Professional Documents
Culture Documents
विदयार्थी लक्षणे
विदयार्थी लक्षणे
आई-वडीलांच्
या ममतेची ताकद प्रचंड आहे, ७ वर्षाचा मुलगा शाळेतुन घरी आला. आपलं
दप्
तर खाली ठे वलं, आणि धावतच आपल्या आई जवळ गेला, आई – आई मला गुरूजींनी तुला
देण्
यासाठी हे पत्र दिलं आहे. आई ने ते पत्र उघडलं, वाचलं, तीच्या डोळयातून आसवं आली.
मुलानं विचारलं, आई काय लिहीलं आहे गं त्या पत्रात ? आई गोंधळली होती, पत्र वाचून तिच्
या मनाला असंख्य इंगळयांनी एकाच वेळी दंश कराव्यात इतक्या वेदना झाल्या होत्
या.
मुलाला काय सांगाव ? कसं सांगावं? असे असंख्य प्रश्न तिच्या मनात निर्माण झाले होते.
मुलानं पुन्
हा म्हटलं, आई, मला सांग ना गं गुरूजींनी काय लिहीलं ते .. ! आणी तु रडत
का आहेस, काय लिहीलयं गुरूजींनी... माझी तक्रार के ली आहे का ? अत्
यंत कठीण प्रसंग त्
या
आई समोर होता, ती म्हणाली अरे बाळा, हे तर आनंदाचे आसू आहेत. बघ तुला मी पत्र वाचून
दाखवते,
आई मोठयाने पत्र वाचु लागली, “तुमचा मुलगा एक प्रतिभाशाली आहे. ही शाळा त्याच्यासाठी
खूपच लहान आहे आणि त्याला प्रशिक्षण देण्यासाठी आमच्याजवळ पुरेसे चांगले शिक्षक
नाहीत. कृ पया त्याला स्वतः शिकवा.” बाळा आता तुला उदयापासून मीच शिकवेन हं, तुला
शाळेत जाण्
याची आवश्यकता नाही.
अरे वा ! म्हणजे आईच आपल्याला शिकवणार या आनंदात मुलगा खेळायला बाहेर निघुन
गेला, आणी आई नॅन्
सी तिच नाव, कितीतरी वेळ ते पत्र हाता गच्
च धरून रडत होती. तिच्
या
हातातील ते पत्र रेव्हरंड जी बी एनगेल या गुरूजींच होतं.
नॅन्
सी नं आपल्या मुलाला शिकवायला सुरुवात के ली, आणी जीवंत असेपर्यंत तीच त्
याची शिक्षीका होती. मुलगा काम ही करत होता आणी शिकतही होता. के वळ १४ वर्षाचा झाल्
यानंतर त्या मुलान त्
याची स्वत:ची प्रिंटींग प्रेस टाकली. त्याच्
या आईने त्याला रसायन शास्त्र
शिकवलं, प्रिंटींग प्रेसच्
या व्यवसायातून पैसा मिळत होता. त्यातून मीळणा-या उत्
पन्
नावर मुलानं
वेगवेगळे प्रयोग सुरू के ले.
१०६३ शोध या मुलानं लावले, इलेक्ट्रीक बल्प, ऑन ऑफ स्वीच, आवाज रेकॉर्ड करण्
याची आणी पुन्
हा तो आवाज ऐकवण्
याची मशीन या मुलानं शोधली. विजेवर चालणारं यंत्राचा
शोध या मुलाने लावला, त्याच पेटंटही घेतलं. तो पुढे टेलीग्राफ इंजिनीअर म्
हणून नोकरीला
लागला. त्या मुलाने लावलेले शोध आज विज्ञानाच्या विदयार्थ्यांना शिकावे लागतात, १९ व्या
शतकातला हा मोठा शास्त्रज्ञ होता. त्याचं नाव होतं थॉमस अल्वा एडीसन,
शास्
त्रज्ञ म्हणून प्रसिध्द झालेल्या आणी हजारावर शोध लावलेला थॉमस एक दिवस
घरातली जुनी कागदपत्रे तपासत होता. कागदपत्र तपासत असतांना त्याला त्
याच्या बालपणीच्
या शाळेचे नाव लिहीलेला एक कागद दिसला, कु तूहलाने त्याने तो कागद वाचला, त्याच्
या
गुरूजींच नाव त्यावर होतं, रेव्
हरंज जी बी एनगेल, ते पत्र तो वाचू लागला, आता त्
याच्
या
डोळयांना आसवांची धार लागली, त्या पत्रात लिहीलं होतं, तुमचा मुलगा थॉमस हा मतीमंद
आहे, तो मानसिक दृष्
टया कमकु वत आहे, आम्ही त्
याला आमच्या शाळेत शिकवू शकत नाही, त्
याला शाळेत पाठवू नका. तुम्ही त्
याला घरीच शिक्षण दया.
त्या दिवशी थॉमस अल्वा एडीसन यांनी त्यांच्
या डायरी मध्ये लिहीले, ‘’ आई, तु धन्
य
आहेस, एका मंदबुध्दी विदयार्थ्याला तु जगातला सर्वात मोठा वैज्ञानिक बनवलं. तुझे उपकार मी
कधी विसरू शकत नाही. कोण म्हणतं कमकु वत विदयार्थ्यांच्या क्षमतांचा विकास होवू शकत
नाही. म्हणून पालकांनी मुलांकडू न अपेक्षा ठे वण्
यात काहीही गैर नाही. गरज आहे, ती विदयार्थ्
यांच्या क्षमतांच्या विकासाची, त्याकरीता पालकांनी आणि विदयार्थ्यांनी ध्यास घेण्
याची.. !
यश प्राप्
त करणारे विदयार्थी कसे घडतात ...
मुलांमध्
ये उपजत प्रतिभा असते, तिचा योग्य विकास करावा लागतो. मुले यशस्वी होण्
यासाठी पालकांनी काही बाबींकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहीजे. यश सहज निर्माण होत नाही, त्
यासाठी पालक आणी विदयार्थी दोघांनीही मेहनत घेण्
याची तयारी ठे वली पाहीजे. यशस्वीतेची
निश्
चीत अशी सुत्रे आणी योजना आहे. यश मिळवणारी मुले ही आपल्या आजूबाजूला असतात,
ती काही वेगळी नसतात, पंरतु त्यांचे आचरण, वागणुक मात्र नक्कीच भिन्
न असते. त्यामुळे
यशस्वी होण्
याची ज्या पालकांची व विदयार्थ्यांची अपेक्षा आहे, त्यांनी या लेखाचे वाचन
करायलाच पाहीजे.
विदयार्थी कसा असला पाहीजे, याबाबत विस्तृत साहित्य उपलब्ध आहे. त्या सर्वांमध्
ये
ज्ञानप्राप्
तीचे विविध मार्ग सांगीतले आहेत.
श्रीमद भगवत गीतेमध्
ये अध्याय ६वा श्लोक क्र. १७ मध्
ये भगवान श्रीकृ ष्
ण म्हणतात:-
ज्याचे जेवण / भोजन हे मर्यादीत असेल, योग्य वेळेवर पुरेसी झोप घेत असेल, ज्याची
दिनचर्या निश्चीत आहे, त्या व्
यक्तींमध्ये स्
वयंशिस्त निर्माण होते. ज्या व्यक्तीमध्ये स्वयंशिस्
त
असेल, ती व्यक्ती निश्चीत यशस्
वी होते. म्हणजे विदयार्थ्याची दिनचर्या ही अत्
यंत उत्
तम
असली पाहीजे. विदयार्थ्याने सुर्योदयापुर्वी म्हणजे ब्रम्हमुहूर्तावर उठावे, शौच मुखमार्जन, व्
यायाम
व स्नान तथा गुरूपुजन इष्टदेववंदन करून अभ्यासाला सुरूवात करावी.
म्हणजे उत्
तम आहार, निद्रा, प्रात:जागरण व व्
यायाम व आदर्श दिनचर्या ही यशस्वी
होण्
याची गुरूकील्ली आहे. वं. राष्
ट्रसंतानी ग्रामगीतेमध्
ये आदर्श विदयार्थी कसा निर्माण करता
येईल, हा विषय अधिक विस्
तृतपणे मांडला आहे. दुस-या अध्
यायातील महत्वपुर्व ओव्
या आपण
पाहुयात
मुलगा अभ्यासा लागला । कीं सात्विक खाणें असावें त्याला ।
खारट आंबट तिखट मसाला । देऊं नये भोजनीं ॥५४॥
यशस्वी होण्
यासाठी विदयार्थ्याने जिज्ञासु असले पाहीजे, कारण ज्ञान त्यालाच मिळते, जो
जिज्ञासु आहे. विदयार्थ्याने त्याच्
या समस्या व त्याला पडलेले प्रश्न त्
याला न समजलेला विषय
त्याने गुरूजींना सांगून त्यांच्याकडू न समजावून घेतला पाहीजे. जो पर्यत विदयार्थी त्
याला न
समजलेला विषय गुरूजींच्
या समोर मांडणारच नाही, तोपर्यत गुरूजींना तरी कसे कळेल की, त्
याला काय समजलेले नाही.
अर्थ: तुम गुरु के पास जाकर सत्य को जानने का प्रयास करो। उनसे विनीत होकर जिज्ञासा
करो और उनकी सेवा करो। स्वरूपसिद्ध व्यक्ति तुम्हें ज्ञान प्रदान कर सकते हैं, क्योंकि उन्होंने
सत्य का दर्शन किया है।
अर्थात: शिक्षा और ज्ञान उसी को मिलता है, जिसमें जिज्ञासा हो। सम्मान और विनयशीलता से
सवाल पूछने से ज्ञान मिलता है। जो जानकार हैं वे कोई भी बात तभी बताएंगे जब आप
सवाल करेंगे। किताबों में लिखी या सुनी बातों को तर्क पर तौलना जरूरी है। जो शास्त्रों में
लिखा, जो गुरु से सीखा है और जो अनुभव रहा है, इन तीनों में सही तालमेल से ज्ञान मिलता
है।
स्वाध्याय,
अर्थ: जो सही मात्रा में भोजन करने वाला और सही समय पर नींद लेने वाला है, जिसकी
दिनचर्या नियमित है, उस व्यक्ति में योग यानी अनुशासन आ जाता है। ऐसा व्यक्ति दुखों
और रोगों से दूर रहता है। सात्विक भोजन सेहत के लिए सर्वोत्तम है। ये जीवन, प्राणशक्ति,
बल, आनंद और उल्लास बढ़ाता है।
अर्थात:- उद्यम, यानि मेहनत से ही कार्य पूरे होते हैं, सिर्फ इच्छा करने से नहीं। जैसे सोये हुए
शेर के मुँह में हिरण स्वयं प्रवेश नहीं करता बल्कि शेर को स्वयं ही प्रयास करना पड़ता है।
अर्थात:- संध्या-काल मे चंद्रमा दीपक है, प्रातः काल में सूर्य दीपक है, तीनो लोकों में धर्म
दीपक है और सुपुत्र कु ल का दीपक है।
अर्थात:- प्रिय वाक्य बोलने से सभी जीव संतुष्ट हो जाते हैं, अतः प्रिय वचन ही बोलने चाहिएं।
ऐसे वचन बोलने में कं जूसी कै सी।
अर्थात:- विशाल वृक्ष की सेवा करनी चाहिए क्योंकि वो फल और छाया दोनो से युक्त होता है।
यदि दुर्भाग्य से फल नहीं हैं तो छाया को भला कौन रोक सकता है।
अर्थात:- भाग्य रूठ जाए तो गुरु रक्षा करता है, गुरु रूठ जाए तो कोई नहीं होता। गुरु ही रक्षक
है, गुरु ही रक्षक है, गुरु ही रक्षक है, इसमें कोई संदेह नहीं।
Watch on YouTube
<span data-mce-type="bookmark" style="display: inline-block; width: 0px; overflow: hidden; line-
height: 0;" class="mce_SELRES_start"></span>
अर्थात:- बड़ों का अभिवादन करने वाले मनुष्य की और नित्य वृद्धों की सेवा करने वाले मनुष्य
की आयु, विद्या, यश और बल -ये चार चीजें बढ़ती हैं।
9. दुर्जन:परिहर्तव्यो विद्यालंकृ तो सन ।
मणिना भूषितो सर्प:किमसौ न भयंकर:।।
अर्थात:- हाथ का आभूषण दान है, गले का आभूषण सत्य है, कान की शोभा शास्त्र सुनने से
है, अन्य आभूषणों की क्या आवश्यकता है।
अर्थात:- न कोई किसी का मित्र होता है, न कोई किसी का शत्रु। व्यवहार से ही मित्र या शत्रु
बनते हैं ।
अर्थात:- ऐ हंस, यदि तुम दूध और पानी को भिन्न करना छोड़ दोगे तो तुम्हारे कु लव्रत का
पालन इस विश्व मे कौन करेगा। भाव यदि बुद्धिमान
व्यक्ति ही इस संसार मे अपना कर्त्तव्य त्याग देंगे तो निष्पक्ष व्यवहार कौन करेगा।
—
14. दुर्जन:स्वस्वभावेन परकार्ये विनश्यति।
नोदर तृप्तिमायाती मूषक:वस्त्रभक्षक:।।
अर्थात:-दुष्ट व्यक्ति का स्वभाव ही दूसरे के कार्य बिगाड़ने का होता है। वस्त्रों को काटने
वाला चूहा पेट भरने के लिए कपड़े नहीं काटता।
अर्थात:- सत्य बोलो, प्रिय बोलो,अप्रिय लगने वाला सत्य नहीं बोलना चाहिये। प्रिय लगने
वाला असत्य भी नहीं बोलना चाहिए।
अर्थात:- बुद्धिमान लोग काव्य-शास्त्र का अध्ययन करने में अपना समय व्यतीत करते हैं,
जबकि मूर्ख लोग निद्रा, कलह और बुरी आदतों में अपना समय बिताते हैं।
अर्थात:- पृथ्वी पर तीन रत्न हैं- जल,अन्न और शुभ वाणी । पर मूर्ख लोग पत्थर के टु कड़ों को
रत्न की संज्ञा देते हैं।
अर्थात:- भूमि से श्रेष्ठ माता है, स्वर्ग से ऊं चे पिता हैं, माता और मातृभूमि स्वर्ग से भी श्रेष्ठ
हैं।
—
19. शैले शैले न माणिक्यं,मौक्तिम न गजे गजे।
साधवो नहि सर्वत्र,चंदन न वने वने।।
अर्थात:- प्रत्येक पर्वत पर अनमोल रत्न नहीं होते, प्रत्येक हाथी के मस्तक में मोती नहीं होता।
सज्जन लोग सब जगह नहीं होते और प्रत्येक वन में चंदन नही पाया जाता ।
अर्थात:- लोगों की निंदा किये बिना दुष्ट व्यक्तियों को आनंद नहीं आता। जैसे कौवा सब रसों
का भोग करता है परंतु गंदगी के बिना उसकी तृप्ति नहीं होती ।
पहीला महत्
वाचा भाग आहे आदर्श दिनचर्या, स्वावलंबन,