनिकांनी नाग म्हणून निर्भत्सना के ली. त्यामुळे सर्व सैनिक इंग्रजांविरुद्ध खवळून उठले त्यांनी
२३९ में पर्यंत न थांबता १० मे रोजीन उठावाला सुरुवात के ली. तुरुं गावर सशस्त्र हल्ला करून कै द्यांना मुक्त के ले खजिना लुटला,
इंग्रजांनी कत्तल के ली. त्यानंतर क्रांतीकारक दिल्लीकडे निघाले पण मीरत छावणीतील उठाव ही आततायीपणे के लेली चूक पुढे
भारतीयांना कसी नडली पुढील घटनांवरून दिसून येते.

४) दिल्ली मधील सघर्ष : मीरतपासून दिल्ली फक्त ३० मैलावर होती. ११ मे रोजी बंडखोरांनी दिल्ली गाठली.लाल किल्ल्यात प्रवेश
करून तेथील इंग्रजाची कत्तल के ली व बहादुरशाला संपुर्ण हिंदुस्थानचा बादशाह म्हणून जाहीर के ले. त्यानंतर बंडखोरांनी दिल्लीतील
दारुगोळ्याचे कोठार मिळविण्यासाठी त्यावर हल्ला के ला पण इंग्रजानी या कोठाराला आग लावून दिल्याने प्रचंड स्फोट होऊन जागे
बडखोर मारले गेले. २४ तासात दिल्ली बंडखोरांच्या हाती आली. यावेळी इंग्रजांची अवस्था अत्यंत वाईट होती. उत्तरेकडील कडक
उष्णतेमुळे अनेक इंग्रज अधिकारी थंड हवेच्या ठिकाणी गेले होते. दिल्लीत फारसे इंग्रज सैन्य नव्हते. अशावेळी इंग्रजांनी टपाल व
तारायंत्रांचा उपयोग करून सर्व ठिकाणच्या फौजा जमा के ल्या. जूनमध्ये दिल्लीत झाजांची ६५ हजार फौज जमा झाली. बंडखोरांनी
दिल्लीत के लेल्या अतोनात लुटालुटीमुळे त्यांना स्थानिक जनतेची सहानुभुती मिळाली नाही. १५ सप्टेंबर १८५७ रोजी इंडोर
यांच्यातील युद्धाला सुरूवात झाली. सतत १० दिवस युद्ध होऊन बंडखोरांचा पराभव झाला इंग्रजांनी दिल्लीत प्रचंड लुटालुट व कतल
के ली. ८० वर्षे वयाच्या वृद्ध वादशाह बाहादुरशहाला तुरुं गात ठेवले. त्याच्या राजवाड्याचा ताबा घेऊन तेथील २१ निरपराध
राजपुत्रांना ठार के ले. इंग्रजानी बंडखोरांपेक्षाही अधिक क्रौर्य दाखवले.

५) कानपुरमधील उठाव :मीरत व दिल्लीतील उठावाचा वणवा कानापूरपर्यंत येऊन पोहोचला. ५ जून १८५७ रोजी येथील हिंदी
शिपायांनी बंड पुकारले आणि दिल्लीतील बंडखोरांना मदत करण्यासाठी तिकडे निघाले. नानासाहेब पेशव्यांनी त्याचे नेतृत्व स्वीकारले

19
पण त्यांनी इंडखोरांना दिल्लीकडे जाण्यास विरोध करून पुन्हा कानपुरला आणले. आश्रय घेतलेल्या जनी २१ दिवस प्रतिकार करून
त्यांना चकीत के ले. १ जुलै रोजी कानपुरतर फौजा पाठवल्या त्यामुळे १२ जुलै रोजी लढाईला तोंड फु टले. इंग्रजाच्या तोफखान्याने
नानासाहेबांच्या फौजेचा धुव्वा उडविला. १७ जुलै रोजी इंग्रजांनी कानपुर जिंकले. नानासाहेबांनी पुन्हा तयारी के ली तरीही जनरल
कॅ म्बेलने नानांचा पुन्हा पराभव के ला. ६ सप्टेंबर १८५७ रोजी गनसाहेब व तात्या टोपेने तेथुन पळ काढला.

६) लखनौमधील बंड : ३० मे १८५७ रोजी अयोध्येची राजधानी लखनौला बंडाचा झेंडा उभारला गेला. अयोध्येची बेगम हजरत
महलने या बडवाल्याचे नेतृत्व स्वीकारले होते. तिने आपला अल्पवयीन मुलगा अवधच्या गादीवर बसवता व इंग्रजी साम्राज्य समाप्त
झाल्याचे घोषीत के ले. लखनौ मधील इंग्रजांनी इंग्रज वकालतीमध्ये आश्रय घेऊन त्यांच्या रक्षणाची व्यवस्था के ली. या ती फक्त २
हजार इंग्रज होते. त्यांना १ लाख बंडखोरानी परंतुीन गमगता सतत ६ महिने बंडखोरांना प्रतिकार के ला. सप्टेंबर १८५७ मध्येज
सेनापती औटम व हॅक्लक यांनी आपल्या सैन्यानिशी लखनौवर हल्ला के ला. १७ नोव्हेंबरला वकालतीमध्ये अडकू न पडलेल्या इंग्रजांची
सुटका झाली. २२ मार्च १८५७ रोजी कॅ म्बेलची २० हजार फौजही आल्याने बेगम हजरत महल व बंडखोरांचा पराभव झाला.

७) मेरी झांसा नहीं दूंगी - राणी लक्ष्मीबाईचा पराक्रम :दतक नारस नामंजूर झाल्याने झांशीची राणी. लक्ष्मीबाई क्रोधीत झाली होती.
स्वतःचा खजीना वापरण्यासही तिला परवानगी नव्हती यातच १८५७ चे बंड घडू न आले. ६ जून रोजी झांशीमधील हिंदी शिपायांनी
इंग्रज अधिकाऱ्यांच्या कत्तली सुरु के ल्या. राणीने या चंडखोरांना गुप्तपणे प्रचंड द्रव्य साहाय्य के ले त्यामुळे झांशीतील कत्तलीचा आरोप
राणीवर ठेवण्याचे कारस्थान इंग्रजांनी रचले. हे समजताच राणीने लष्करी तयारी के ली. सर ह्यू रोन या इंग्रजातीने झांशीवर आक्रमण
के ले. यावेळी नानासाहेब पेशव्यांचा सेनापती तात्या टोपे राणीच्या मदतीला धावून आला पण इंग्रजांनी त्याला पराभूत करून
किल्ल्याला खिंडार पाडले परंतु राणीने इंग्रजांना गुंगारा देऊन आपल्या दत्तकपुत्रासह झाशीबाहेर पलायन के ले. राणी काल्पीला
पोहोचली तेथे सर्व नेतेमइंडळी एकत्र जमली. सर ह्यू रोजने कालपी जिंकल्याने राणी तात्या टोपे ग्वाल्हेरला गेले व ग्वाल्हेरचा किल्ला
जिंकू न घेतला त्यामुळे रोजने ग्वाल्हेरवर आक्रमण के ले. जनरल स्मथच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी लढा सुरु के ला. यावेळी राणीने
रणचंडीके ने अवसात आणून प्रचंड पराक्रम गाजवला. परंतु इंग्रजांच्या प्रचंड सैन्यापुढे तिचा निभाव लागला नाही. चारहीबाजूंनी
पडलेल्या वेढ्यातून तिने बाहेर पडू न पलायन के ले पण इंग्रजांनी वाटेतच तिला अडवले. यावेळीही शरण न जाता तिने अखेरच्या
श्वासापर्यंत लढा दिला व गंभीर जखमी होऊन मृत्युला कवटाळले.तिचा पराक्रम पाहून स्वत: सर ह्यू रोज चकीत झाला होता.

वरील बंडाखेरीज उत्तर प्रदेशातील बनारस (४ जून), अलहाबाद (१७ जून), मध्यप्रदेशातील शहागढ, व रामगढ येथेही बड घडू न
आले. इंदोर, राजपूनात्यात अजमेर, नसिराबाद, रोहोलखंड येथे शिपायाची बड़े झाली. नागपूरमध्ये बडवाल्यांचा प्रयत्न फसला कारण
तेथील राणी बाकाबाई ही इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली, पंजाबचे शीख इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले त्यामुळे तेथे हाचा प्रसारी, सेन गुजरात,
महाराष्ट्र मद्रास, के रळ, हैदराबाद, म्हैसूर येथेही बंडाचा फारसा होऊ शकला नाही. ग्वाल्हेरच्या लढाईने बंडाचा खरा शेवट झाला,
झांशीची राणी ठार झाली. नानासाहेब पेशवे बेगम हजरत महल यांनी देशत्याग के ला. तात्या टोपेला फाशी देण्यात आले (याबद्दल
इतिहासकारात झाला. दिलेला हा संग्राम अशाप्रकारे समाप्त झाला.

20
8) गोरी फौज संख्येने कमी व महत्त्वाची ठाणी भारतीय सैनिकांच्या नियंत्रणात : बंगाल सैन्यातील किं वा इतर लष्करातील बेशिस्तीने
कदाचित गंभीर स्वरूप धारण के ले नसते, परंतु यावेळी सैन्यात युरोपियन अधिकाऱ्यांची संख्या के वळ १९ टक्के होती. भारतीय सैन्य
व इंग्रज सैन्य यांच्यात बरीच तफावत होती. इंग्रजी लष्कारात २ लाख ३३ हजार हिंदी फौज होती, तर गोरी फौज फक्त ४५ हजार
होती. आपण बंड पुकारले तर संख्येच्या जोरावर विजयी होऊ असा आत्मविश्वास शिपायांना वाटत असावा. इंग्रज राज्याच्या
सुरक्षिततेसाठी गोऱ्यांची फौज वाढविली पाहिजे, असा इशारा डलहौसीने ब्रिटीश सरकारला दिला होता. पण सरकारने या इशाऱ्याकडे
दुर्लक्ष के ले होते.

इ.स. १८४९ साली ब्रिटीशांनी पंजाब जिंकला होता. तेथे बंडाळी होऊ नये म्हणून ४५ हजार गोऱ्यापैकी ४० हजार फौज तेथेच
ठेवण्यात आली होती. कलकत्ता व प्रयाग या मधील दिनाजपूर या एका ठिकाणी इंग्रज सैन्याचे नियंत्रण होते. मीरत, दिल्ली, कानपूर या
महत्त्वाच्या ठाण्यावर मात्र भारतीय सैनिकाचे नियंत्रण होते. त्यामुळे भारतीय सैनिकांना उठाव करणे सोईचे ठरले.

१८५७ च्या उठावाची व्याप्ती

दिल्ली हस्तगत :

मीरतपासून दिल्ली २० मैल अंतरावर आहे. हे अंतर पार करुन हिंदी शिपाई दुसऱ्या दिवशी दिल्लीस आले. बहादूशहास सिंहासनावर
बसवून त्याची राजवट सुरु झाल्याची घोषणा करावयाची होती. बादशहा नामधारी बनून तो इंग्रजाच्या हातातील बाहुले बनला होता.
अशा परिस्थितीत बंडवाल्यांना साथ देणे त्याला धोक्याचे वाटत होते. बंडवाल्यांनी दिल्लीतील इंग्रजाच्या कत्तली करुन मोठी धामधूम
माजली होती. बंडबाल्यांचे पारडे जड होते. शेवटी त्यांच्या दबावाखाली त्याने सिंहासनावर बसण्याचे व हिंदूस्थानचा बादशहा होण्याचे
कबूल के ले. यानंतर दिल्लीतील दारुगोळ्याच्या कोठाराचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण कोठारावर असणाऱ्या इंग्रजांनी
कोठारास आग लावून प्रचंड स्फोट घडवून आणला, शेकडो लोक ठार झाले. हे घडत असताना प्रसंगावधान राखून काही इंग्रजांनी ही
बातमी तारयंत्राच्या सहाय्याने उत्तर हिंदुस्थानातील प्रमुख इंग्रज अधिकाऱ्यांना कळवून टाकली होती. २४ तासांत दिल्ली

21
बंडवाल्याच्या हातात आली. कालपर्यंत गुलाम असलेला बहादूरशहा हिंदूस्थानचा सम्राट बनला. परंतु बंड करणे सोपे असते पण ते
यशस्वी करणे अवघड असते याची प्रचिती लवकरच बंडवाल्याना आली.

लॉर्ड कॅ निंगने पंजाब वगैरे प्रदेशातून दिल्लीकडे फौजा गोळा के ल्या. गुरखा, शीख या लढाऊ जातीची नव्याने भरती करण्यात आली.
जूनमध्ये इंग्रजांची एकू ण ६५ हजार फौज दिल्लीभोवती उभी राहिली. आपण दिल्ली काबीज के ली की, बंडवाल्यांचा उठावाचा कणा
मोडेल असा इंग्रजांचा अंदाज होता. बंडवाल्यांची फौज वाढत होती. बंडवाल्यापैकी कांहीनी खुद दिल्लीत जाळपोळ व लुटालुट
करण्यास प्रारंभ के ला होता शिवाय दिल्ली व आसपासच्या जिंकलेल्या प्रदेशात शांतता व सुव्यवस्था निर्माण करता आली नाही.
त्यामुळे बंडवाल्यांना स्थानिक प्रजेची सहानुभूती मिळाली नाही. १५ सप्टेंबर १८५७ रोजी इंग्रज व बंडवाले यांच्यालढाईस तोंड
फु टले. १० दिवसाच्या कडव्या झुंजीनंतर बंडवाल्यांचा पराभव होऊन दिल्ली इंग्रजांच्या ताब्यात आली. इंग्रजानी दिल्ली जिंकल्यानंतर
बहादूरशहाला रंगून येथे पाठवले व पुढे याच ठिकाणी कै देत त्यांचा मृत्यू झाला.

कानपूर :
मीरत येथील शिपायांचे बंड, त्यांची दिल्लीवरील चाल, दिल्लीतील प्रारंभीचा विजय अशा बातम्या शिपायांच्या कानावर आल्या. कानपूर
येथे इंग्रज फौजेच्या छावण्या असत नानासाहेब याने कानपूरच्या जवळपासचे प्रदेश ताब्यात घेतले. इंग्रज सेनापती सर हयूम व्हीलरला
पळून जावे लागले. त्याने कानपूरच्या किल्ल्यात आश्रय घेतला. नानासाहेबाने कानपूरच्या किल्ला जिंकू न घेतला व त्यास आत्मसमर्पण
करण्यास भाग पाडले. प्रयाग येथे जनरल नील याने क्रांतीकारकांवर अत्याचार के ले म्हणून सैनिकांची बदला घेण्याची भावना बाढली.
याचा परिणाम असा झाला की, इंग्रज स्त्रिया व मुले यांची १२५ ची संख्या ही काही सौदा कोठी येथे सुरक्षितपणे पोहचू शकली नाही.
यापैकी ५ जण पळून गेल्याने वाचले. २८ जून रोजी एक दरबार भरवून सम्राट बहादूरशहा यास १०१ तोफांची सलामी देण्यात आली
व नानासाहेब यास पेशवेपद बहाल करण्यात आले. परंतु कानपूर हातातून गेल्याचे कळताच इंग्रजांनी तिकडे फौजा कानपूरावर
येण्यापूर्वीच नानासाहेबांच्या फौजेचा धुव्वा उडाला व ती पराभूत झाली. १७ जुलै रोजी इंग्रजांनी चाल करून कानपूर सर के ले.
पराभूत झालेले नानासाहेब औंधच्या प्रदेशात निसटला व प्रतिकाराची तयारी करू लागले. सैन्याची जमवा जमव करून नानासाहेब व
त्यांचा सेनापती तात्या टोपे यांनी कानपूरवर चाल के ली व ते पुन्हा जिंकले पण तो विजय अल्पकाळ टिकला. जनरल कॅ म्पबेलने
कानपूरवर चाल करून नानासाहेबांचा पुन्हा एकदा पराभव के ला. नानासाहेब व तात्या टोपे ६ डिसेंबर १८५७ रोजी पळून गेले.

लखनौ :
लखनौ ही औंधची राजधानी होती. औधच्या नबाबाचे राज्य तर कं पनी सरकारने खालसा के ले होतेच. शिवाय नव्या सरकारी
धोरणामुळे हजारो जमीनदार बेकार व प्रतिष्ठाहीन बनले होते. नबाबाचे राज्य खलसा के ल्याने हजारो शिपाई बेकार झाले होते. मीरत,
दिल्ली, कानपूर इ. ठिकाणच्या बंडाच्या बातम्यांनी ही ठिणगी औधच्या प्रदेशात टाकली गेली. ३० मे १८५७ रोजी औधच्या प्रदेशात
बंडाचा झेंडा उभारला गेला उठाव एवढा जबरदस्त होता की, औंधमधील इंग्रजी राज्य अवघ्या १०-१२ दिवसात समाप्त झाले.

22
लखनौमधील इंग्रज लोक व गोरे सैन्य यांनी प्रसंगावधान राखून इंग्रज रेसिडेन्सीत आश्रय घेतला. रेसिडेन्सीमध्ये दोन हजार इंग्रज होते
व त्यांच्या भोवती १ लाख बडवाल्यांनी गराडा घातला होता. इंग्रजांनी मनोधैर्य खचू न देता सतत ६ महिने बंडवाल्यांशी प्रतिकार
के ला ही बाब कौतुकास्पद मानली पाहिजे. औंधमधील बंडवाल्यांनी इंग्रज स्त्रीपुरुषांवर अत्याचार के ले नाहीत ही गोष्ट नोंद घेण्यासाखी
आहे. बंडाचे नेतृत्व नबाबाची पत्नी बेगम हजरत महलने स्विकारलेले होते. तिने अल्पवयीन पुत्राला औंधच्या गादीवर बसून इंग्रज
राजवट समाप्त झाल्याचे घोषित के ले. बहादूरशहाचा अंकित म्हणून औंधचा नवाब राज्य करणार होता पण इंग्रजांच्या सामर्थ्यापुढे ही
राजवट फार काळ टिकू शकली नाही. सप्टेंबर १८५७ मध्ये इंग्रज सेनापती औट्रॅम यांनी लखनौवर चाल के ली. १७ नोव्हेंबरला इंग्रज
रेसिडेन्सीभोवतीचा बंडवाल्यांचा वेढा उठविला. ज. कॅ म्बेलची २० हजाराची फौज लखनौला येऊन पोहचली. इंग्रजांच्या संयुक्त
फौजांनी २२ मार्च १८५८ रोजी हल्ला करून लखनौ सर के ले.

बिहार :
बिहारमधील दानपूर येथे इंग्रजांची हिंदी फौज हाती. ही फौज बंड करेल, ही भिती लक्षात घेऊन लॉईड या इंग्रज अधिकाऱ्याने हिंदी
शिपायांना निःशस्त्र करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या हुकु माप्रमाणे हिंदी शिपाई आपली शस्त्रे खाली ठेवत असतानाच गोन्यांची फौज
तेथे येऊन पाहेचली. हिंदी शिपायांचा असा समज झाला की आपणांस निःशस्त्र करून आपली कत्तल करण्याचा लॉईडचा डाव आहे.
त्यांनी लगेच शस्त्रे हाती घेऊन गोऱ्या फौजेवर गोळीबार सुरु के ला अशाप्रकारे दानापूरमध्ये बंडाची सुरुवात झाली.

बिहारमधील जगदीशपूरचा वृद्ध जमीनदार कु वरसिंह यावर इंग्रजांनी बरीच जुलूम जबरदस्ती के ली होती. त्याने बडवाल्याशिपायांचे
नेतृत्व स्विकारले. अनेक लढाया घडू न आल्या. कु बरसिंहने असामान्य शौर्य गाजविले. तथापि इंग्रज फौजेपुढे त्याचा निभाव लागला
नाही व तो १८५८ साली मरण पावला. त्याच्या नंतरच्या अमरसिंग नावाच्या बंधूने धैर्याने संघर्ष चालू ठेवला, परंतु त्यांना यश
मिळाले नाही.

झाशी :
दत्तक वारसा नामंजूर या तत्वानुसार झाशीच्या राणीच्या दत्तक पुत्रास डलहौसीने राज्याधिकार नाकारुन झाशीचे राज्य खालसा के ले
होते. राणीला पारतंत्र्याची जाणीव सारखी सतावत होती. खुद्द तिच्याखजिन्यावर तिचा ताबा नव्हता. १८५७ च्या उठावाने या
क्षात्रतेजाला संधी मिळाली बंडाच्या बातम्या झाशीवर थडकल्या तेव्हा तेथील हिंदी शिपायानीही बंड पुकारुन ६ जून १८५७ रोजी
इंग्रज अधिकाऱ्यांची कत्तल के ली. त्यातून बचावलेल्या इंग्रजांनी झाशीच्या किल्लयात आश्रय घेतला. बंडवाल्यांनी त्यांच्याशी वाटाघाटी
करुन त्यांना जीवनदानाचे आश्वासन दिले. पण इंग्रज जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांना विश्वासघाताने ठार के ले. इंग्रजांची ही कत्तल
राणीने घडवून आणली नव्हती. तथापि यानंतर बंडवाल्यांनी राणीकडे जाऊनबरेच द्रव्यसाहय घेतले व त्यांनी दिल्लीकडे कू च के ली.
यावेळी नानासाहेब पेशव्याप्रमाणे तिने बंडवाल्याचे नेतृत्व स्विकारले नाही. एवढेच नव्हे तर राणी आपल्याशी एकनिष्ठ राहिल्याचे पाहून
इंग्रजानी झाशीचा कारभार आपल्यावतीने तिच्याकडे सुपूर्त के ला. तथापि हा इंग्रजांचा डावपेच होता. बंडाच्या संकटातून सावरत
असतानाच ते झाशीस झालेल्या इंग्रजांच्या कत्तलीचा राणीविरुध्द पुरावा जमा करु लागले. झाशीच्या कत्तलीत शिपाई कसे

23
रानटीपणाने बागले आणि आपले त्यांच्यापुढे काही चालले नाही याबद्दल राणीने इंग्रजांना वारंवार लिहून आपली बाजू स्वच्छ
असल्याचे निदर्शनाला आणून दिले होते. पण आत इंग्रजांना राणीभोवती फास आवळायाचा होता. परिणामी राणीचे इंग्रजांशी असलेले
संबंध झपाटयाने बिघडू लागले. झाशीच्या कत्तलीचा आरोप आपणावर ठेवून इंग्रज आपणास फाशी देणार याबद्दल तिची खात्री झाली.
तेव्हां नामुष्कीचे मरण पत्करण्यापेक्षा इंग्रजांशी लढू न मरण पत्करण्याचे तिने ठरविले.

झाशी लढविण्यासाठी राणीने पूर्ण लष्करी तयारी के ली सर हयू रोज या सेनानीच्या अधिपत्याखाली इंग्रज फौजा झाशीवर चाल करुन
आल्या आणि त्यांनी झाशीच्या किल्ल्यास वेढा दिला. राणी मोठ्या त्वेषाने किल्ला लढवू लागली. सेनापती तात्या टोपे झाशीच्या
मदतीस भावला पण इंग्रजानी त्यांना पराभूत के ले. इंग्रजांनी जोमाने हल्ला करून त्यांनी झाशीच्या तटबंदीस खिंडार पाडले. इंग्रज फौज
आत शिरुन लुटालुट व कत्तल करू लागली. झाशी इंग्रजांच्या हाती पडत असताना घोड्यावर स्वार होऊन ती मोठ्या युक्तीने
किल्ल्याबाहेर पडली होती. राणी प्रथम काल्पीला पोहचली. काल्पीत नानासाहेब तात्या टोपे, बांद्याचा नबाब, बाणपूर व शहागड
येथील राजे यांचेशी सल्लामसलत के ली. पण सर हयू रोजने दोन मोठ्या लढायांत बंडवाल्यांचा पराभव करुन काल्पी जिंकली. राणी व
तात्या टोपे ग्वाल्हेरला निघून गेले. ग्वाल्हेरचा राजा शिंदे व मंत्री दिनकरराव पळून गेले. इ.स. १८५८ रोजी ग्वाल्हेरचा किल्ला राणीच्या
ताब्यात आला. हयू रोजच्या समवेत इंग्रजांना पिटाळून लावले. दुसऱ्या दिवशी १८ जूनला जनरल स्मिथ व हयू रोजने ग्वाल्हेरवर
स्वारी के ली. राणीने दत्तक पुत्राला पाठीशी बांधून घोडयासकट ग्वाल्हेरच्या किल्ल्यावरून उडी घेतली व इंग्रजांचे सैन्य उध्यवस्त
करीत जाऊ लागली. इंग्रजानी तिचा पाठलाग सुरु के ला. शेवटी या लढाईमध्ये राणींना वीर मरण आले.

वरील प्रमुख ठिकाणच्या उठावाशिवाय उत्तर प्रदेशात बनारस, अलाहाबाद, लाहोर मध्य प्रदेशात बाणपूर व शहागड, रामगढ, इंदूर,
महू, राजपुतान्यात अजमेर, नासिराबाद, रोहिलखंड इ. ठिकाणची सर्व बंड मोडू न काढण्यात इंग्रज यशस्वी झाले. ग्वाल्हेरच्या
लढाईनेच बंडाचा खरा शेवट झाला होता. झाशीची राणी रणांगणावर ठार झाली. नानासाहेब पेशवा, बेगम हजरत महल इ. नेत्यांनी
देशत्याग के ला. तात्या टोपेने इंग्रजांविरुध्द हालचाली कांही दिवस चालू ठेवल्या. अखेर मानसिंह नावाच्या विश्वासघातकी देशद्रोही
सरदाराने अलवारच्या जंगलात झोपले असताना तात्या टोपेला ९ एप्रिल १८५९ च्या रात्री पकडू न दिले. अशा प्रकारे इंग्रज
साम्राज्याविरुध्द भारतातील लोकांनी घडवून आणलेला हा सशस्त्र उठाव अपयशी झाला.

१) देशव्यापी उठावाचा अभाव : १० से १८५७ रोजी सुरु झालेल्या चंद्राचा प्रसार संपूर्ण हिंदुस्थानात झाला नाही हेच सर्वात मोठे
बंडखोरांच्या अपयशाचे कारण होते. इंग्रज राजवटीविरुद्ध प्रचंड असंतोष खदखदत असूनदेखील बंडखोरांना सर्व प्रांतांचे सहकार्य मिळू
शकले नाही, कारण क्रांतीकारकांनी व्यवस्थित संघटन निर्माण के ले नव्हते असे म्हणावे लागेल. उठावाचा सर्वात मोठा वेग उत्तर
हिंदुस्थानात होता. मीरत, दिल्ली, कानपूर, रोहीलखंड, अयोध्या, नर्मदा नदीकडील भाग, बिहार, पश्चिम बंगाल या भागात उठाव तीव्र
स्वरुपात झाले. परंतु राजपूतांना, सिंध पूर्व बंगाल, नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील सर्व प्रदेश, पंजाब हे मात्र शांतही पंजारकांना मोठा
धक्का बसला कारण इंग्रजांनी १८४८-४९ मध्ये पंजाब खालसा के ला होता त्यामुळे शीख इंग्रजांविरुद्ध या बंडात सहभागी होतील हा
सर्वांचा अंदाज चुकला याउलट शीखानी उठावात भाग तर घेतलाच नाही पण इंग्रजांना मोठी मदत करून हे बंड मोडू न काढले.

24
सरहद्दीवरील नेपाळचा राजा जंगबहादुर बानेही इंग्रजांना मदत के ली. अफगाणा पठाणानीही इंग्रजाशी मैत्रीसबंध ठेवले. दक्षिण
हिंदुस्थानात उठावाचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. महाराष्ट्र , गुजरात, म्हैसूर, मद्रारा, के रळ या प्रतात अपवादात्मक घटना
सोडल्यास शांतताच होती. हिंदी लोकांमधील हेवेदावे, मत्सर यांच्यामुळेही हा उठाव देशव्यापी होऊ शकला नाही.

२) तारखेचा गोंधळ :नानासाहेब व अजीमुल्लाखान यांनी उठावाची योजना तयार के ली होती. उठाव सुरु करण्याआधी उत्तर
हिंदुस्थानात त्याचा प्रचारही गुप्त मार्गानी सुरु ठेवला. नानासाहेस तीर्थयात्रेच्या निमित्ताने फिरून जनतेचा पाठिंबा घेत होते. दिल्लीला
जाऊन बादशहा बहादूरशहा, अवधची बेगम हजरत महल अशा विविध नेत्यांशी चर्चा करून उठावाची तारीख ३१ मे १८५७ ही
ठरवण्यात आली. या दिवशी एकाचवेळी संपूर्ण हिंदुस्थानात गुप्तपणे या तारखेचा प्रचार झाला होता. लष्करातील हिंदी शिपायांनी या
तारखेबद्दल माहीत होते परंतु मंगल पांडेच्या हौताम्यामुळे व मीरत येथील अन्गाळे पेटलेल्या हिंदी शिपायांना ३१ मे पर्यंत थांबणे शक्य
झाले नाही व त्यांनी १० मे रोजीच म्हणजेच २० दिवस अगोदरच बंडाला सुरुवात के ली. या अचानक झालेल्या बडाची बातमी संपूर्ण
हिंदुस्थानात पसरण्यास बराच वेळ लागला. मीरत, दिल्ली, कागपूर, अवय अशाप्रकारे हे बंड हळूहळू पसरत गेले. याचा इंग्रजांना मोठा
फायदा झाला. बेसावध असलेले इंग्रज सावध झाले. त्यांनी आपला दारुगोळा व शखाले बंडखोरांच्या हाती लागू दिली नाहीत. प्रांतात
स्वतंत्रपणे उठाव होत गेल्याने इंग्रजांना तो दडपणे सोपे गेले. बंडखोरांनी उठावाच्या तारखेचा असा गोंधळ के ल्याने या उठावाला
अतिशय विस्कळीत स्वरूप प्राप्त झाले. सर्व ठिकाणच्या क्रांतीकारकांना तयारी करण्यास अपूरा वेळ मिळाला. पूर्ण तयारीनीशी न
उतरल्याने त्यांचा पराभव झाला.

३) प्रभावी व सर्वमान्य नेतृत्व नव्हते : प्रभावी नेतृत्वाशिवाय कोणतीही लढाई जिंकली जाऊ शकत नाही यांचे प्रत्यंतर या उठावात
भारतीयांना आले. या उठावात अनेक पराक्रमी नेत्यांनी भाग घेतला. यामध्ये नानासाहेब पेशवे, तात्या टोपे. राणी लक्ष्मीबाई,
बहादूरशहा, बेगम हजरत महल, कुं वरसिंह अशी मोठमोठी नेतेमंडळी होती. पण ही नेतेमंडळी त्यांच्या त्यांच्या प्रदेशात प्रभावी व
सर्वमान्य होती पण राष्ट्रीयकोणावेही नेतृत्व टिकण्यासारखे नव्हते, भीरतच्या उठावानंतर बंडखोरानी पाईबाईल ८० वर्ष क्याच्या
बहादूरशहाला हिंदुस्थानचा सम्राट म्हणून जाहीर के ले. पण अनेकांना हे नेतृत्वमान्य नव्हते. बहादूरशहा वृद्ध असल्याने या महान
संग्रामाचे नेतृत्व करण्याची कु वत त्यांच्यात नव्हती. पूर्वीच्या म बादशाहीने शीखांवर प्रचंड अत्याचार के लेले होते हैं शीख विसरू शकत
नव्हते. त्यामानाने जानी एंजामध्ये अनेक सुधारणा के लेल्या होत्या त्यामुळेच मोगलाईचे पुजन होऊ नये अशा ईच्छेने प्रेरित झालेल्या
शीखानी इंग्रजांना पाठींबा दिला. रजपूतानाही मुघल व मराठे नको होते, निजामाचा पेशवाईला विरोध होता. खुद नानासाहेब पेशव्यांना
मोगल बादशाही नको होती. या सर्व कारणांमुळे १८५७ चा उठाव नेतृत्वहीन बनला.

(४) ध्येयवादी दृष्टीकोनाचा अभाव : उठावात भाग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे ध्येय वेगवेगळे होते. क्रांतीकारकांना जर राष्ट्रीय उठाव
घडवायचा होता तर त्यांनी राष्ट्रीय ऐक्य निर्माण करून हिंदुस्थानचे स्वातंत्र्य एवढेच ध्येय ठेवायला हवे होते. या उठावात निःस्वार्थी
वृत्तीने लढणाच्यांची संख्या फार कमी होती. संस्थान खालसा धोरणामुळे दुखावलेल्या संस्थानिकांनी या उठावात भाग घेतला पण
त्यांनी के लेल्या लढायाकडे लक्ष दिले तासचौनी हातात हात घालून एकान मैदानातर लढाई के ल्याचे दिसत नाही. याउलट प्रत्येक

25
संस्थानिक फक्त आपल्याच संस्थानात लढला. इंग्रजांचा पराभव करून फक्त आपल्या सत्तेचे पुनरुज्जीवन करणे एवढेच त्यांचे ध्येय
ठरले होते. मोगल सम्राट बहादूरशहाला सिंहासन प्राप्त करून मोगलशाहीचे पुनरुज्जीवन करायचे होते. नानासाहेबाला पेशवाई मिळवून
मराठी राज्याचे पुनरुज्जीवन करायचे होते, राणी लक्ष्मीबाईच्या "मेरी झांसी नहीं दूंगीं या घोषणेवरूनच तिचे झाशीवरील प्रेम दिसून येते
त्यामुळे तिचा लढा झाशीपुरताच झालेला दिसतो. बेगम हजरत पहलन तर संस्थारिटी आपल्या राज्यांसाठी लढले म्हणूनच हे सर्वजण
वैयक्तिक स्वार्थासाठी लढले अशी त्याच्यावर टीका के ली जाते त्यामुळे उठावात एकसूत्रीपणा नव्हता व क्रांतीकारकांचा पराभव घडू न
आला.

५) परंपरागत शस्त्रास्त्र व युद्धकला: भारतीयाचा मोठमोठ्या युद्धात पराभव होण्याचे हे महत्त्वाचे कारण होते. पूर्वीपासून भारतीय
राजांनी आपली शव युद्धकला आधुनिक करण्याचे प्रयत्न के ले नाहीत. प्राचीन काळात कायत काळात अहमदशहा अब्दालीचे आक्रमण
असो किं वा आधुनिक काळातील इंग्रजांविरुद्ध व युरोपियनाविरुद्धचा लढाया असो प्रत्येक वेळी परकीयांच्या अत्याधुनिक शस्त्रांपुढे
भारतीयांनी मान झुकवली. १८५७ च्या उठावाच्यावेळी सुरवातीला हिंदी शिपायानी आपल्याजवळील बंदूकांसह लढाईला सुरवात
के ली बंदूकाजवळ असल्याने त्यांचे मनोधैर्य वाढले होते. पण बंदुकांना लागणारा काडतूसांचा साठा मोठ्या प्रमाणात त्यांच्याजवळ
नव्हता. मीरतमधील उठावानंतर इंग्रजांनी महत्त्वाच्या ठिकाणची शस्त्रास्त्रे व दारुगोळा बंडखोरांच्या हाती न लागण्याची खबरदारी
घेतली. त्यामुळे बंडखोरांजवळचा दारुगोळा लवकरच संपला व आपल्या ढाल - तलवारी सारख्या परंपरागत सत्वात्वानिशी लढण्यास
त्यांनी सुरुवात के ली. पण इंग्रजांच्या अत्याधुनियः बंदुका व जोपडा यापुढे त्यांचा विधान लागू शकला नाही. म्हणूनच सर ह्यू रोज
अनुप्या २ हजार फौजेनिशी तात्या टोपेच्या २० हजार फौजेचा पराभव करू शकला. शस्त्रास्त्रातील या तफाबतीमुळे क्रांतीकारकांचा
नाश झाला. रणांगणावरून पळून जाणारा शिपाई म्हणत असे की, "मला दोन पायाच्या इंग्रज शिपायाची भिती वाटत नाही पण त्याच्या
दोन नळ्यांच्या बदकांची भिती वाटते. " शस्त्रास्त्रांप्रमाणेच युद्धकलेतही क्रांतीकारक इंग्रजांपेक्षा कमी पडले. शौर्य व पराक्रमात
क्रांतीकारक अजिबात कमी नव्हते पण इंग्रज सेनानींसारखा युद्धशास्त्रातील तरबेजपणा व रणनिती त्यांच्या जवळ नव्हती.

६) कर्तबगार इंग्रज सेनापती: इंग्रजांना या युद्धात विजय मिळाल्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे इंग्रजांकडे एकापेक्षा एक वरचढ सेनापती
होते याचा अर्थ क्रांतीकारकाकडे असे लढवय्ये नव्हते असा नाही पण इंग्रज संपूर्ण हिंदूस्थान आपल्या ताब्यात राहावा या एकाच
ध्येयाने लढत होते. भारतीयांपेक्षा अधिक राष्ट्राभिमान त्यांच्यात होता. जिंकू किं वा मरू या ध्येयाने ते लढले. असामान्य मनोधैर्य,
कडक शिस्त, कार्यावरील निष्ठा व देशभक्ती असे महत्त्वाचे गुण असलेले हॅवलॉक, कम्बल, सर ह्यू रोज, लॉरेन्स असे गुणी अधिकारी
वसेनानी इंग्रजांकडे होते. त्यांनी १८५७ अलावात इंग्रजी राज्य आपल्या पराक्रमाच्या व हिकमतीच्या जोरावर वाचविले.
मुत्सद्देगिरीच्या बाबतीत त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. पंजाबला बंडापासून परावृत्त करण्यात लॉरेन्सने कमालीचे संयोजन
दाखवले. कॅ नींगसारखा उत्तम प्रशासक असलेल्या गव्हर्नर जनरल मुळेच इंग्रजांना हे युद्ध जिंकता आले. मुत्सद्देगिरीच्या जोरावर
इंग्रजांनी अनेकांना उठावापासून परावृत्त के ले. त्यासाठी बरे व जहागिरीची खैरात के ली. हिंदुस्थानातील स्वार्थी व फु टीर लोकामुळे
त्यांना या कामात यश आले व लवकरच त्यांनी हा उठाव टडपून टाकला.

26
७) दळणवळणाची आधुनिक साधने: ज्यावेळी १८५७ च्या उठावाला सुरवात झाली त्यावेळी इंग्रजांची स्थिती दयनीय होती. उत्तर
हिंदुस्थानात प्रखर उन्हाळ्यामुळे अनेक इंग्रज अधिकारी थंड हवेच्या ठिकाणी निघून गेलेले होते. हिंदी शिपायांच्या मानाने इंग्रज
सैन्यही कमी होते. बरेसचे सैन्य पंजाव व ब्रह्मदेशामध्ये अडकू न पडले होते तरीही इंग्रजांनी अतिशय वेगाने सर्न अधिकाऱ्यांना निरोप
पाठवले व आपली सेना जमा के ली. लॉर्ड डलहौसीने भारतात रेल्वे, रस्ते, पोस्ट व तारायंत्रे या दळणवळणाच्या के लेल्या सुधारणा
इंग्रजांना यावेळी अत्यंत उपयुक्त ठरल्या. या साधनांवर इंग्रजांचेच नियंत्रण असल्याने त्यांनी लवकरच बंडखोरांविरूद्ध उपाययोजना
के ली. तसेच ब्रिटीशांच्या प्रभावी आरमारामुळे इंग्लंडहून सैन्य, शस्त्राने व दारुगोळा मोठ्या प्रमाणात भारतात बैक शकला बाउलट
स्थिती क्रांतीकारकांची होती. वेगवेगळ्या ठिकाणी निरोप किं वा मदत पाठवण्यात त्यांना बरान अवधी लागत असे. कातीकारकांची ही
दिरंगाई इंग्रजांच्या पथ्यावर पडली व त्यांचा विजय झाला.

८) बंडखोरांचा आततायीपणा व जनतेची उदासीनता: बंडखोरांनी ठरलेल्या तारखेच्या आधी उठावाला सुरुवात अती उत्साहीपणा
दाखवला व त्यानंतर घडलेल्या प्रत्येक प्रसंगात त्यांचा उतावीळपणा नडला. बंडखोरांनी शांविरुद्ध उठावर सुरु के ला पण उठाव
यशस्वी झाल्यानंतर आपली राजकीय व्यवस्था कोणती असेल याबद्दल कोणतीही योजना जनतेसमोर मांडली नाही यापूर्वीच्या मोगल,
मराठे, रजपूत, निजाम, शीख यांच्यातील संघर्षाला जनता कं टाळली होती. त्यामुळे उठावानंतर यांच्यातील संघर्ष पुन्हा सुरु होतील
अशी भिती त्यांना वाटत होती. क्रांतीकारकांनीही जुन्याच गोष्टी प्रस्थापित करण्याचे धोरण चालू ठेवल्याने प्रजा अधिकच अस्वस्थ
झाली. क्रांतीकारकांनी ज्या ज्या प्रदेशांवर विजय मिळवून आपला ताबा बसवला त्या त्या ठिकाणी चांगली व कल्याणकारी व्यवस्था
निर्माण के ली नाही उलट त्या प्रदेशात त्यांनीच लुटालूट सुरू के ली त्यामुळे स्थानिक जनता त्यांना क्रांतीकारकांऐवजी लुटारू म्हणू
लागली. त्यातून जनतेची सहानुभूती ते गमावून बसले. लोकांनी बंडखोरांना पाठींबा न देता इंग्रजांना दिला अनेक बंडखोरांना पकडू न
इंग्रजांच्या ताब्यात दिले.

९) नेत्यांमधील ऐक्याचा अभाव : भारतीय राज्यकत्यांमपाल हेवेदावे, परस्परद्वेष उठावाच्यावेळीही टिकू न होता. राणी लक्ष्मीबाई व
तात्या टोपे यांच्यातील ऐक्याचा अपवाद सोडला तर अनेक प्रसंगी इतरांनी एकमेकांना मदत के ली नाही. ज्यावेळी दिल्लीला इंग्रजांनी
वेदा दिला त्यावेळी तेथे अडकलेल्या बंडखोरांना वाचवण्यासाठी कानपूरचे शिपाई दिल्लीला निघाले तेव्हा त्यांना नानासाहेबांनी रोखले
कारण नानासाहेबांना बहादूरशहाचे नेतृत्व नको होते, निजामाला पेशवाईचे पुनरुज्जीवन नको होते त्यामुळे तो उठावापासून दूर राहिला.
शिंदे - भोसले - होळकर- गायकवाड यांनीही नानासाहेब पेशव्यांना मदत के ली नाही. नेतंमधील या दुहीचा फायदा इंग्रजांना मिळाला.
याबद्दल मौलाना आझाद लिहीता की, “१८५७ च्या घटनेबद्दल जेव्हा या जनतो तेव्हा हिंदुस्थानचे राष्ट्रीय चारित्र्य अगदी हीनावस्थेत
पोहोचलेले होते असेच नाईलाजाने म्हणावे लागेल. नेत्यांत एकमत होऊ शकत नव्हते. परस्परांबद्दल त्यांना असूया बाटे व ते सतत
एकमेकांविरुद्ध कारस्थाने करीत. "

१०) इंग्रजाना अनुकू ल आंतरराष्ट्रीय परिस्थिती : १८५७ च्या उठाव दडपून टाकण्यात इंग्रजांना यश आले कारण आंतरराष्ट्रीय
पातळीवर त्यांचा कोणाशीही संघर्ष सुरू नव्हता. १८५६ मध्येच रशियाबरोबर झालेल्या किमीशन युद्धात इंग्लंडला विजय मिळून इंग्रज

27
फौजा या युद्धातून मोकळ्या झाल्या होत्या. इंग्लंडची या उठाव आंतराष्ट्रीय प्रतिष्ठा व सामर्थ्य वाढले होते. जगातील सर्व देशांशी
त्यांचा व्यापार सुरू होता व आरमारी यामध्ये मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे इंग्लडला फक्त भारताकडेच लक्ष द्यायला वेळ मिळून त्यांनी
संपूर्ण हा उठाव दडपून टाकण्यासाठी वापरली.

प्रकरण
28
चौथे
उठावाचे परिणाम
१) इंग्रजांविरुद्ध तिरस्कारात वाढ: इंग्रजानी १८५७ चे बंड मोडताना कोणतीही दया माया दाखवली नाही. बंडखोरांनी जेवढी कत्तल
के ली त्यापेक्षा कै कपटीने अधिक कत्तल इंग्रजांनी के ली त्यातून बालके व वृद्धांनाही सोडले नाही. १ लाख लोकांना फाशी देण्यात आले
व त्यांची टांगून ठेवण्यात आली. फाशी द्यायच्या आधी बंडखोराला मरेपर्यंत मारले जाई. त्याच्या डोक्यावरील के स उपटले जात, कल
के लेल्या लोकांचे जमिनीवर पडलेले रक्त चाटायला लावीत. एवढी क्रू र विटंबना के ल्यानंतर फाशी दिली जाई. इंग्रजांच्या करतेला
पारावर राहिला नाही. हिंदी लोकांनी पुन्हा असे बंड करु नये म्हणून इंग्रजांनी प्रचंड दहशत निर्माण के ली यामध्ये ते पूर्ण जनावराप्रमाणे
वागले. इंग्रजांचे उद्दिष्ट यशस्वी झाले असले तरी हिंदी लोकांच्या मनात इंग्रजांबद्दल भयंकर तिरस्कार निर्माण झाला हा तिरस्कार पुढे
बराच काळ टिकू न राहिला त्यातूनच सशस्त्र क्रांतीकारी चळवळीचा उदय झाला व या चळवळीने इंग्रज राजवटीला फार मोठे धक्के दिले.

२) ईस्ट इंडिया कं पनीचे शासन समाप्त: १८५७ च्या उठावाची वावटळ शांत झाली असली तरी हे बंड मोडण्यास इंग्रजांना प्रचंड कष्ट
करावे लागले, प्रचंड नुकसान सोसावे लागले त्यामुळे या उठावाची दखल इंग्लंड पार्लमेंटला घ्यावी लागली. तसे पाहिल्यास इंग्लंड
पार्लमेंटने ईस्ट इंडिया कं पनीवर नियंत्रण १७७२ च्या रेग्यूलेटींग अॅक्टपासूनच लादण्याच सुरुवात के ली होती. १८५७ च्या
उठावास कं पनीचे अतिरेकी धोरण कारणीभूत ठरल्याची चर्चा इंग्लंडमध्ये झाली. त्यामुळे भारतातील असंताष दूर करून शांतता
निर्माण करण्यासाठी इंग्लंड पार्लमेंटने ९८५८ चा कायदा मंजूर के ला. या कायद्यानुसार हिंदुस्थानातीलकं पनीची राजवट समाप्त करून
इंग्लंडच्या राणीचा कारभार सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. गव्हर्नर जनरलच्या जागी हिंदूस्थान कारभार राणीच्या वतीने
पाहण्यासाठी व्हॉईसरॉय या पदाची निर्मिती के ली गेली तसेच भारतमंत्री व त्यांचे मंडळ निर्माण करून भारतात नवी राज्यव्यदाता सुरु
करण्यात आली.

३) राणीचा जाहिरनामा व इंग्रजांच्या धोरणात बदल: ईस्ट इंडिया कं पनीची सत्ता १८५८ च्या कायद्याने नष्ट करण्यात आली व त्यांनी
चालवलेली धोरणे बंद के ल्याचे इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

29
या जाहिरनाम्यात भारतीयांना अनेक आश्वासने दिली गेली त्यानुसार इंग्रज राज्यवृद्धी न करता देशी संस्थानिकांचा व त्यांच्या हक्कांचा
मान राखतील, अंतर्गत शांतता व योग्य सरकार निर्माण करून हिंदुस्थानची प्रगती घडवून जाईल. भारतीय संस्थानिक व ईस्ट इंडिया
कं पनीने के लेले करार ब्रिटीश सरकार पाळेल. संस्थानिकांना दतक घेण्यास परवानगी दिली जाईल. कोणत्याही धर्माच्या बाबतीत
हस्तक्षेप के ला जाणार नाही. सनौना धार्मिक स्वातंत्र्य दिले जाईल. कोणताही भेदभाव न करता सरकारी नोकऱ्या दिल्या जातील.
राणीच्या जाहिरनाम्याचे अवलोकन करता भारतीयांचा असंतोष कमी करण्यासाठीच आश्वासनाची खैरात करण्यात आली पण
ब्रिटीशांनी सर्व आश्वासने कधीच पाळली नाहीत. संस्थानिकांना अंतर्गत स्वातंत्र्य दिले पण त्यांच्यावर आपली सत्ता मजबूत के ली.
भारतीयाच्या सामाजिक रुढी-परंपरामध्ये हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. १८५८ नंतर इंग्रजांनी अतिशय सावधपणे
धोरणे आखायला सुरुवात के ली.

४) हिंदी लष्कराची पुनर्रचना :उठावाची सुरुवात ही हिंदी शिपायांनीच के ली होती इंग्रजांच्या लष्करात १८५७ पूर्वी हिंदी शिपायांचे
प्रमाण पाचपट अधिक होते त्यामुळे उठाव करण्याची त्यांची हिंमत याली होती म्हणूनच उठावानंतर इंग्रजांनी या प्रमाणात बदल के ला.
लष्करातील इंग्रज सैनिकाचे हिंदी सैनिकांशी असणारे प्रमाण १.२ इतके नादनिष्णात आले. उठावात भाग घेणाऱ्या सर्व शिपायांना
काढू न टाकण्यात आले. लष्करातील सर्व महत्त्वाच्या जागांवर युरोपियन अधिकाऱ्याची नेमणूक के ली. महत्त्वाची ठिकाणे, तोफखाना,
दारुगोळा,खनिजे यावर पूर्णपणे झाजांचा ताबा ठेवला.

या उठावात सर्व जातीधर्माचे शिपाई एकत्र लढले होते यावरून बोध घेऊनांनी एकत्रित जाती, धर्म व प्रातांच्या पलटणी नष्ट करून
त्याजगी जाती प्रांताच्या आधारावर पंजाबी, शीख, गुरखा, रजपूत, मराठा अशा पलटणी निर्माण के ल्या. त्यामुळे हिंदी शिपायामधीट
झाले. शीख, गुरखे बानी उठाव मोदूत काढण्यात इंग्रजांना मदत के ल्याने त्यांना जास्तीत जास्त लष्करात प्राधान्य देण्यात आले.
राष्ट्रीय एकात्मतेची लष्करात पुन्हा वाढ होऊ नये याची पूरेपूर काळजी इंग्रजांनी घेतली. सर्व महत्त्वाच्या प्रातांमध्ये सैन्याच्या पलटणी
ठेवण्यात आल्या. लष्करावरील खर्च पूर्वीपेक्षा अधिक वाढवण्यात आला बाबरून इंग्रजांना आपल्या मारतीच्या संरक्षणाची काळजी
अधिक वाटू लागली होती हे लक्षात येते.

५) मुघल सत्तेचा शेवट :१७०७ नंतर रणजेच औरंगजेच्या मृत्यूनंतर तसता शक्तीहीन बनत गेली होती. मुघल बादशहाच्या
नियंत्रणाखालील सुभेदारांनी स्वतंत्रपणे कारभार सुरु के ला होता. याचा फायदा घेऊन इंग्रजांनी बंगालमध्ये आपले वर्चस्व निर्माण के ले.
शेवटचा मुघल बहादूरशहा हा १८३५ साली सत्तेवर आला. १८५७ च्या उठावाच्यावेळी तो अतिशय बुद्ध झाला होता. उठावाची
सुरुवात झाल्याचीही माहिती त्याला नव्हती के वळ बंडखोरांच्या जबरदस्तीमुळे तो हिंदुस्थानचा बादशहा व बंडखोरांचा प्रमुख नेता
बनला. इंग्रजांनीमात्र लवकरच २० सप्टेंबर १८५७ रोजी दिल्ली वूिन घेतली आणि तेव्हापासून बादशहाची दुर्दशा सुरू झाली. इंग्रजांनी
बादशहाला साध्या तुरुं गात ठेवून इंग्रजांसाठी प्रेक्षणीय जनावराप्रमाणे वागवले. त्याला बघायला येणारे युरोपियन त्याची दाढी खेचून
त्याची विटंबना करीत. यानंतर झाजानी त्याला आजन्म कै दी म्हणून ब्रम्हदेशात पाठविल तथेच त्याचा १८६२ मध्ये मृत्यू झाला.
इंग्रजांनी ३०० वर्षे जुनी व वैभवाचा काळ पाहिलेली पुघल राजवटकणात नष्ट के ली.

30
६) फोडा व झोडा नितीला प्रारंभ :१८५७च्या उठावात सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत यांच्यातील ऐक्य इंग्रजांना बघायला मिळाले.
इंग्रजाचे नशीब चांगले होते म्हणूनच त्याची राजवट वाचली असे ऐक्य पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी इंग्रजांनी आपल्या कु टनितीचा
वापर करण्यास सुरुवात के ली. हिंदू व मुसलमान आपले परंपरागत र विसरून या युद्धात लढले ही गोट झग्रजांना अधिक खटकली
त्यामुळे इंग्रजांनी या दोन धर्मात फू ट बाटेत से प्रयत्न के ले. प्रांतीयुद्धात हिंदूपेक्षा मुस्लिम अधिक त्वेषाने लढले हे लक्षात येताच
इंग्रजांनी मुस्लिमांवर जास्त अत्याचार के ले. मुस्लिमांना झोडपून हिंदूना जवळ करायचे असे धोरण त्यांनी ठेवले. १८५७ नंतर हिंदूना
अनेक सवलती देऊन मुस्लिमांना सर्व क्षेत्रातून दूर ढकलले त्यामुळे साहजिकच मुस्लिम हिंदूचा हेवा करु लागले. दोन्ही धर्मात
जातीयवाद वाढीस लागला. १८८५ मध्ये कांग्रेसची स्थापना झाल्यानंतर तिची ताकद कमी करण्यासाठी इंग्रजांनी मुस्लिमांना जवळ
करून हिंदना दूर तुकलले अशा फोडा व झोडा राजनितीचा इंग्रजांना मोठा फायदा झाला पण या दोन धर्मातील ऐक्य कायमचेच नष्ट
झाले. संस्थानिकांनाही त्यांनी हेच धोरण राबवले. संस्थानिकाना त्यांच्या प्रजेपासून दूर के ले. संस्थानिक इंग्रजाशी शेवटपर्यंत एकनिष्ठ
राहिले.

७) घटनात्मक विकासाला प्रारंभ : १८५७ च्या अगोदर इंग्रज गव्हर्नराचा भारतीयांच्या कार्यक्षमतेवर विश्वास नसल्याने त्यांनी
भारतीयांना प्रशासनात कधीही स्थान दिले नाही. पण १८५७ नंतर भारतात काही सुधारणा व कायदे करताना भारतीयांची मदत
घ्यायला हवी असे इंग्रजाना वाटू लागले. १८६१ मध्ये ब्रिटीश संसदेने एक कायदा मंजूर के ला या कायद्याप्रमाणे कें द्रीय व प्रातीक
कायदेमंडळात प्रथमच हिंदी माणसाचा प्रदेश झाला. सुरवातीला हे प्रमाण फारच कमी होते. पण पुढील काळात संधी मिळालेल्या
भारतीयांनी आपली कार्यक्षमता सिद्ध के ली. प्रशासनात स्थान मिळू लागल्याने हिंदी लोक आपल्या अधिकारांबाबत जागृत होत गेले.
सनदशीर मार्गाने त्यांनी इंग्रजावर दबाव आणून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. या घटनेपासून हिंदुस्थानात घटनात्मक व
जबाबदार राज्यपद्धतीला सुरुवात झाली.

८) राष्ट्रीय भावनेचा उदय : १८५७ चा उठाव ही भारताच्या इतिहासातील महत्वाची घटना मानली जाते. या उठावात जरी राष्ट्रीय
भावना नसल्याने सांगितले जाते तरीही या उठावात स्वातंत्र्याची उर्मी स्पष्ट दिसत होती.इंग्रजांच्या अत्याचारापासून, गुलामगिरीपासून
मुक्त होण्यासाठी हा उठाव घडू न आला होता. इंग्रजांनी हा उठाव दडपला, प्रचंड अत्याचार करून व क्रु रतेचा कळस गाठू न उठाव
दडपून टाकला पण इंग्रजांना स्वातंत्र्याच्या भावनेला दडपता आले नाही उलट त्यांच्या अत्याचारामुळे भडकलेली भारतीय मने
याजांविरुद्ध गेली. इंग्रजांचे अत्याचार कमी होण्याऐवजी पुढील काळात वाढतच गेले, आर्थिक लूट सुरूच राहिली त्यामुळे भारतात
राष्ट्रीयत्वाची भावना वाढत गेली. वासुदेव बळवंत फडकें च्या रूपाने पहिला क्रांतीकारी उठाव घडू न आला व अनेक ठिकाणी लहान-
मोठे उठाव उभे राहिले. त्यातच १८८५ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होऊन भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रारंभ झाला.

31
निष्कर्ष
भारतीय सैनिकांचे प्रमाण कमी करून युरोपियन सैनिकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु आरमोरी
ब्रिटीश सत्ताधारी पक्षाचे सैन्याचे वर्चस्व संपवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती. च्या हातात असणे
1857 चा उठाव ही भारतातील ब्रिटिश राजवटीच्या इतिहासातील एक अभूतपूर्व घटना होती. त्यामुळे भारतीय
समाजातील अनेक घटक एकत्र आले. हे बंड अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यात अयशस्वी ठरले असले तरी त्यात भारतीय राष्ट्रवादाची
बीजे पेरली गेली

1857 च्या विद्रोहावरील पुस्तके


• विनायक दामोदर सावरकर यांचे भारतीय स्वातंत्र्ययुद्ध
• बंड, 1857 पूरणचंद जोशी यांचे एक परिसंवाद
• जॉर्ज ब्रुस मॅलेसन द्वारे 1857 चा भारतीय विद्रोह

32
• ख्रिस्तोफर हिबर्ट द्वारे ग्रेट विद्रोह
• इक्बाल हुसेन द्वारे 1857 च्या बंडखोरांचा धर्म आणि विचारधारा
• सत्याचे उत्खनन: खान मोहम्मद सादिक खान द्वारे 1857 च्या स्वातंत्र्य युद्धाचे अनसंग हिरोज

सारांश

१८५७ चा राष्ट्रीय उठाव हा भारतीय राजकारणातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या उठावाचे परिणाम हे
के वळ भारतीयांवरच नाही तर ब्रिटीशांवर सुध्दा झाले. त्यामुळे त्यांनीही आपल्या धोरणांमध्ये बदल के ल्याचे दिसून येते. या
उठावामध्ये जरी भारतीयांना उपयश आले असेल तरी या उठावापासून प्रेरणा घेऊन भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना जोपासली गेली
आणि त्याचा परिणाम भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या उभारणीत झाला व भारतीयांनीही लढाईच्या जोरावर ब्रिटीशांचे साम्राज्य नष्ट करता
येणार नाही म्हणून राष्ट्रीयऐक्य चळवळीला सुरुवात के ली त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक प्रबोधनाला सुरुवात झाली. म्हणून
१८५७ च्या उठावाचे महत्व भारतीय इतिहासामध्ये अनन्यसाधारण आहे.

33
संदर्भसूची

१) डॉ. बिपनचंद्र-इंडियास स्ट्रगल कॉर इंडिपेन्डस भारताचस्वातंत्र्यलढा (१८५७ १९४७)


(२) डॉ. बिपन चद्र इंडिया आफटर इंडिपेन्डंस स्वातंत्र्यानंतरचा भारत (१९४७ ते २०००
(३) प्रा. प्रोवर व बेल्हेकर आधुनिक भारताचा इतिहास
४) डॉ. नि. आ. वकाणी आधुनिक भारताचा इतिहास
५) बिपन चंद्र त्रिपाठी व बरुन डे-फ्रिडम स्ट्रगल - भारताचा स्वातंत्र्यलढा
६) डॉ. सुमन वैदय व डॉ. शांता कोठेकर आधुनिक भारताचा इतिहास (१८५७-१९२०)
७) डॉ. जयसिंगराव पवार आधुनिक हिंदुस्थानचा इतिहास
८) प्रा. धनजय आचार्य आधुनिक भारताचा इतिहास
(९) डॉ. शांताराम भोगले भारताचे परराष्ट्रीय धोरण
१०) डॉ. बिपन चंद्र-आधुनिक भारत
(११) डॉ. श. गो. कोलाकर आधुनिक भारत (१७६०- १९५०)
(१२) डॉ. श. गो. कोलाकर स्वतंत्र भारताचा इतिहास १९४७-१९८०)
(१३) डॉ. भा. ल. भोळे राजकीय भारत (१९६७-१९७७)

34

You might also like