Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 5

Royalmarathas

“शाश्वत नात्यांचा पाया, प्रामाणिकपणाचा आणि विश्वासाचा!” 


 
RoyalMarathas मराठी समाजासाठी तयार के लेले अग्रगण्य मराठी वधू-वर सूचक कें द्र
आहे. RoyalMarathas च्या स्थापने मागचे अस्सल कारण, मराठी समाजाला त्यांचे
आपले स्वतःचे असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे होते.
 विस्तृत अभ्यास आणि संशोधनातून जन्माला आलेले हे व्यासपीठ, मराठी वर-वधूंसाठी
विश्वसनीय आणि अनुरूप स्थळं शोधण्याचे एकमेव स्थान म्हणून ओळखले जाते. इतकं च नव्हे
तर RoyalMarathas ची रचना मराठी संस्कृ ती ला विचारात ठेवून करत असतांना
आधुनिक तंत्रज्ञानाचा पण पुरेपूर वापर करण्यात आला आहे. आमचे ऍलगोरिदम देखील
आपल्याला प्रत्येक वेळी सर्वोत्तम-उपयुक्त प्रोफाइल्स सादर करण्यासाठी डिझाईन के लेले
आहेत. या सर्व वैशिष्ट्यांसह RoyalMarathas आपल्या जोडीदाराच्या शोधात, एक सच्चा
सोबती ठरेल अशी आमची खात्री आहे.
लग्न म्हणजे एका पवित्र वातावरणामध्ये अग्नीच्या, ब्राह्मणाच्या, मित्रमंडळीच्या, नातेवाईकं च्या साक्षिणी दोन माणस
आयुष्यभरा साठी एकमेकांना जोडली जातात. हातात हात देऊन आयुष्यःभर एकमेकांना साथ देण्याचं वचन
देतात आणि आयुष्यभर ते वचनपाळण्यासाठी प्रयत्न करतात, विवाह म्हणजे एक सुवर्ण बंधन!!!
हा! लग्न म्हंटल कि मर्यादा आल्या जवाबदार्या आल्या , फक्त नवरा आणि बायको वरच नाही तर दोन्ही
परिवारावर. मुलांच्या आई-वडिलांच्या, सासू-सासरांच्या परंतु ह्या सर्व जवाबदार्या घेऊन संपूर्ण आयुष्य हसत-
खेळत प्रेमासोबत घालवणे हेच या नात्याचे सौंदर्य आहे.
आजच्या काळात नात्याला महत्व तेच आहे, पण नात जोडण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा फरक पडला आहे. पूर्वी
नातेवाईकं च्या ओळखीने, वडीलधारी माणसांच्या, संपूर्णकु टुंबाच्या सहमतीने मुलगा किवां मुलगी पसंत के ली
जायची. आजचे युग इंटरनेटचे युग आहे ह्या युगामध्ये लग्नासारख्या पवित्र नाते जोडण्या साठी वधू-वर सूचक
संस्था किवां मैट्रीमोनिअल साईट यांची मदत घेतली जाते,
जरी नाती जोडण्याची पद्धत बदलली तरी नात्यातील प्रेम आणि गोडवा तसाच कायम राहतो म्हणूनच विवाहाला
एक पवित्र आणि सुवर्ण बंधन म्हंटले जाते!!!!
मराठी समाजातील  विवाह हे त्याच्या विविध आणि विशेष विधीसाठी प्रसिद्ध आहे! ह्या विधी परंपरेपासून पासून चालत
आल्या आहेत !! ह्या विधींमध्ये दोन कु टुंब व त्यांचे नातेवाईक एकत्र येऊन लग्नासारख आतुट नात जोडतात. आपल्या
नवीन आयुष्याची सुरवात या गोड व मजेशीर विधि होणार याची दोन्ही कु टुंबांना खूप उत्सुकता असते
प्रत्येक विधिचे एक विशेष वैशिष्ट्य आणि क्रम आहेत ,
लग्नापूर्वीच्या विधिंचा क्रम :
साखरपुडा : 
साखरपुडा हा एक विवाहसोहळा आहे ज्यात वराचे कु टुंबीय वधूला साडी आणि साखर (मिठाई) देतात ज्याला
स्वीकृ तीचे चिन्ह मानले जाते. नवीन जोडी कडू न अंगठीची  देवाणघेवाण के ली जाते.
के ळवणं  / गडगनेर :
या सोहळ्यामध्ये लग्न होणाऱ्या वधूचे किं वा वरचे नातेवाईक , वधू किं वा वर यांना सहकु टुंब जेवणाच्या कार्यक्रमाला
बोलावतात व त्यांना त्यांच्या पुढील वाट चाली साठी आशीर्वाद आणि भेटवस्तू देतात 
हळद :
हळद हा लाग्नापुर्वीचा एक अतिशय आनंद दायक आणि गमती शीर सोहळा आहे, या विधी मध्ये आंब्याची पाने हळदी
मध्ये बुडवून वधू आणि वराच्या शरीरावर लावली जातात, आपल्या हिंदू शास्त्रात हळदीला भरपूर महत्व आहे , हळदी
मध्ये बरेच गुण आहेत त्यातला आपल्या ला माहीत असलेला गुण म्हणजे औषधी गुण ज्यामुळे वर आणि वधू ला हळद
लावल्याने त्यांच्या त्वचे वर आणि शरीरावर असलेले संसर्ग बरे होतात तसेच चेहर्‍यावर आणि त्वचेत एक वेगळे तेज
येते.
अश्या प्रकारे लग्ना पूर्वीचे सर्व विधी पूर्ण करून लग्नाच्या विधीची तयारी के ली जाते!!   
ROYALMARATHA
ADDRESS -: Royal Marathas Vadhu Var Kendra, 'Hans' Bungalow,
Second Floor, 27/507, Pradhikaran, Near ICICI Bank, Nigdi,
Pune, Maharashtra, India.

MOBILE NO-: 7208681480

URL -: https://www.royalmarathas.com/

You might also like